diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0234.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0234.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0234.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,601 @@ +{"url": "https://marathidoctor.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-06-18T00:42:57Z", "digest": "sha1:D36ZT5GVBACPCBBTVZMIAR5DIZ2BOXHO", "length": 5752, "nlines": 104, "source_domain": "marathidoctor.com", "title": "कांजण्या उपाय Archives »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nकांजण्या कारणे, लक्षणे, उपचार, घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय, Chickenpox in Marathi\nकांजण्या हा प्रामुख्याने १५ वर्षाखालील लहान मुलांमध्ये आढळणारा विषाणू मुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. दरवर्षी भारतात १००० लोकसंख्ये पाठीमागे १२ ते १७ बालकांना कांजण्या ची लागण होते. कांजण्या हा आजार सुदृढ मुलांमध्ये सौम्य लक्षणे निर्माण करतो, परंतु काही प्रसंगी नवजात बालके, कमी प्रतिकार शक्तीची बालके, गर्भवती महिला किंवा निरोगी प्रौढांमधे गंभीर रुप Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nकोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/marathi-film-balgandharv-completed-10-years-actor-subodh-bhave-post-memories-on-instagram-mhad-547659.html", "date_download": "2021-06-18T00:06:21Z", "digest": "sha1:NI5PN5U5CKBOBLJKGGNVQUL77WMTXFX7", "length": 20771, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बालगंधर्व'ची दशकपूर्ती; सुबोध भावेनं दिला अविस्मरणीय आठवणींना उजाळा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थ��\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याच��� घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\n'बालगंधर्व'ची दशकपूर्ती; सुबोध भावेनं दिला अविस्मरणीय आठवणींना उजाळा\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\n'बालगंधर्व'ची दशकपूर्ती; सुबोध भावेनं दिला अविस्मरणीय आठवणींना उजाळा\n(Subodh Bhave)सुबोधने बालगंधर्व(Balgandharv) मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस या महान कलाकाराची भूमिका पार पाडली आहे.\nमुंबई, 6 मे- सुबोध भावेला(Subodh Bhave) एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखलं जातं. सुबोधने आजपर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे. आणि अनेक दमदार भूमिका पार पाडल्या आहेत. सुबोधच्या अभिनय कारकिर्दीतील असाच एक मैलाचा दगड समजला जाणारा चित्रपट म्हणजे ‘बालगंधर्व’(Balgandharv) होय. आज या चित्रपटाला तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सुबोधने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो(Subodh's Instagram Post ) शेयर करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आण�� या चित्रपटाचे आपले अनुभवसुद्धा शेयर केले आहेत.\nसुबोध भावेने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे. त्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. या प्रत्येक भूमिकेतून आपली छाप चाहत्यांच्या मनावर सोडली आहे. ‘बालगंधर्व’ हा एक असाच चित्रपट आहे. सुबोधने बालगंधर्व मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या महान कलाकाराची भूमिका पार पाडली आहे.\nसुबोधनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे, ‘\"गंधर्वगाथा\" हे भा.द.खेर लिखित पुस्तक पुस्तक वाचून सुरू झालेला प्रवास \"बालगंधर्व\" या चित्रपटाद्वारे संपन्न झाला.६ मे २०११ रोजी या चित्रपटाचं प्रदर्शन झालं,आज बालगंधर्व चित्रपटाचा १० वा वाढदिवस.संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरता का होईना प्रत्यक्ष जगता ही आला.त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे,चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो.\n(हे वाचा: ...निकाल धक्कादायक’, मराठा आरक्षण निर्णयावर दिग्दर्शकाने व्यक्त केला रोष)\nझपाटल्यासारख काम करणं म्हणजे काय असतं ते या चित्रपटाच्या उत्तम टीम मुळे अनुभवास आलं. अनेक कडू गोड प्रसंग या चित्रपटाने वाट्यास आले पण आयुष्यभर लक्षात राहील तो कादंबरी वाचल्यापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासातील आनंद हा अवर्णनीय आहे. ज्यांच्यामुळे हा चित्रपट करावासा वाटला त्या \"बालगंधर्व\" आणि त्यांच्या समकालीन सर्व दिग्गजांना मनापासून अभिवादन आणि ज्यांच्या बरोबर हा प्रवास केला त्या माझ्या अतिशय लाडक्या टीम वर मनापासून प्रेम’. अशा पद्धतीने सुबोधने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.\n(हे वाचा:मराठी मालिकांना कोरोनाचा फटका; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी )\nअभिनेता नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच ‘बालगंधर्व’ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. 20 व्या शतकातील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेता म्हणून बालगंधर्व यांना ओळखलं जातं होतं. ‘बालगंधर्व’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी ‘बालगंधर्व’ ही मुख्य भूमिका साकारली आहे.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Onkar15", "date_download": "2021-06-17T23:31:36Z", "digest": "sha1:KRIPQMUMHHREJBU2SHIQFLCDGBCU3HJU", "length": 2314, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Onkar15 - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nLast edited on १४ एप्रिल २०१८, at १७:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१८ रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/02/blog-post_3463.html", "date_download": "2021-06-17T23:01:36Z", "digest": "sha1:53SBKTLRZFE3HU772447BRV2FMSOSF3W", "length": 14166, "nlines": 153, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: तो व मी - लफडा अनलिमिटेड.", "raw_content": "\nमंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०\nतो व मी - लफडा अनलिमिटेड.\nतो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.\nमी- कारे असं का वाटलं तुला \nतो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.\nमी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी \nतो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.\nमी- तु व्ही- डे विसरलास लेका चांगले केले धुतला ते.\nतो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन.\nमी- काय झालं व्यवस्थीत सांग.\nतो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच.\nमी- मग, तु काय केलं.\nतो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत.. जपून वापरा.\nमी- धत्त तेरी की.. पुढे.\nतो- ति तनातना गेली पाय आदळत.. पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या.\nमी- तु वाचलास ना \nतो- नाही ती किचन मध्ये भांडी धुत होती, मी नाष्टा मागीतला.\nतो- जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार.\nमी- येवढं झालं तरी तुला आठवलं नाही की काहीतरी आज खास डे आहे ते \nतो- अरे आज काल माझा गझनी झालेला आहे, नेहमी काहीना काही विसरतो, मार्केट मुळे डोक्यात पक्त भाव वरखाली वरखाली चालू असतात.\nमी- अरे येड्या, लेका तुला किती दा सांगितले की ३.३० मार्केट बदं. डोक्यातनं सगळे बाहेर काढायचं लगेच.\nतो- बरोबर आहे रे पण, त्या दिवशी मार्केट पण चालू नव्हतं सुट्टि होती, तरी देखील आठवलं नाही.\nमी- तु मिपा वर नाही आला होतास का बुंदी पाडल्या प्रमाणे कविता-लेख पाडले होते यार व्हि-डे वर.. ते वाचून तर तुझ्या डोक्यात आलं असंतच.\nतो- अरे मी मिपावर नाही आलो त्या दिवशी , जमलंच नाही.\nमी- मग दुपारचे जेवण पाठवले तीने तुला \nतो- नाही. मी फोन केला घरी व विचारले तर म्हणाली डोबंल तुझं... जेवणासाठी फोन करतयं येडं.\nमी- अरे बापरे... म्हणजे जेवण कलटी तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का आसपास तुला कुठली खुण नाही दिसली व्हि-डेची \nतो- अरे, शनिवार... एखाद दुसरा आजोबा सोडला तर ऑफिस मध्ये कोणिच येत नाही.. त्यात एयरटेलची लाइन खराब होती नेट पण चालू नव्हतं.\nमी- ह्म्म. मग संध्याकाळी तू सरळ घरी गेला असणार.\nतो- नाही यार लफडा तेथेच झाला.. एका मित्राचा फोन आला, खांदा मागत होता.\nमी- अरे अरे, कोण गेलं \nतो- अबे, कोणी गेलं नाही, तो म्हणाला मला रडायला हक्काचा खांदा हवा.\nमी- असं काय... मग ठीक आहे, पुढे.\nतो- ��ग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा.\nमी- म्हणजे तु टल्ली.\nतो- नाही जास्त नाही पिली काहीच पॅग मारले तो रडता रडता व्हि-डे च्या आवशीला शिव्या देत होता.\nतो- त्याच्या बायकोने त्याला घरातून बाहेर काढलं होतं.\nतो- तो व्हि-डेला गिफ्ट नाही घेऊन गेला म्हणुन. तेव्हाच माझी पण ट्युब पेटली.\nमी- बरं झालं तुला वेळीच आठवलं.\nतो- अरे नाही यार, आठवलं खरं पण रात्री ९ ला दुकान कुठले उघडे असणार.\nमी- मग तु काय केलंस.\nतो- शहर भर भटकलो रात्री ११ पर्यंत.\nमी- मग काही मिळाले का गिफ्ट.\nतो- नाही पण एके जागी, नवीनच पॅक केलेले बुके पडलेले दिसलेले... चुकुन पडले असावे अथवा कोणी तरी रागाने फेकले असावे.\nमी- मग काय केलंस तु \nतो- मी ते बुके उचलले व त्याला व्यवस्थीत केले व तेच घरी घेऊन गेलो.\nमी- धन्य आहेस, पुढे.\nतो- दहा मिनिटे तीने दरवाजाच उघडला नाही, पण उघडल्यावर मी तीला ते बुके दिले व हॅप्पी व्हि-डे विश केला स्टाईल मध्ये.\nमी- ती खुष झाली असणार मग.\nतो- नाही, काय नुस्तेच बुके म्हणुन तीने ते बुके सोफ्यावर टाकले.\nमी- मग काय झालं बॉ \nतो- त्या बुक्यातून एक छोटंस कार्ड बाहेर पडलं ते तीने उचललं व सरळ किचन मध्ये गेली.\nमी- किचन मध्ये का चहा करायला गेली असेल तुझ्या साठी तु कार्ड मध्ये काही तरी चांगले लिहले असणार... ती पाघळली... ह्या बायका अश्याच.\nतो- डोबंलाचं पाघळली, आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं.\n ती का भडकली रे \nतो- अरे तीने अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही \"राधिका कोण\" म्हणून.\nमी- आता ही राधिका कोण यार.. मध्येच आली \nतो- अरे ते बुके कुठल्यातरी राधिकेने आपल्या जानु ला गिफ्ट केलं असणार त्यात \" जानु, आय लव्ह यु - राधिका.\" लिहले होते.\nतो- लेका राजा हसतो आहेस काय.. आता मी काय करु परवा पासून तीने जेवायला सोड.... चहा पण नाही विचारला .\nमी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का \nतो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार\nमी- लेका एवढ्यातचं भागलं तर ठीक.. नाय तर किती शुन्य वाढतील पुढील व्ही-डे पर्यंत ते तुला काय त्या ब्रम्ह देवाला पण नाय कळणार... \nतो- ह्म्म ठीक. बघतो ट्राय करुन आज. सांगेन तुला उद्याच.\nमी- चल. निघतो आता अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ��:०८ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप\nमी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल \nदेशाचा अपमान व षंढ राजकर्ते \nगोल्ड - मार्केटवर एक नजर\nलुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)\nमाझी सफर..... भेट -भाग -१७\nमाझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६\nमाझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३\nतो व मी - लफडा अनलिमिटेड.\nमाझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११\nमाझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०\nमाझी सफर... निर्णय भाग - ९\nमाझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8\nप्रतापगड - एक सुरेख सफर\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/11/from-double-johnny-finds-murder-suspect.html", "date_download": "2021-06-18T00:32:02Z", "digest": "sha1:N3DKO4SAV5A7DEZEWEBX4Z4DTXXBCIHL", "length": 6468, "nlines": 64, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "दुप्पट्यावरून जॉनीने शोधला खुनाचा आरोपी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरदुप्पट्यावरून जॉनीने शोधला खुनाचा आरोपी\nदुप्पट्यावरून जॉनीने शोधला खुनाचा आरोपी\nमनोज पोतराजे नोव्हेंबर ०७, २०२० 0\nपुलावरून खाली फेकल्याचे प्रकरण\nचंद्रपूर : श्वान पथकामार्फत आरोपीचा शोध घेतला जाते. मात्र निराशाच हाती पडल्याचे आजवर पुढे आहे. असे असताना चंद्रपूरातील श्वान पथकात असलेल्या श्र्वाणाने दुप्पट्यावरून खुनाच्या आरोपीचा २४ तासात शोध घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. या श्वानाचे नाव जॉनी असून\nत्याने आयपीसी (इंडियन पीनल कोर्ट)चे प्रशिक्षण घेतले आहे. तो जर्मन शेफर्ई प्रजातीचा आहे. जॉनीने पड़कलेल्या आरोपीचे नाव भारत राजू मडावी (3२) रा. जलनगर वार्ड चंद्रपूर असे आहे. आरोपीला न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत माहुरकर हे गुरुवारी सायंकाळी हातात बँग घेतून जात असताना प्रियदर्शिनी चौकाजवळ चोरट्याने बँग हिसकावली. यावेळी दोघामध्ये हातापायी झाली. चोरट्याने त्यांना पुलावरुन खाली ढकलले. प्रशांत माहूरकर यांचा रु्णालयात मृत्य�� झाला. घटनास्थळावर त्यांना टुप्पटा आढळून आला. पोलिसांनी लगेच श्वान पथकाला प्राचारण केले. पोलीस हवालदार उत्तम आवळे हे जॉनी नावाच्या श्र्वानला घेऊन आले, जॉनीने दुपट्याचा गंध सुंगला आणि लालपेठकडे धाव घेतली. त्या परिसरात काही घटनास्थळावरील सीसीटिव्ही कॅमेत्यातील दृश्य बघितले. नंतर श्वान पथकाद्वारे ओळख परेड घेण्यात आली. यावेळी जॉनीने नेमके भारत मडावीला हेरले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी न्यायालयात हजर केले घटनेचा तपास रामनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु करीत आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/gandhinche-garud-sanjeevani-kher-part-1", "date_download": "2021-06-18T00:30:18Z", "digest": "sha1:A7QZIFCHHOB5Z2CMC2EPWWZ4ID2Z74QM", "length": 34341, "nlines": 129, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "असा हा, असे त्याचे मायाजाल!!", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nइतिहास लेख गांधींचे गारूड 1\nअसा हा, असे त्याचे मायाजाल\nसंजीवनी खेर , मुंबई\nफक्त गांधींबद्दल लिहून, वाचून त्यांच्या विचारांचा समाजावर स्त्रियांवर काय परिणाम झाला याचा अंदाज येणार नाही. विदेशी स्त्रियांत गर्भश्रीमंत, उच्च शिक्षित, चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रिया या क्रांतिकारक विचार-आचाराने प्रभावित होऊन आपले सर्वस्व भारतातील कामासाठी वेचायला सिद्ध झाल्या होत्या. त्यातील प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक पार्श्व भूमी वेगवेगळी होती. पण एक मात्र खरं कीसाऱ् या जणी गांधींच्या विचारांनी, त्यांच्या कामाने भारावल्या होत्या. घरदार, आपला सांस्कृतिक परिवेश सोडून, आपलं सर्वस्व पणाला लावून भारतात आल्या. त्यातील अनेक जणी तर गां���ींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या. त्यांच्याकरता वाटेल ते करायला सज्ज होत्या.\nगांधी हा माणूस समजावून घ्यायचा म्हटलं तर महाकर्मकठीण, म्हटलं तर अगदी सोपा. काय होतं तरी काय त्याच्यात ना 56 इंच छाती, ना महागडी वस्त्रप्रावरणं, ना देखणं व्यक्तिमत्त्व, ना कुठलं पद, ना घोडंगाड्यांचा रुबाब, ना कुठलंही सत्तेचं वलय, ना थोर परिवाराचं पाठबळ. एक सामान्यसा दिसणारा, हाडकुळा, छातीच्या फासळ्या मोजता येतील अशी अंगकाठी. चार पोरं पदरी असलेला. साधी दिसणारी, गुजराती साडीतली बायको. असा त्याचा ‘सीव्ही’. पण प्रचंड चुंबकीय शक्ती असलेला माणूस. जो-जो त्याच्या सहवासात येई, त्याचे विचार ऐके, त्याच्याबद्दल वाचे तो त्याच्याकडे खेचला जाई. गरीब ते गर्भश्रीमंत, स्त्री-पुरुष, तरुण, वयस्क, देशी- विदेशी- कुणीही त्याच्या कचाट्यातून सुटत नसे.\nआज दिडशे वर्षे झाली. अक्षरश: शेकडो पुस्तकं त्याच्यावर त्याला समजून घ्यायला देश-विदेशात लिहिली गेली. हातात सापडतो-सापडतो असं वाटला, तरी तो बराचसा सुटलेलाच असतो. कुणी भारावलेला, कुणी भक्त, कुणी चिकित्सक, कुणी अनुयायी, कुणी प्रेमात आकंठ बुडलेला/ली व्यक्ती, कुणी अभ्यासू, कुणी प्रचंड द्वेष्टा नि खुनशी, कुणी गोरा, कुणी काळा, कुणी देशी, कुणी विदेशी. सगळ्यांकडे मिस्किलपणे हसत बघणारा. सगळ्यांना मोहनदास करमचंद गांधी या तद्दन ग्लॅमर नसलेल्या नावाची, त्याच्या कामाची बाधा झालेली दिसतेय. काय गारूड केलं त्याने की, महासत्ता त्याच्या सत्याग्रहापुढे हतबल झाली तो उपाशी राहिला, तर अख्ख्या देशाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. इतरांचे क्लेष कमी व्हावेत म्हणून हा माणूस स्वत:ला क्लेष करून घेत होता. तो हट्टी होता, पण व्यवहारी होता. तो गरिबांचा कैवारी होता, श्रीमंतांचा मित्र होता. शत्रूंचाही हितचिंतक होता. कुणाशीही पंगा (आजचा शब्द) घ्यायला तो मागेपुढे पाहत नसे. कुठल्याही क्षणी तुरुंगात जावे लागेल असे काम तो करीत होता\nआजच्या भाषेत ‘भाई’ होता. कारण लोकांचे प्रश्न सोडवायला तो मदत करत होता. लोकांच्या मनातून भीती घालवायला मदत करत होता. तो शक्तिशाली होता, कारण तो शस्त्रच वापरत नव्हता. त्याचे शस्त्र होते सेवा, नैतिकता नि निर्भयता. याला समजायचे म्हणजे कुठल्या अंगान��� कोणते काम जाणायचे एकेक समजायला एकेक जन्म जाईल. केवळ अस्पृश्यतानिवारण घ्या, खादी घ्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न घ्या, देशाचे राजकारण घ्या, वा समाजकारण, खेडी-सुधार, आहार-विहार, आचारशुद्धता घ्या, धार्मिक शिक्षण घ्या- प्रत्येक बाबतीत या माणसाचे विचार जगावेगळे होते. तसं म्हटलं तर वेगळे नव्हतेही, पण ते प्रत्यक्षात आणायची जिद्द त्याच्यात होती. सत्यनिष्ठा, निसर्गप्रेम, अहिंसेचे पालन... कोणत्या कामाबद्दल समजून घ्यायचे त्याच्या एका शब्दाखातर स्त्रिया, पुरुष घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घ्यायला सज्ज होत. त्याचे निर्मळ हसणे एखाद्या लहान मुलासारखे होते.\nलक्षाधीश घरच्या पडदानशीन स्त्रिया जाड्याभरड्या खादीच्या साड्या नेसून समाजसेवेत उतरू लागल्या. ओटीवरही न येणाऱ्या स्त्रिया चुलीपुढून उठून थेट राजकारणाच्या व्यासपीठावर जाऊ लागल्या. काय ही जादू घडत होती हा जादूगार काही त्यांना सुखासीन, चकचकीत जीवनाची स्वप्नं दाखवत नव्हता. चैनीची चटक लावत नव्हता. उलट तो त्यांना सदाचार, साधी राहणी, साधं अन्न घेण्याचं माहात्म्य सांगत होता. पण एक अलौकिक नि कधीही कुणाही नेत्याने न दाखवलेलं स्वप्न तो दाखवत होता. त्यासाठी ह्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या, अशिक्षित-अल्पवस्त्रांकित स्त्रियांचाही सहभाग त्या स्वप्नपूर्तीत मागत होता. पारतंत्र्याच्या बेडीतला गरीब माणूस नव्या उमेदीने त्याच्याबरोबर लढ्याला उभं राहण्याचं धैर्य एकवटून तुरुंगवास भोगायला तयार झाला. ह्या लढ्यात सामान्य माणूस कुणा उद्धारकर्त्याची वाट पाहत नव्हता, तर त्यात तो स्वत:ही कर्ता होऊ पाहत होता. हेच अकल्पित स्वप्न त्याला खुणावत होतं.\nहे सामर्थ्य होतं गांधीनामक मंत्राचं. जो साऱ्यांचेच जीवन एका भव्य स्वप्नाच्या दिशने नेऊ पाहत होता. परिपूर्तीचं कुठलंही आमिष नव्हतं, आयतं काही मिळणार नव्हतं. स्वत:च्या मनाचा निग्रह, सत्यनिष्ठा, स्वार्थत्यागाची तयारी एवढ्याच सामग्रीवर ही नि:शस्त्रांची सेना पाहता-पाहता रणात उतरत गेली. केवळ ब्रिटिशांपासून मुक्तता हे ध्येय नव्हतं, तर आपल्या समाजजीवनातील आपणच करीत असलेले अन्याय दूर केल्याखेरीज ह्या मुक्तीला पूर्तता नाही, हे त्याचे समजावणे होते. या माणसाने आपली ही अन्यायाविरुद्धची लढाई दक्षिण आफ्रिकेतून सुरू केली. तेथील ��ारतीयांवरील अन्यायाची कल्पना येऊन त्याविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा देण्याचा अनोखा प्रयोग त्याने सुरू केला. अशा नि:शस्त्रांचा सामना करायची रक्तपिपासू सत्ताधाऱ्यांना सवयच नव्हती. त्यातून तो सत्तेच्या विवेकाला साद घालत होता. ‘शत्रूवरही प्रेम करू’ ही ख्रिस्ती लोकांना परिचित पंक्ती तो आळवत होता. तिथे भारतीय स्त्रियांच्या मंगळसूत्रालाच सरकारने हात घातला होता.\nत्यावर गांधींनी भारतीय स्त्रियांना सांगितले की, याचा प्रतिकार तुम्हीच तुमच्या पद्धतीने करा. ‘‘आम्ही काय करणार आम्ही अबला, जगाचा शून्य अनुभव आम्ही अबला, जगाचा शून्य अनुभव’’ त्यातूनच अबलांचे शस्त्र धारदार बनत गेले. ख्रिस्तीपद्धतीने न झालेले विवाह हे वैध नाहीत, त्यामुळे त्या स्त्रियांना पत्नी म्हणून मान्यता नाही, त्या ठेवलेल्या स्त्रिया नि त्यांची मुलं ही अनौरस’’ त्यातूनच अबलांचे शस्त्र धारदार बनत गेले. ख्रिस्तीपद्धतीने न झालेले विवाह हे वैध नाहीत, त्यामुळे त्या स्त्रियांना पत्नी म्हणून मान्यता नाही, त्या ठेवलेल्या स्त्रिया नि त्यांची मुलं ही अनौरस हे सारे कल्पनेच्या पलीकडचे भीषण सत्य समोर आले. नि साऱ्या भारतीय स्त्रिया- हिंदू, मुस्लिम, पारशी- आपला विवाह, धर्मसंस्कार याच्या समर्थनार्थ एकत्र आल्या. आणि दुसरी एक शक्तिशाली गांधी (कस्तुरबा) उभी राहिली. एक नवी स्त्रीशक्ती झळाळून तळपू लागली. पतीच्या मागे चालणारी, लाजाळू; फक्त मुलंबाळं, स्वयंपाकपाणी नि सेवा करणारी स्त्री सामर्थ्यवान राजकीय सत्तेला आव्हान द्यायला पेटून पुढे आली. जगाने आजवर कधीच न पाहिलेल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने सरकारविरोधात बंड करून आपले म्हणणे पटवून देण्याचा हा अजब मार्ग तेथील स्त्रियांनी दाखवला. त्यासाठी कायद्याच्या विरोधात निदर्शनं केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगला.\nकस्तुरबा ही जगातील पहिली सत्याग्रही महिला ठरली. तेथील निकृष्ट अन्न, राहण्याची वाईट व्यवस्था नि कठोर श्रम याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला; ज्यामुळे पुढे जन्मभर त्रास सोसावा लागला, पण नीतिधैर्य कणभरही उणावले नाही. स्त्रियांमधील असीम ताकदीची कल्पना गांधींना होतीच. सत्याग्रह आणि असहकार या दोन गोष्टी कस्तुरबांकडून शिकल्याचे गांधींनी नमूद केले आहे. स्त्रियांत आत्मबल, त्यागाची शक्ती भरपूर असते. ती जर ���ाष्ट्रकार्याला वापरली तर चमत्कार होईल, अशी त्यांना खात्री होती. त्यांचे लोकांना आवाहन असे ते त्यांच्यातील नैतिकतेला, तारतम्याला, सहृदयतेला, विवेकाला ते जे बोलत ते लोकांना पटे, कारण सर्वसामान्यांना कष्टानेच पैसा मिळवायचा असे, सदाचारानेच जीवन कंठायचे असे. गांधींना द.आफ्रिकेत स्त्री सहकारी मिळाल्या. युरोपात गेल्यावर तिथे त्यांच्या विचाराने भारून त्यांच्या आश्रमात यायला सज्ज झालेल्या अनेक जणी आहेत.\nब्रिटनमध्ये स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी चालवलेल्या लढ्याने ते भारावून गेले होते. सुशिक्षित, उच्च घराण्यातल्या तरुण स्त्रिया तेथील संसदेत आपल्या हक्कासाठी ज्या प्रखरपणे लढत होत्या, तशाच प्रकारे आपल्याकडील स्त्रियांनी घराबाहेर पडून सत्तेच्या डोळ्याला डोळा भिडवला पाहिजे, असे त्यांना तीव्रतेने वाटले. पुढे भारतात तर अनेक स्त्रियांनी आपले जीवनच गांधीविचाराने घालवायचे व्रत घेतले. फक्त गांधींबद्दल लिहून, वाचून त्यांच्या विचारांचा समाजावर स्त्रियांवर काय परिणाम झाला याचा अंदाज येणार नाही.\nविदेशी स्त्रियांत गर्भश्रीमंत, उच्च शिक्षित, चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रिया या क्रांतिकारक विचार-आचाराने प्रभावित होऊन आपले सर्वस्व भारतातील कामासाठी वेचायला सिद्ध झाल्या होत्या. त्यातील प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक पार्श्वभूमी वेगवेगळी होती. पण एक मात्र खरं की- साऱ्या जणी गांधींच्या विचारांनी, त्यांच्या कामाने भारावल्या होत्या. घरदार, आपला सांस्कृतिक परिवेश सोडून, आपलं सर्वस्व पणाला लावून भारतात आल्या. त्यातील अनेक जणी तर गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या. त्यांच्याकरता वाटेल ते करायला सज्ज होत्या. या सर्व जणींना गांधींनी कसे वागवले, क्वचित स्वत:ला कसे वाचवले हे जाणून घेणे- एखाद्या सनसनाटी कादंबरीचा भाग होईल. अविश्वसनीय वाटाव्यात अशा या घटना नि त्यातील खऱ्या अर्थाने महानायकाने या साऱ्या अक्षरश: हजारो राजकीय व्यक्तींना, घटनांच्या केंद्रस्थानी असताना कसे विधायकतेकडे वळवले, हे जाणून घेणे जरुरीचे आहे.\nविशेषत: स्त्रियांना आपल्या अत्यंत खासगी गोष्टीही सांगायला गांधी ही व्यक्ती का विश्वसनीय वाटत ह��ती कुणाला ही व्यक्ती येशूसारखी वाटे, करुणासागर, तर कुणाला नि:संग फकीर वाटे, कुणाला आपली आई वाटे तर कुणाला बापू कुणाला ही व्यक्ती येशूसारखी वाटे, करुणासागर, तर कुणाला नि:संग फकीर वाटे, कुणाला आपली आई वाटे तर कुणाला बापू तर कुणाला तो परधार्जिणा वाटो, कुणाला काही वाटो, तो होता निव्वळ असंभव-संभव करणारा सामान्यांचा गांधीबाबा. त्यांच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या विदेशी-देशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते तर कुणाला तो परधार्जिणा वाटो, कुणाला काही वाटो, तो होता निव्वळ असंभव-संभव करणारा सामान्यांचा गांधीबाबा. त्यांच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या विदेशी-देशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते -सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मार्गारेट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मार्गारेट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने, काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या.\nकाही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली. ह्या सर्वांचा धांडोळा घेताना वेगळेच, आज स्वप्नवत्‌ वाटावे असे विेश मनासमोर साकारत गेले. खूप आव्हान वाटले. आज दिडशे वर्षे उलटली तरी हा माणूस का वाचावासा वाटतो\nजग खूप बदलले आहे, वैज्ञानिक प्रगत���ने जगण्याचा वेग खूप वाढला आहे. सारेच स्वकेंद्रित झाले आहेत. तोही वेगळ्या अर्थाने स्वकेंद्रित होता, पण ते केंद्र त्याने बहुजन सुखाय वाढवत नेले. त्याचे प्रभावक्षेत्र अकल्पनीय दिशांनी पसरले. आज सुखाच्या कल्पना अफाट झाल्यात. निसर्गावर विजय मिळवण्याच्या ध्यासापायी साऱ्या सृष्टीचे संतुलनच बिघडलेय. म्हणूनच आज त्याचा अपरिग्रहाचा (असंग्रहाचा) विचार, गरजेपुरतेच निसर्गातून घ्या- हे सांगणे जगातील अनेक तरुणांना आकर्षित करतंय (त्यांनी ‘मिलिमलॅस्टिक’ चळवळ सुरू करून तसे जीवन अंगीकारलेय).\nगांधींनी मांडलेले वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेबद्दलचे विचार आज अधिकच खरे वाटू लागले आहेत, आचरायला अवघड वाटू लागलेत; कारण दरम्यानच्या काळात आपण सुखसोर्इंना चटावलो आहोत. मागे जाणं शक्य नाही, पण मागे वळून पाहता तर येईल म्हटलं, पाहू या, त्या काळातल्या स्त्रियांनी ही विचारांची सुनामी कशी झेलली म्हटलं, पाहू या, त्या काळातल्या स्त्रियांनी ही विचारांची सुनामी कशी झेलली तेव्हाच्या समाजाचा उभा-आडवा छेद घेतला, तर काय दिसते तेव्हाच्या समाजाचा उभा-आडवा छेद घेतला, तर काय दिसते एकीकडे मध्यमवर्गातली स्त्री निर्भय बनली, तर दुसरीकडे गर्भश्रीमंत स्त्री धडाडीने रस्त्यावर उतरून घोषणा देऊन तुरुंगात जाण्यात गौरव मानू लागली. काय होता हा जादूटोण्याचा प्रभाव एकीकडे मध्यमवर्गातली स्त्री निर्भय बनली, तर दुसरीकडे गर्भश्रीमंत स्त्री धडाडीने रस्त्यावर उतरून घोषणा देऊन तुरुंगात जाण्यात गौरव मानू लागली. काय होता हा जादूटोण्याचा प्रभाव राजकुमारी अमृतकौर, रेहाना तय्यबजी, प्रेमा कंटक, निर्मला देशपांडे, सरोजिनी नायडू अशा देशी ललना या वादळात उतरल्या.\nएक ना अनेक जणींचे आयुष्य ह्या माणसाच्या विचारांनी पार बदलले. साऱ्या जणींना त्यांचे सर्वच विचार वा आचार पटत होते असे नाही. बहुतेकींनी कडाडून विरोध केला, चक्क भांडण केलं; पण त्यांची साथ सोडली नाही. त्यातला जो विचार आचरणात आणता येणं जमेल, पटेल ते मात्र निष्ठेने केलं. त्या साऱ्या जणींनी अनेक विधायक कार्ये इथे नि विदेशात उभी केली.\nगांधीजी आणि त्यांच्या संपर्कात, सहवासात आलेल्या स्त्रिया ही मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून हे लिहिले जाणारे सदर पुढील दहा महिने (महिन्यातून दोन वेळा) प्रसिद्ध होत राहील.- संपादक\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nनरसिंह राव : अर्धा सिंह, अर्धा माणूस\nहिमालयाच्या कुशीतून गंगेच्या किनाऱ्यावर\nरावांचा काटेरी मुकुट ‘हवाला’ने दाखवला\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%83-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-18T00:05:46Z", "digest": "sha1:Q4EPF2CZB3I3ITGFL74WFVOPUHP4HY75", "length": 12982, "nlines": 171, "source_domain": "mediamail.in", "title": "मराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/मराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nमुंबई, दि.४ :- मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५७० पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विधी तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून विक्रमी वेळेत आपला अहवाल दिल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले व समितीला धन्यवाद दिले.\nयावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, समीक्षा समितीचे सदस्य सचिव वरिष्ठ विधी सल्लागार संजय देशमुख, विधि विधान व संसदीय कार्य विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव, विधि व न्याय विभागाच्या सह सचिव श्रीमती बु. झि. सय्यद, मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲड. आशिष गायकवाड, ॲड.अक्षय शिंदे,ॲड.वैभव सुखदरे, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव टी.डब्ल्यू. करपते, विधि व न्याय विभागाचे अधीक्षक सुजीत बोरकर उपस्थित होते.\nलघुउद्योग,ग्रामीणक्षेत्र आणि MSME साठी कर्जपुरवठा करणार- RBI ची घोषणा\nखाजगी रूग्णालयांना म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना अवाजवी दर आकारता येणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nकोरोना रूग्णांना उपचारासाठी खाजगी रूग्णालये अवास्तव दर लावू शकत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोना रूग्णांना उपचारासाठी खाजगी रूग्णालये अवास्तव दर लावू शकत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nआपले बँक खाते खाली क��णारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-18T00:07:35Z", "digest": "sha1:OYQNHOFGUPUKQGN3LRVMIGXEUKDXMRQV", "length": 51916, "nlines": 435, "source_domain": "shasannama.in", "title": "अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यात काय- काय होणार सुरु, वाचा सविस्तर | Coronavirus-latest-news – शासननामा न्यूज - Shasannama News अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यात काय- काय होणार सुरु, वाचा सविस्तर | Coronavirus-latest-news – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeपुणेअनलॉक होणाऱ्या जिल्ह्यात काय- काय होणार सुरु, वाचा सविस्तर | Coronavirus-latest-news\nअनलॉक होणाऱ्या जिल्ह्यात काय- काय होणार सुरु, वाचा सविस्तर | Coronavirus-latest-news\nMaharashtra Unlock: महाराष्ट्रात पाच स्तरावर अनलॉक प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यांमध्ये गोष्टी अनलॉक होतील. तुमच्या जिल्ह्यात काय काय अनलॉक होईल. वाचा सविस्तर.\nमुंबई, 05 जून : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भात घोषणा केली होती. मात्र, काही तासातच राज्य सरकारनं खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल. राज्यात अनलॉकसाठी पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.\nपाच स्तरात खालीलप्रमाणे होणार अनलॉक\nमॉल, दुकाने, थिएटर आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होतील. रेस्टॉरंटसाठीही परवानगी असेल.\nलोकल सेवेबाबतचा निर्णय त्याठिकाणचं स्थानिक प्रशासन घेईल. सार्वजनिक मैदानं, वॉकिंग, सायकलिंग याला परवानगी असेल. 100 टक्के क्षमतेनं सरकारी कार्यालये खुली करण्यासही परवानगी असेल. खेळ, शूटींग, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, बैठका, निवडणूक यावर कोणत्याही प्रकारचे ���िर्बंध राहाणार नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या भागात जमावबंदीही नसेल.\nदुसऱ्या स्तरात जे जिल्हे येथील तिथे सर्व प्रकारची दुकानं पूर्णवेळ सुरु होतील. (All types of shops will be open full time in all the districts) ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये 50 टक्केच उपस्थितीची अट राहील. रेस्टॉरंटसाठीही 50 टक्के क्षमतेस परवानगी. या स्तरात लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असेल.सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू असतील. या स्तरात विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ राहील. शूटिंगलाही परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50 टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा 100 टक्के क्षमतेने सुरू होईल. या भागात जमावबंदी लागू असेल.\nहेही वाचा- सोमवारपासून अनलॉक होणारे जिल्हे, वाचा संपूर्ण यादी\nतिसऱ्या स्तराच्या जिल्ह्यात दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील तर शनिवार, रविवारी ती बंद असतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.\nचौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील.\nअत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू असतील. शनिवार, रविवारी ती बंद राहतील.\nPrevious articleअभिनेता विद्युत जामवालने पुरुषांना दिल्या नपुंसकता होऊ नये व लैंगिक शक्ती वाढण्यासाठी खास टिप्स\nNext articleशॅम्पू व तेलाला दोष देऊ नका,‘या’ चुकांमुळेही झपाट्याने पातळ होतात केस, ट्राय करा हे उपाय\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्या��ील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास ���ंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nहायलाइट्स:जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी कर्नाटक दौऱ्यावर.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार.दोन्ही राज्यांतील संवाद वाढावा म्हणून पाटील यांचा दौरा.मुंबई:अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छ���ती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/eat-with-demise-of-rajiv-satav-he-lost.html", "date_download": "2021-06-17T23:31:19Z", "digest": "sha1:FZ7ZYC3QLHUYQIF2QDSJCWTGMJHXO5A7", "length": 11845, "nlines": 66, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "खा. राजीव सातव यांच्या निधनाने मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावला : आ.सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठशोकसंदेशखा. राजीव सातव यांच्या निधनाने मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावला : आ.सुधीर मुनगंटीवार\nखा. राजीव सातव यांच्या निधनाने मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावला : आ.सुधीर मुनगंटीवार\nमनोज पोतराजे मे १५, २०२१ 0\nचंद्रपूर :- राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून मैत्रीचा धागा घट्टपणे जोपासणारा मित्र गमावल्याचे दुःख झाल्याची भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.\nविधानसभेच्या माध्यमातून झालेली आमची मैत्री झाली . ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मैत्रीचा धागा तसाच घट्ट ठेवला. आम्हा दोघांचे पक्ष भारतीय राजकारणातले भिन्न विचारसरणीचे पक्ष असले तरी मैत्रीत त्यामुळे कधीही अंतर पडले नाही . त्यांच्या निधनाने एक सात्विक , सोज्वळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे , असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.\nराजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार\nकाँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला , आम्हा सर्व कॉंग्रेसजनांना प्रचंड मोठा असा धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे विश्वास पात्र नेते, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वताची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील देव माणूस आपल्यातून हरपला आहे , अश्या शब्दात राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन म���त्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या . गेली 23 दिवस ते हॉस्पिटलमध्ये असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर राहून ते त्यातून सावरून बरे होत होते. त्यामुळे आम्हाला आशा वाटत होती की , ते या आजारातून पूर्णपणे बरे होतील असे वाटत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या एन तरुण वयात जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही . गुजरात सारख्या राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी पार पडलेली जबाबदारी , हीच त्यांच्या कार्याची पावती आहे . बहुजनांचा नेता म्हणून नेतृत्व करीत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावून भविष्यातील राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून भिस्त होती, असा नेता आज आम्ही गमावला आहे . कुठलेही राजकीय पाठबळ नसताना काँग्रेस पक्षाच्या राष्टीय राजकारणात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः त्याचेंबरोबर लोकसभा निवडणूक प्रचारसभेत सोबत होतो, मोदी लाटेत त्यांनी निवडणूक जिंकली. केवळ एक प्रामाणिक माणूस, समर्पित नेतृत्व व सच्चा बहुजनांचा नेता म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले . महाराष्ट्रातून त्यावेळी दोनच खासदार निवडून आले होते त्यात एक राजीव सातव होते . भविष्यातील महाराष्ट्र राज्याचे कर्णधार म्हणून आम्ही त्यांचेकडे बघत होतो . त्यांच्याबाबतीत आठवणी खूप आहेत. त्यांचा शब्दांचा मला खूप मोठा आधार होता तो आधारच आज हरपल्याने मोठे दुःख झाले आहे , अश्या शब्दात ना. विजय वडेट्टीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात .\nअभ्यासू युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे एक कर्मठ खासदार, जवळीक मित्र राजीव सातव यांच्या रूपाने गमावला - हंसराज अहीर\nलोकसभेत अभ्यासपूर्ण संवादातून आपली छाप सोडणारे सोळाव्या लोकसभेत सोबत काम करणारे राजीव सातव यांच्या निधन झाल्याचे कळताच फार दुःख वाटले. हिंगोली मतदारसंघाचे खासदार असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील एक मतदार संघ जुडलेला असल्याने यवतमाळ जिल्हा बैठकीत नेहमी भेटी होत असत. १६ व्या लोकसभेल सहकारी होते. त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण, प्रश्न असायचे. कर्मठ वृत्ती, काँग्रेसनिष्ठ, महाराष्ट्राचा युवा नेता उमेदीच्या काळात गमावला असल्याची भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अह��र यांनी व्यक्त केली.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/kangana-ranaut-visits-her-demolished-bandra-office/301740/", "date_download": "2021-06-17T23:50:11Z", "digest": "sha1:CMQ5EEIAZIM7M3QVJMMQLQZKXNHB7WE5", "length": 6851, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Kangana Ranaut Visits Her Demolished Bandra Office", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ कंगना रनौत तुटलेले ऑफिस पाहण्यासाठी आली अन्\nकंगना रनौत तुटलेले ऑफिस पाहण्यासाठी आली अन्\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\n१३.७% ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत\nबॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौतने नुकतेच वांद्रेमधील पाली हिल परिसरात असलेल्या कार्यालयाची भेट घेतली. यावेळी तिने अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यावेळी बऱ्याच छायाचित्रकरांना कंगना रनौत एक पोझ द्या, अशी मागणी केली. त्यावर कंगना भडकून ‘मला माझ काम करुद्या’, असे म्हणाली. मात्र, तिचे बोलणे झाल्यानंतर तिने कार्यालयाच्या बालकनितून पोझ देत छायाचित्रकरांना फोटो काढण्याची संधी दिली. सध्या कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.\nमागील लेखकोरोनामुळे राज्यातील २ लाख ५६ हजार विडी कामगारांवर उपासमारीची वेळ\nपुढील लेखविरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळणार असेल तर केंद्राने तसं जाहीर करावं; राऊतांचा फडणवीसांना टोला\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची न��ंदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://adbhutmarathi.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%97/", "date_download": "2021-06-18T00:15:23Z", "digest": "sha1:2XT7EBFJKIEB5NNXPFN5SIRV3MA35JTA", "length": 2311, "nlines": 42, "source_domain": "adbhutmarathi.com", "title": "हिटलर आणि जग Archives » अद्भुत मराठी", "raw_content": "\nहिटलर हा असा व्यक्ती होता, त्याला केवळ जर्मनीच नाही, तर एका वेळेस सर्व जगातील लोक त्याला घाबरत होते. कारण हिटलरची त्याकाळी दहशतच तेवढी होती. ज्याने जगाला दुसऱ्या महायुद्धात ढकलले. Hitler Biography in Marathi हिटलर विषयी 1) हिटलरच्या वडिलांनी तीन लग्न केले होते. पहिल्या वेळेस त्यांनी त्यांच्या वया पेक्षा जास्त वय असलेल्या मुलीसोबत लग्न केले. दुसऱ्यांदा … Read more\nCategories अद्भुत जग Tags Hitler, हिटलर, हिटलर आणि जग, हिटलर कसा मेला, हिटलर ला लोक का घाबरत, हिटलर ला लोक का घाबरत\nNational Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-06-18T00:43:02Z", "digest": "sha1:OZDL2BXQF2ODV3YOK7V253LGJFHBRFUO", "length": 7597, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माणगाव रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nनातूवाडी बोगदा (4 किमी)\nचिपळूण बोगदा (2 किमी)\nसावर्डे बोगदा (3 किमी)\nपरचुरी बोगदा (3 किमी)\nकर्बुडे बोगदा (6 किमी)\nटिके बोगदा (4 किमी)\nबेर्डेवाडी बोगदा (4 किमी)\nपेडणे बोगदा (1 किमी)\nबार्सेम बोगदा (3 किमी)\nकारवार बोगदा (3 किमी)\n555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा\n625 मूकांबिका रोड बैंदूर\nमाणगाव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माणगाव या गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर गाड्या आणि मांडोवी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस तसेच दादर-सावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस याजलद गाड्या थांबतात.\nरायगड जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन���स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-18T00:44:49Z", "digest": "sha1:4PTKD4H5TBXQZMKHXVZNKZLKJU5K2HDO", "length": 50022, "nlines": 427, "source_domain": "shasannama.in", "title": "एक टक्का कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण; अन्यथा जवळपास हटले असते निर्बंध | Coronavirus-latest-news – शासननामा न्यूज - Shasannama News एक टक्का कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण; अन्यथा जवळपास हटले असते निर्बंध | Coronavirus-latest-news – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात ग��न्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeपुणेएक टक्का कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण; अन्यथा जवळपास हटले असते...\nएक टक्का कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण; अन्यथा जवळपास हटले असते निर्बंध | Coronavirus-latest-news\nLockdown in Pune: मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी (Corona cases decrease) होतं असली तरी, शहरातील कोरोना निर्बंध (Corona Restrictions) अद्याप हटवण्यात आले नाहीत.\nपुणे, 06 जून: मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी (Corona cases decrease) होतं असली तरी, शहरातील कोरोना निर्बंध (Corona Restrictions) अद्याप हटवण्यात आले नाहीत. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 6.11 टक्के इतकं आहे. त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. 1.1 टक्के कोरोना बाधित रुग्ण अधिक असल्याने पुण्यातील कोरोना निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत. शासनाच्या नियमावलीनुसार पुण्यात 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण असते, तर कोरोना निर्बंध जवळपास हटवण्यात आले असते.\nखरंतर, महाराष्ट्रातील कोरोना आलेख सध्या घसरत असताना दिसत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोरोना निर्बंध हटवले जात आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरून शहरातील निर्बंध हटवायचे की नाही याचा निर्णय घेतला जात आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनुसार शहरांची विविध स्तरात विभागणी केली जात आहे. अशातच पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण शासनाच्या नियमावली पेक्षा 1.1 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. परिणामी कोरोना नियमांत सुट मिळाली नाही.\nपुण्यात जर कोरोनाबाधित रुग्णांच प्रमाण 5 टक्केपेक्षा कमी असतं, तर दुकाने दिवसभर खुली ठेवण्यास परवानगी मिळाली असती. तसेच नाट्यगृहे, मॉल 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली असती. त्याचबरोबर खासगी आणि शासकीय कार्यालये, सार्वजिनक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता आली असती.\nहे ही वाचा-पुणेकरांसाठी खूशखबर निर्बंध आणखी झाले शिथिल; पाहा कुठल्या स्तरात समावेश\nपुढील आठवड्यात निर्बंध हटण्याची शक्यता\nमागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नियंत्रणात आला असून त्यामध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. हा कल कायम राहिल्यास पुढील आठवड्यापर्यंत पुण्यातील कोरोना निर्बंध जवळपास हटण्याची शक्यता आहे. कारण पुढील आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत येईल. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार जवळपास सर्व निर्बंध हटू शकतात.\nPrevious articleAjit Pawar vs Chandrakant Patil: ‘ज्यांना काम नाही ते लोक असे बोलतात’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार\nNext articleपहिल्या शिवस्वराज्य दिनाचा प्रारंभ अहमदनगरमधून, मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्�� गुढी\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या म��ख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nहायलाइट्स:जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी कर्नाटक दौऱ्यावर.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार.दोन्ही राज्यांतील संवाद वाढावा म्हणून पाटील यांचा दौरा.मुंबई:अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रद��प शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\njayant patil on almatti dam water issue: Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर होणार चर्चा – jayant patil to...\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला द��ली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/essential-oil-is-secret-behind-neha-kakkar-beautiful-skin-in-marathi/", "date_download": "2021-06-17T23:32:36Z", "digest": "sha1:X3A4W77SYEJ7LI3R2BTQYUT73OFLU7LM", "length": 52179, "nlines": 433, "source_domain": "shasannama.in", "title": "नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य? – शासननामा न्यूज - Shasannama News नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य? – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्प���शल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमनोरंजननेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र\nनेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य\nनेहा कक्कर (neha kakkar) म्हणजे आजच्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत आहे. तिच्या सुरेल आवाजामुळे तिने प्रसिद्धी मिळवली आहेच, पण सध्या काही काळापासून एक फॅशन आणि ब्युटी आयकॉन म्हणून देखील नेहा पुढे येत आहे. तुम्हाला माहित असेल तर नेहा एका सामान्य कुटुंबातून पुढे आली आहे. सिंगिंग शो मधून तिचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. त्या आधी एका सामान्य तरुणीप्रमाणे ती आयुष्य जगात होती. पण जेव्हा तिच्या आयुष्याला तिच्याच आवाजाने कलाटणी मिळाली आणि नेहा कक्कर स्टार झाली तेव्हापासून तिचं सगळं आयुष्य तर बदललंच पण तिचं रूप देखील बदललं.\nनेहा पूर्वी आपल्या चेहऱ्यावरील मुरुमांनी खूप त्रस्त होती, पण आता स्टार असल्याने ती याकडे दुर्लक्ष करून त्या सोबत जगू शकत नव्हती. म्हणून तिने आपल्या या समस्येवर एक जालीम उपाय शोधून काढला आणि आज ती सुंदर आणि स्वच्छ त्वचेसह एक ब्युटी आयकॉन म्हणून जगापुढे येत आहे. आज आपण जाणून घेऊया असा काय तो उपाय ज्यामुळे नेहाच्या त्वचेला नवचैतन्य मिळाले.\nस्कीनसाठी नेहाचे आवडते तेल\nनेहा कक्करने आपल्या स्कीन केअर रेजिम बद्दल बोलताना सांगितले की, “जर तुम्ही मला माझ्या त्वचेचे रहस्य विचाराल तर मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे टी ट्री इसेन्शियल ऑईल होय. हे असे ऑईल आहे ज्याशिवाय मी राहू शकत नाही. या ऑईल वर माझा खुप विश्वास आहे.” नेहाने पुढेही असेही सांगितले की, “इसेन्शियल ऑईल हे त्वचेसाठी खूप लाभदायक असते आणि मी स्वत:हून त्याचा अनुभव घेतला आहे. त्वचा आणि सौंदर्य यांच्याशी निगडीत अनेक समस्यांवर केवळ हे एकच तेल तुम्हाला खूप प्रभावी ठरू शकतं. जसे की मुरूम, त्वचेमध्ये जळजळ, खाज इत्यादी.”\nअसा करावा त्वचेवर वापर\nया तेलाचा वापर तुम्ही करणार असला तर तुम्हाला एक गोष्ट माहित असायला हवी की इसेन्शियल ऑईलचा वापर थेट त्वचेवर करू नये. दुसऱ्या एखाद्या ऑईल सोबत मिक्स करूनच इसेन्शियल ऑईलचा वापर करावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या ऑईल मध्ये मिक्स करताना इसेन्शियल ऑईलची मात्र खूप कमी असायला हवी. कारण हे तेल खूप प्रभावी असते आणि त्वचेवर लगेच परिणाम करते. म्हणूनच त्वचेवरील डाग, मुरूम, स्कीन इरिटेशन यासारख्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी इसेन्शियल ऑईल फायदेशीर आहे.\nमुरुमांचे डाग दूर करून सुंदर त्वचा मिळवण्यासाठी\nतुमची स्कीन कशीही का असेना म्हणजे ऑईली, ड्राय वा सेंसिटिव्ह, तुम्ही तुमच्या त्वचेवर इसेन्शियल ऑईलचा वापर करून त्वचेची सुंदरता वाढवू शकता. एका गोष्टीची काळजी दरवेळी घ्यावी की दुसऱ्या ऑईल सोबत मिक्स करताना इसेन्शियल ऑईलची मात्रा योग्यच असायला हवी. ��पण जाणून घेऊया की कशाप्रकारे तुम्ही ते मिक्स करू शकता. 1 चमचा नारळ व बदाम तेल घ्या. या तेलामध्ये केवळ 2 किंवा 3 थेंब इसेन्शियल ऑईल घाला. तुम्हाल हवे असल्यास नारळ तेल, बदाम तेल एकत्र मिक्स करून तुम्ही ऑईल बनवू शकता आणि त्यात 2 ते 3 थेंब इसेन्शियल ऑईल टाकू शकता. हे मिश्रण चेहरा, मान आणि पूर्ण शरीरावर लावले तरी चालते.\nइसेन्शियल ऑईलचे मिश्रण तयार करण्यापूर्वी आपला चेहरा फेसवॉश करा किंवा गुलाबजल स्प्रेने क्लीन करून घ्या. यानंतर तयार झाले मिश्रण स्कीनवर लावा. असे केल्याने तुमच्या स्कीनचा ग्लो लवकर वाढेल. कारण फेसवॉश नंतर त्वचा खूप मऊ होते आणि पोर्स ओपन होते. अशा वेळी हे मिश्रण स्कीनमध्ये लवकर सामावले जाते आणि तुमच्या त्वचेवर लगेच परिणाम देखील दिसून येतो. म्हणूनच सौंदर्य शास्त्रामध्ये इसेन्शियल ऑईलला महत्त्व आहे.\nकेवळ 2 वेळा लावावे\nइसेन्शियल ऑईलचे हे मिश्रण तुम्ही तुमच्या त्वचेवर दिवसातून दोन वेळेपेक्षा जास्त वेळ लावू नका. तुम्ही जर रात्री झोपण्याआधी हे मिश्रण लावले तर अधिक उत्तम फायदा होईल. जेणेकरून रात्रभर हे तुमच्या स्कीन वर काम करेल आणि तुमची त्वचा निरोगी होण्यास मदत करेल. यामुळे त्वचेवरील डाग आणि पुरळ लवकर जाऊन त्वचा सुंदर आणि आकर्षक दिसू लागेल. तर मंडळी इसेन्शियल ऑईलचे हे फायदे पाहता तुम्ही नक्की या तेलाचा वापर करून पहा आणि नेहा कक्कर सारखी सुंदर व स्वच्छ त्वचा मिळवा.\nहे घरगुती पदार्थ करतील मुरुमांची समस्या चुटकीसरशी दूर\nहे घरगुती पदार्थ करतील मुरुमांची समस्या चुटकीसरशी दूर\nPrevious articleदीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त\nNext articleमुंबई आर्थिक धोक्यात ‘हे’ फाईव्ह स्टार हॉटेल बंद, कामगारांचा पगार देण्यासाठीही पैसे नाहीत\nकरीना कपूरच्या लग्नात करिश्माने परिधान केला होता सुंदर ड्रेस, मोहक लुक पाहून चाहते झाले फिदा\nथकव्यामुळे शरीरात राहिली नाही अजिबात ताकद १० मिनिटांत थकवा दूर करतील ‘हे’ उपाय\nअनुष्का शर्माच्या ‘या’ लूकची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा, साधेपणातील सुंदरतेचं जोरदार प्रदर्शन\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच ��ुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिं��री चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/abp-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-10-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-15-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-17T22:42:54Z", "digest": "sha1:QANY4HSEI3XF3S3F7LK6P5QJOWWBW4UX", "length": 7471, "nlines": 80, "source_domain": "uranajjkal.com", "title": "ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार – उरण आज कल", "raw_content": "\nABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार\nABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार\nABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार\nराज्यातला पावसाचा जोर ओसरला पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व नुकसानामुळे बळीराजा संकटात https://bit.ly/2IzeBCD आता शासकीय मदतीसाठी अनेक शेतकऱ्यांची आर्त हाक https://bit.ly/2SUrSHB\nसोलापुरातही पावसाचं थैमान, भोगावती नदीला पूर https://bit.ly/34Xz5fW मोहोळमध्ये पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफची मदत https://bit.ly/35fMbp1\nपुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत https://bit.ly/2IsRzgt अनेक घरे, हॉस्पिटल आणि दुकानांमध्ये पाणी, पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही प्रभावित https://bit.ly/37a8yOT\nसाताऱ्यातही मुसळधार पावसामुळे माणगंगा नदीला महापूर, नदीकाठच्या शेतीचं नुकसान https://bit.ly/33XwvHp सांगलीत जोरदार पाऊस https://bit.ly/340n7CL\nपोलिसांवर हात उगारल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांना तीन महिन्यांची शिक्षा, कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी https://bit.ly/3nSNG4S\nनिवृत्ती वय निश्चित करण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीकडून सध्याच्या निवृत्ती वयात कोणताही बदल न करण्याची शिफारस, शासकीय कर्मचारी संघटनांचा विरोध https://bit.ly/3nRJ4fl\n‘राज्यपालांचं वर्तन ‘आ बैल मुझे मार’, मोदी-शाहांनी त्यांना माघारी बोल��ावं’, शिवसेनेचा सामनामधून हल्लाबोल https://bit.ly/2IodgOL\nसकाळपासून मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभर व्हीआय नेटवर्क आऊट ऑफ रेंज; ही समस्या तात्पुरती असल्याचा कंपनीचा दावा, अनेक व्हीआय यूजर्स त्रस्त https://bit.ly/2FuJBlV\nटीआरपी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या रिपब्लिक चॅनेलला मुंबई हायकोर्टात दाद मागण्याची सूचना, वरळी ऑफिसपासून हायकोर्ट जवळच असल्याचा सल्ला https://bit.ly/3nT6wJ7\nपुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर BARC चा निर्णय, वृत्तवाहिन्यांची संघटना असलेल्या NBA कडून BARC च्या निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2SWrmZL\nBLOG | राज्यातील ऑक्सिजनची मागणी ओसरतेय, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/31caQtb\nPeople’s President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने ‘फकीर’ https://bit.ly/3j2krZN\nDr Kalam Jayanti | नावाड्याचा मुलगा ते वैज्ञानिक अन् देशाचे राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलामांचा प्रेरणादायी प्रवास https://bit.ly/3jWxrRQ\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/", "date_download": "2021-06-18T00:01:15Z", "digest": "sha1:GNU3J5ZRJHVRKMXWI443AKMOHNZZVSEC", "length": 12557, "nlines": 72, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "पर्यावरणीय विषामुळे गर्भावस्थेदरम्यान मुलांच्या वागण्यावर परिणाम होऊ शकतो. - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nपर्यावरणीय विषामुळे गर्भावस्थेदरम्यान मुलांच्या वागण्यावर परिणाम होऊ शकतो.\nएका अमेरिकन अभ्यासानुसार असे आढळले आहे की गर्भधारणेदरम्यान धातू आणि कीटकनाशके यांसारख्या पर्यावरणीय विषारी पदार्थांच्या संपर्कामुळे मुलांमध्ये ऑटिस्टिक वर्तन होऊ शकते.\nऑटिझममुळे केवळ मुलांमध्ये विकासात्मक आव्हाने उद्भवू शकत नाहीत, तर त्यांच्या पालकांना देखील मदत करू शकते. जीन्सला बर्‍याचदा याचे श्रेय दिले जाते, परंतु गर्भधारणेदरम्यान विषाच्या संसर्गामुळे रोगाचा धोका देखील वाढू शकतो.\nएका अभ्यासानुसार धातू, कीटकनाशके, पॉलीक्लोरिनेटेड बायफिनल्स (पॉलीक्लोरिनेटेड बायफेनल्स, पीसीबी), फायथलेट्स (फायथलेट्स) आणि बिस्फेनॉल-ए (बिस्फेनॉल-ए, बीपीए) यांचा समावेश असलेल्या अने��� पर्यावरणीय विषांच्या संसर्गामुळे प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये तपकिरी वर्तनाचा धोका वाढला. दरम्यानचे अभिव्यक्ती आढळली.\nहा अभ्यास कसा झाला ते आम्हाला कळू द्या:\nसायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सायन्सेसच्या संशोधकांच्या नेतृत्वात, हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ एपिडिमियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला.\nवातावरणात असणारे विष, मुलाच्या वाढीवरही परिणाम करतात. प्रतिमा: शटरस्टॉक\nया लोकसंख्येच्या अभ्यासानुसार, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत 1,861 कॅनेडियन महिलांकडून गोळा केलेल्या रक्तातील आणि मूत्रांच्या नमुन्यांमधील 25 रसायनांचे स्तर मोजले गेले. स्कूल-पूर्व मुलांमध्ये ऑटिस्टिक वर्तनाचे आकलन करण्यासाठी सोशल रेस्पॉन्सिलीटी स्केल, एसआरएस टूलचा वापर करून 478 सहभागींनी हे सर्वेक्षण केले.\nसंशोधकांना असे आढळले की कॅडमियम, शिसे आणि काही फाथलेट्स रक्त किंवा मूत्रांच्या नमुन्यांमध्ये वाढतात आणि विशेषत: ऑटिस्टिक वर्तन असलेल्या मुलांमध्ये ते गंभीर होते.\nविशेष म्हणजे, अभ्यासामध्ये असेही नमूद केले आहे की मॅंगनीज, ट्रान्स-नॉनाक्लोर, अनेक ऑर्गनॉफॉस्फेट कीटकनाशक चयापचय (ऑर्गानोफॉस्फेट कीटकनाशक चयापचय) च्या मातृ सांद्रतेत वाढ आहे. मोनो-इथिल फाथलेट (एमईपी) सर्वात कमी एसआरएस स्कोअरशी संबंधित होते.\nअभ्यासाचे अग्रगण्य लेखक, जोश आलम्पी यांनी नमूद केले की हा अभ्यास “प्रामुख्याने निवडक पर्यावरणीय विष आणि एसआरएस स्कोअरच्या वाढीमधील संबंध हायलाइट करतो.” गर्भधारणेदरम्यान मेंदूच्या विकासावर या पर्यावरणीय रसायनांच्या दुवे आणि त्यावरील परिणामांचे संपूर्ण आकलन करण्यासाठी अद्याप पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे. “\nआईच्या सभोवतालच्या वातावरणाचा देखील गर्भाच्या विकासावर परिणाम होतो. प्रतिमा: शटरस्टॉक\nबाईशियन क्वान्टाईल रिग्रेशन नावाच्या सांख्यिकीय विश्लेषणाच्या साधनाचा वापर करून हे परिणाम प्राप्त झाले ज्यामुळे तपासकांना पारंपारिक पद्धतींपेक्षा वैयक्तिक विष जास्त सूक्ष्म मार्गाने वाढल्याचे निश्चित केले गेले.\n“या विष आणि एसआरएस स्कोअर दरम्यान सांख्यिकीय विश्लेषणाच्या पद्धतीचा (उदा. रेषेचा रिप्रेशन) वापरणे माहित नाही,” अलाम्पी म्हणाले. “जरी परिमाणात्मक रिग्रेसन बहुधा तपासनीस वापरत नसले तरी, जटिल लोकसंख्या-आधारित डेटाच�� विश्लेषण करण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग असू शकतो.”\nहेही वाचा- या 5 टिप्स दात किडण्यापासून रोखण्यात मदत करतील आणि त्यास उलट करतील, कसे ते जाणून घ्या\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: सोने खरेदीची स्पर्धा, 321 टन सोने आयात करावे लागले मार्च महिन्यात सोन्याची आयात 471 टक्क्यांनी वाढून 160 टन नोंदली गेली\nNext: सोन्याची किंमत निश्चित आहे, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या. सोन्याची किंमत कशी निश्चित केली जाते हे खरेदी करण्यापूर्वी सोन्याच्या हॉलमार्क ज्वेलरीला माहित असते\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/theft-corona-affected-jewwllers-home-half-kilo-gold-stolen-346700", "date_download": "2021-06-18T00:27:15Z", "digest": "sha1:JXWXRWGW3GW5M4SXHHS3HP7S7QY7FAYW", "length": 16664, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाबाधित सराफाच्या घरात चोरी; अर्धा किलो सोन्यासह रोकड पळवली", "raw_content": "\nभिलवडी (जि. सांगली) येथील कोरोनाबाधित सराफाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सुमारे अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला.\nकोरोनाबाधित सराफाच्या घरात चोरी; अर्धा किलो सोन्यासह रोकड पळवली\nभिलवडी (जि. सांगली) : येथील कोरोनाबाधित सराफाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सुमारे अर्धा किलो सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. गावच्या मध्यवस्तीत झालेल्या या चोरीची घटनेमुळे खळबळ उडाली आहे.\nसंबंधित सराफाचे गावच्या मधल्या गल्लीत तीन मजली घर आहे. सराफासह कुटुंबातील वडील, आई व पत्नी असे चार जण 2 सप्टेंबर रोजी कोरोना बाधित झाले होते. उपचारानंतर सांगलीच्या घरी क्वारंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसांत भिलवडीला परतणार होते. दरम्यान, काल मध्यरात्री चोरट्यांनी घराचा पूर्वेकडील लोखंडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी कपाटातील आई व पत्नीचे सुमारे पाचशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख 15 हजार रुपये पळविले.\nयाच ठिकाणी असलेल्या चांदीच्या दागिन्यांना चोरट्यांनी हात लावला नाही. आज सकाळी शेजारी राहणाऱ्यांना यांना दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ सराफास कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.\nचोरट्यांच्या शोधासाठी सांगलीहून श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञ व स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकास पाचारण करण्यात आले. श्‍वान जवळच्या रस्त्याने जात शंभर फुटावर घुटमळले. उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, भिलवडीचे सहायक निरिक्षक कैलास कोडग, विशाल जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पुढील तपासाच्या सूचना दिल्या. भिलवडी ठाण्याकडील माहितीनुसार चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 9 लाख 91 हजार पाचशे इतकी आहे. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.\nमध्यवस्तीत चोरी, सीसी टीव्ही नाही\nसंबंधित यांचे घर गावच्या मध्यवस्तीत आहे. समोरच एका बॅंकेची शाखा आहे. मात्र येथे सीसीटीव्ही कार्यरत नाही, त्यामुळे चोरट्यांना पकडणे पोलिसांना आव्हान असणार आहे. मध्यवस्तीतील या चोरीच्या घटनेने गावात भीती��े वातावरण आहे.\nसंपादन : युवराज यादव\nकोरोनाच्या सावटातही दसऱ्याला मोठी उलाढाल; बाजारपेठेत गर्दी\nसांगली : दृष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी अर्थात दसरा सणावर कोरोनाचे सावट जाणवले. मात्र सावट असले तरी बाजारपेठेत उलाढाल बऱ्यापैकी झाली. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोने-चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी-चारचाकी गाड्या खरेदीला बऱ्\nसांगलीत दोन बंगले चोरट्यांनी हातोहात फोडले\nसांगली : विश्रामबाग परिसरातील दोन बंद बंगले चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.\nपाडव्याच्या मुहूर्तावर टपलाय ‘कोरोना’; वाचा कसा राहिल व्यापारी क्षेत्रावर परिणाम\nअकोला : गुढीपाडवा अर्थात हिंदू संस्कृतीप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत अनेक नागरिक गृह खरेदीपासून नवीन वस्तू खरेदीवर भर देतात. त्यामुळे बाजारत पाडव्याच्या मुहूर्ताला मोठी उलाढाल होते. त्यावर्षी मात्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोरोना विषाणूचे सावट राहणार आहे. त्यामुळे व्य\nनांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास\nनांदेड : शहरातील दत्तनगर भागात असलेल्या एका सराफा दुकानावर अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला करुन दुकानमालकास गंभीर जखमी केले. यानंतर दुकानातील सोन्या- चांदीचे दागिणे व ग्राहकाचे नगदी २५ हजार रुपये असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (ता. २९) भरदुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळाला प\nसराफाचं नाही तर चोरट्याने लुटलं चक्क किराण्याचं दुकान; कॅडबरी, काजू बदाम, अगरबत्त्याही पळवल्या\nकल्याण : लॉकडाऊन मुळे मद्य, सिगारेट, दूध आदी गोष्टी चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, कल्याण मध्ये एका अज्ञात चोराने संपूर्ण किराणा दुकानच लुटल्याची घटना घडली आहे.\nव्यावसायिकांनी घेतली धसकी, दसरा गेला दिवाळीला समाधानकारक विक्री होण्याची अपेक्षा\nनांदेड - दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी वाहनास ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी व्यापारी आणि उद्योजकांना अपेक्षा होती. ��ात्र, साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर देखील दरवर्षीप्रमाणे यंदा निम्मी विक्री झाली नसल्याने जिल्ह्य\nझेंडूचा इतका भाव कधीच नव्हता..तो दसऱ्याला झाला\nजळगाव : यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांसह फूल उत्पादकांचे नुकसान झाल्याने ऐन विजयादशमीला आदल्या दिवसापर्यंत झेंडची आवक कमी झाल्याने अपेक्षेप्रमाणे झेंडूचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत पोचला. विजयादशमीला झेंडूचे महत्त्व असते. मागणी वाढते. मात्र त्या तुलनेत फुलांची आवक सायंकाळपर्यंत हवी त\nराहुरीत चोरांनी पोलिसदादाचेच घर फोडले...काय काय चोरले वाचा\nराहुरी : राहुरी शहरात नेहमी चोऱ्या होतात. सर्वसामान्यापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच घरे किंवा बंगले फोडले आहेत. चोरांनी थेट पोलिसदादाच्या घराकडेच मोर्चा वळवला.\n‘धनलक्ष्मी’ पावली..दिवाळीपर्वात कोट्यवधींची उलाढाल; दोन हजार गाड्यांची विक्री\nजळगाव : दिवाळीच्या पर्वात अर्थात, कोरोनोच्या पहिल्या लाटेनंतर एक वेगळेच जग पाहावयास मिळाले. लॉकडाउनचे चार ते पाच महिने, नंतर चार महिने अनलॉकच्या प्रक्रियेत यामुळे नागरिक घरीच होते. अनेक महिन्यांपासून खरेदीची इच्छा असलेल्यांनी दिवाळीच्या पर्वात भरगच्च खरेदी केली. सोने, चांदी, मोबाईल, इलेक्ट\nनांदेडमध्ये दोन घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास\nनांदेड : विष्णुनगर परिसरातील गोरक्षण हनुमान मंदीराजवळील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/tag/marathi-movie-news/", "date_download": "2021-06-18T00:29:41Z", "digest": "sha1:IUPTNGS4AUOW62PETODAQ2CSSJXMAD34", "length": 11304, "nlines": 116, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "marathi movie news Archives - JustMarathi.com", "raw_content": "\nश्रुती हसन -राजकुमार राव सोबत कॅमेरा शेअर करणार मराठमोळी रीना\nमराठी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावत आहे, हिंदीतील ग्लेमर आणि प्रसिद्धी अनुभवण्यासाठी मराठीतील अनेक नायक आणि नायिका प्रयत्न करताना दिसतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीतील अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये यशस्वी कूच देखील केली आहे. अशा या मराठी व्हाया हिंदी सिनेसृष्टीत प्रवास करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री रीना अगरवाल हिचा देखील समावेश होतो. नुकत्याच ‘झाला भोबाटा’ …\nमैत्री आणि कुटुंबाची धम्माल सांगतोय ‘फुगे’ चा नवा पोस्टर\nप्रेम हे आंधळे असते… असे म्हणतात, पण जर हे प्रेम दोन मित्रांमध्ये असेल तर प्रेमाची ही हटके बॅकस्टोरी सांगणारा ‘फुगे’ हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारी रोजी वेलेन्टाईन डे ची मोठी मेजवानी घेऊन येणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या फक्कड मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा …\n‘फुगे’ मध्ये दिसणार बापलेकाची जोडी\nदोन जिवलग मित्राच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित असलेल्या ‘फुगे’ सिनेमामध्ये बापलेकाची जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याचा मुलगा मल्हार भावे या सिनेमात दिसणार असून, सिल्वर स्क्रीनवर झळकण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. मल्हार यात छोट्या सुबोधच्या भूमिकेत दिसणार असून, स्वप्नील जोशीच्या लहानपणीच्या भूमिकेत विहान निशानदार हा …\nप्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर ‘प्रेमाला जात नसते’ स्टार प्रवाहचे ‘पुढचं पाऊल’\nस्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेल्या ‘पुढचं पाऊल‘ या मालिकेनेप्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. आजही ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरातआवडीने पाहिली जात असल्याची प्रचीती अक्कासाहेब म्हणजेच हर्षदाखानविलकर यांना कोल्हापूरमध्ये आली. या मालिकेतील ‘प्रेमाला जातनसते‘ हा नवा विचार मांडणाऱ्या सत्यजित (अमित खेडेकर) आणितेजस्विनी (आरती मोरे) यांच्यावर आधारित सुरु असलेल्या कथेने सर्वांचेचलक्ष वेधले आहे. याच …\nह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न\nएकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाह’वरच्या ‘गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात समीरपरांजपे आणि ‘आम्ही दोघे राजाराणी’ या मालिकेचा नायक पार्थ अर्थात मंदारकुलकर्णी सध्या एका जगावेगळ्या अनुभवाला सामोरे जाता आहेत. प्रेक्षकांच्यापसंतीस उतरलेल्या या दोन्ही नायकांची खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्न झालीअसून महिन्याभराच्या आत पुन्हा हे …\nव्हेंटिलेटर म्हणजे सुंदर कादंबरी वाचल्याची अनुभूती\nबाबा आणि मुलाच्या नात्याला हळूवार स्पर्श करणारा चित्रपट “व्हेंटिलेटर”… गेल्या 4 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून याचे कौतुक झाले. सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांकडून दिग्दर्शक राजेश मापुसकर यांची कथा आणि दिग्दर्शन यांच्यावर भरभरून प्रेम केले गेले. अचूक जुळून आलेली ही व्हेंटिलेटर ची भट्टी प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतर ही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होत …\nभावनाशुन्य समाजाचे व्यंग मांडणार ‘करार’\nआजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी समाजाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी माणसांनी कामाला अक्षरशः वाहून घेतले आहे, त्यासाठी त्याने आपल्या भावनिक मूल्यांनादेखील केव्हाच मागे सोडले आहे. प्रेम आणि नातेसबंधांमध्येही माणूस त्याचा हा ‘वर्कहोलिक’ दृष्टीकोन वापरताना दिसून येतो. अशा या भावनाशुन्य समाजाचे व्यंग ‘करार’ या आगामी सिनेमात …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-bjp-mla-amit-satam-use-bad-language-for-vendors-on-footpath-5691344-NOR.html", "date_download": "2021-06-17T23:48:21Z", "digest": "sha1:7OQGDA6PKLYZAGUO2KXOXGYXWSYSAVYB", "length": 3432, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bjp mla amit satam use bad language for vendors on footpath | भाजप आमदाराची फेरीवाल्यांना शिवीगाळ, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप आमदाराची फेरीवाल्यांना शिवीगाळ, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nभाजप आमदार अमित साटम यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमुंबई- भाजप आमदार अमित साटम यांनी फेरीवाल्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत साटम पोलिस आणि फेरीवाल्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत.\nजुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण करत असल्याचा साटम यांचा आरोप आहे. तर फेरीवाल्यांनी मात्र अमित साटम आपल्याकडून हप्त्यांची मागणी करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. दुसरीकडे सामान्य मुंबईकरांकडून पदपथ हे नेमके फेरीवाल्यांसाठी आहेत की पादचाऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याविषयावर भूमिका घेताना संयम राखण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/marathi-serial-devmanus-cast/", "date_download": "2021-06-17T22:52:44Z", "digest": "sha1:ERF3OS3OBFO4AOIFD2OCOMIDL3BSHPS4", "length": 7736, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "marathi serial devmanus cast Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार अस��ेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nया दिवशी होणार देवमाणूस मालिकेचा शेवटचा भाग\nदेवमाणूस मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. लवकरच डॉक्टर दिव्या सिंगच्या ताब्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्याला डॉक्टरविरोधात बरेचसे पुरावे...\nअनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली केवळ रंगावरून… प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काय म्हणते...\n“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवता��\nशासकीय रुग्णालयातून सेवा निवृत्त झालेल्या आई साठी पुष्पा मामींची खास पोस्ट\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T23:23:37Z", "digest": "sha1:VWLL2XZRQF4KT2GGXOTZKFAMQGVL7X6H", "length": 12845, "nlines": 86, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर व्यायामानंतर मूग डाळची वाटी खा. आम्ही तुम्हाला त्याचे 5 आरोग्य फायदे सांगत आहोत - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nजर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर व्यायामानंतर मूग डाळची वाटी खा. आम्ही तुम्हाला त्याचे 5 आरोग्य फायदे सांगत आहोत\nजर आपल्याला फॅन्सी पोस्ट वर्कआउट फूडच्या पदावर जायचे नसेल तर मग आपल्यासाठी मूग डाळ हा सर्वात निरोगी पर्याय आहे.\nकडधान्ये प्रथिनांचा चांगला स्रोत मानली जातात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पौष्टिक गुणधर्मामुळे डाळीचे जास्त सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जरी सर्व डाळींचे स्वतःचे गुणधर्म आहेत, परंतु या सर्वांमध्ये सर्वात पौष्टिक आणि पचण्यायोग्य मूग डाळ मानली जाते. खासकरुन जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करीत असाल तर आपण आपल्या आहारात हिरव्या मूग डाळांचा समावेश नक्कीच करावा.\nनॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या मते, हिरव्या मूग डाळ फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक idsसिडस्, सेंद्रिय idsसिडस्, अमीनो idsसिडस्, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स या पोषक द्रव्यांचा चांगला स्रोत मानली जाते. याव्यतिरिक्त, मूग डाळमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, एंटीडायबेटिक, अँटीहाइपरपेंसिव्ह, अँटीऑक्सिडंट, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीट्यूमर गुणधर्म आहेत, जे बर्‍याच रोगांशी लढायला मदत करू शकतात.\nआता एक वाटी मूग डाळातील पौष्टिक मूल्य जाणून घ्या\nप्रथिने – 23 ग्रॅम\nचरबी – 1.15 ग्रॅम\nकार्बोहायड्रेट – 62 ग्रॅम\nकॅल्शियम – 132 ग्रॅम\nपोटॅशियम – 1246 ग्रॅम\nफायबर – 16 ग्रॅम\nआपल्यासाठी रोज एक वाटी मूग डाळ पिणे का महत्वाचे आहे\nवजन कमी करण्यात 1 उपयुक्त\nमूग डाळ मध्ये खूप कमी कॅलरी आणि फायबर��े प्रमाण जास्त आहे. म्हणून, मूग डाळ वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी आपण स्प्राउट्सच्या स्वरूपात भिजवू शकता. हे देखील पचन करेल आणि आपले पोट बर्‍याच वेळेस पोटभर राहील.\nजर तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचं असेल तर आहारात मूग डाळ घाला. चित्र: शटरस्टॉक\nमूग डाळ कोंब म्हणून खाल्ल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. हा एक उत्तम पोस्ट वर्कआउट स्नॅक आहे.\n2 मधुमेह नियंत्रित करा\nएनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की मूग डाळात अँटीडायबेटिक गुणधर्म आहेत, जे मधुमेहापासून बचाव करण्यासाठी मदत करू शकतात. ही संपत्ती रक्तात असलेल्या ग्लूकोजची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.\n3 पचन करणे सोपे\nमूग डाळ पाचक प्रणालीसाठी उत्तम मानली जाते. कारण ते सहज पचते आणि पोटात जडपणाचा त्रास होत नाही.\nयाव्यतिरिक्त, ट्रिप्सिन इनहिबिटर, हेमॅग्लुटिनिन, टॅनिन आणि फायटिक acidसिड देखील पाचक प्रणालीसाठी चांगले आहेत.\n4 कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा\nकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मूगचे सेवन फायदेशीर मानले जाते. यात हायपरकोलेस्ट्रॉलिया आहे. ज्यामुळे एलडीएल म्हणजेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. तर, आपल्याला कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास आपल्या आहारात मूग डाळ घाला.\nमूग डाळ कोलेस्टेरॉल ठेवते. चित्र: शटरस्टॉक\nनॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या मते मूग डाळात अँटीहाइपरटेन्सिव्ह गुणधर्म आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात. उच्च रक्तदाब असलेल्यांनी आपल्या आहारात मूग डाळचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण यामुळे रक्तदाब संबंधित सर्व अडचणी सुधारू शकतात.\nहेही वाचा: हिमालयीन मीठ वजन कमी करण्यास उपयोगी ठरू शकते हे काय आहे आणि त्याचे फायदे जाणून घ्या\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: एलपीजी सिलिंडरः लोकांना आता रंगीबेरंगी आणि स्टाईलिश गॅस सिलिंडर मिळतील, या सुविधा सुरक्षेसह ���पलब्ध असतील. एलपीजी सिलेंडर ताज्या बातम्या इंडियन ऑइल सादर करीत आहेत सर्व नवीन कंपोस्ट एलपीजी सिलिंडर\nNext: 23 एप्रिल: सोने आणि चांदी दर, आज व्यवसायाला कोणत्या दराने सुरुवात झाली हे जाणून घ्या. सोन्याचे दर आज चांदीचे दर 23 सोन्याचे चांदीचे दर 23 एप्रिल 2021\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-team-india-captain-virat-kohli-under-conflict-of-interest-bcci-scanner-mhak-462552.html", "date_download": "2021-06-17T23:09:43Z", "digest": "sha1:WGKHXMNT5MWZGRXTKN3MX6MC753RKKLS", "length": 19383, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॅप्टन विराट कोहली ‘या’ कारणांमुळे आला अडचणीत, सोडावं लागू शकते पद, cricket-team-india-captain-virat-kohli-under-conflict-of-interest- bcci scanner mhak | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nकॅप्टन विराट कोहली ‘या’ कारणांमुळे आला अडचणीत, सोडावं लागू शकते पद\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nकॅप्टन विराट कोहली ‘या’ कारणांमुळे आला अडचणीत, सोडावं लागू शकते पद\nBCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावरही अशाच प्रकारचे आक्षेप घेण्यात आले आहेत. पण गांगुली यांनी हे सर्व आक्षेप फेटाळले असून यात काहीही चुकीचं नाही असं स्पष्टिकरण दिलं आहे.\nमुंबई 5 जुलै: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) क्रिकेट सध्या ठप्प झालं आहे. सर्वच खेळाडू मैदावर कधी जाता येईल याची प्रतिक्षा करत आहेत. मात्र खेळ पुन्हा कधी सुरू होईल हे अजुनही कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे सगळीकडेच अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यातच आता भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) अडचणीत आला आहे. भारतीय संघाचा कॅप्टन असतानाची सार्वजनिक लाभ घेत असल्याची तक्रार संजीव गुप्ता यांनी BCCIच्या लोकपालांकडे केली आहे.\nटाइम्‍स ऑफ इंडियाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. विराट कोहली हा भारतीय संघाचा कॅप्टन आहे. या पदावर असतान���ही तो जाहीराती आणि इतर अनेक आर्थिक कामांमध्ये गुंतला आहे. एका पदावर असतांना असे लाभ घेता येत नाही असं संजीव गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे.\nलोढा समितीच्या शिफारसी आणि मार्गदर्शक तत्वांनुसार क्रिकेटपटूंना BCCIमधून मिळणारे आणि इतरही कंपन्यांकडून मिळाणारे लाभ तो घेऊ शकत नाही असा त्यांचा दावा आहे.\n81 वर्षीय आईचा VIDEO शेअर करीत मिलिंदने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेले संजिव गुप्ता हे BCCIच्या घटनेचे जाणकार समजले जातात त्यांनी या आधीही अशाच प्रकारची प्रकरणं पुढे आणली होती. विराट हा दोन पदांवर नियुक्त असून असं करणं हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि BCCIच्या 38 (4) या नियमांचं उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.\n...अन्यथा मला किडनी विकावी लागेल; अर्शद वारसीच्या त्या ट्विटमागे काय आहे कारण\nBCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावरही अशाच प्रकारचे आक्षेप घेण्यात आले आहेत. गांगुलीने आपल्या इंस्टाग्राम वर एक फोटो टाकत स्वत:ला जेएसडब्ल्यू सीमेंटचा (JSW Cements) Brand Ambassador असल्याचं म्हटलं होतं. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सकडे (JSW Sports) IPLच्या दिल्ली टीमचा मालकी हक्क आहे. पण गांगुली यांनी हे सर्व आक्षेप फेटाळले असून यात काहीही चुकीचं नाही असं स्पष्टिकरण दिलं आहे.\nसंपादन - अजय कौटिकवार\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाच�� रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33006/", "date_download": "2021-06-17T22:36:07Z", "digest": "sha1:YUVF65Q6SXXAOWMFVIYHKXASWFJ4DV2I", "length": 18502, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वेब्स्टर, नोआ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवेब्स्टर, नोआ : (१६ ऑक्टोबर १७५८–२८ मे १८४३). अमेरिकन कोशकार. जन्म वेस्ट हार्टफर्ड (कनेक्टिकट) येथे. येल कॉलेजातून बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर (१७७८) कायद्याचा अभ्यास करून तो बॅरिस्टर झाला तथापि अमेरिकन क्रांतीच्या त्या प्रक्षुब्ध कालखंडात वकिलीवर जगणे अवघड झाल्यामुळे त्याने शिक्षकाचा व्यवसाय पत्करला. त्याने काही पाठ्यपुस्तकेही लिहिली. ग्रॅमॅटिकल इन्स्टिट्यूट ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज ह्या त्याच्या ग्रंथाचा पहिला भाग १७८३ मध्ये प्रसिद्ध झाला. द अमेरिकन स्पेलिंग बुक (१७८७) व द एलिमेंटरी स्पेलिंग बुक (१८२९) अशी त्याची नंतरची नामांतरे. ह्या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या. अमेरिकन इंग्रजीतील स्पेलिंगे निश्चित करून त्यांना प्रमाणित स्वरूप देण्यात ह्या पुस्तकाने बजावलेली कामगिरी मोठी आहे.\nवरील पुस्तकाचा दुसरा भाग व्याकरणाचा होता (१७८४, सुधारित आवृ. १८०७, १८३१) आणि तिसरा भाग ॲन अमेरिकन सिलेक्शन ऑफ लेसन्स (१७८५, सुधारित आवृ. १७८७) हा भाषाभ्यासाच्या दृष्टीने तयार केलेल्या पाठांचा (रीडर) होता. अमेरिकेत संकलित करण्यात आलेले हे पहिले `रीडर’ होय. एलिमेंट्‌स ऑफ यूजफुल नॉलेज (४ खंड, १८०२–१२), हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्‌स (१८३२) आणि ए मॅन्युअल ऑफ यूजफुल स्टडीज (१८३९) हे त्याचे शिक्षणविषयक अन्य काही ग्रंथ होत.\nवेब्स्टरची कीर्ती आज मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याने तयार केलेल्या इंग्रजीच्या शब्दकोशांवर. ए कॉंपेंडिअस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज हा जॉन एंटिक ह्याच्या शब्ददोशाच्या आधारे तयार केलेला त्याचा शब्दकोश १८०६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ॲन अमेरिकन डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज (२ खंड, १८२८) हा ७०,००० शब्दांचा शब्दकोश त्याने तयार केला. इंग्रजी भाषेच्या शब्दकोशांतून पूर्वी अंतर्भूत न केलेले सु. ५,००० शब्द त्यात होते. त्याची सुधारित आवृत्ती १८४१ मध्ये प्रसिद्ध झाली. शब्दांच्या नेमक्या व्याख्या, त्यासाठी अमेरिकन आणि इंग्रज साहित्यिकांच्या साहित्याचा घेतलेला उचित आधार, अर्थांचे उत्तम विश्लेषण ह्या गुणांमुळे ह्या शब्दकोशाला फार मोठी मान्यता मिळाली.\n`अमेरिकन कृतिस्वाम्याचा (कॉपीराइट) जनक’ म्हणूनही नोओ वेब्स्टर ओलखला जातो. त्याच्या विविध ग्रंथांच्या कृतिस्वाम्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्याने कृतिस्वाम्यविषयक कायदे मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने धडपड केली आणि त्यात त्याला यशही आले.\nत्याने स्केचिस ऑफ अमेरिकन पॉलिसी (१७८५) असे एक पुस्तपत्र लिहून जे विचार व्यक्त केले, ते अमेरिकन संविधानाला आकार देताना प्रभावी ठरले, असे म्हटले जाते. डिझर्टेशन्स ऑन द इंग्लिश लॅंग्वेज (१७८९) ह्या ग्रंथात त्याने स्पेलिंग–सुधारणेविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्याने लिहिलेल्या अन्य काही ग्रंथांत मात्र शुद्धलेखनविषयी पारंपरिक दृष्टी बाळगल्याचे दिसते. अमेरिकन मिनर्व्हा आणि हेरल्ड ह्या फेडरॅलिस्ट नियतकालिकांचा संपादक म्हणूनही त्याने काही काळ काम केले. विज्ञान, वैद्यक, अर्थशास्त्र अशा विषयांवरही त्याने लेखन केले आहे.\nयेल विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्याचा सन्मान केला (१८२३).\nन्यू हेवन येथे त्याचे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौ��सेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T23:43:56Z", "digest": "sha1:KUGIVQ5DO3GXLIQWSQLZZJXCFKMCZTCT", "length": 13620, "nlines": 80, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "उपवास म्हणजे उपोषण नाही, तज्ञांकडून निरोगी उपोषणाची पद्धत जाणून घ्या. - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nउपवास म्हणजे उपोषण नाही, तज्ञांकडून निरोगी उपोषणाची पद्धत जाणून घ्या.\nदिवसभर उपाशी राहण्यापेक्षा नवरात्रातील उपवासाचा योग्य मार्ग शिकणे चांगले आहे, जेणेकरून आरोग्यास हानी होण्याऐवजी फायदा होईल.\nआपण बालपणात असे बरेच लोक ऐकले आहेत जे कठोरपणे उपास करतात. काही लोक दिवसातून एकदाच फळांचे सेवन करतात तर काहीजण पाणीही देत ​​नाहीत. पण आता आम्हाला माहित आहे की उपवास हा हठ योग किंवा उपोषण नाही. आरोग्यासाठी आहारात केलेले हे महत्त्वपूर्ण बदल आहेत. बदलत्या हंगामात आपण स्वत: ला डीटॉक्स करूनही समजू शकता. म्हणूनच आपल्याला नवरात्र उपवास करण्याचा योग्य मार्ग माहित असणे महत्वाचे आहे.\nनवरात्रीत उपवास करण्याचा योग्य मार्ग कोणता असावा हे जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीच्या विशिष्ट आहारतज्ज्ञ सीमा सिंगशी बोललो. फोर्टिस हॉस्पिटल वसंत कुंज येथील सीमा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत. त्याबद्दल ती काय म्हणते ते आम्हाला कळू द्या.\n1 भूक घेऊ नका, जास्त खाऊ नका\nउपवास करताना, कोणालाही दिवसातून एकदा खाण्याचा किंवा दिवसभर न खाण्याचा नियम पाळायला हवा. यामुळे आपल्याला मळमळ, उलट्या आणि acidसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. नवरात्रीच्या वेळी प्रत्येकाने उपवास किंवा पूर्ण खाणे या तत्त्वाचे पालन केले पाहिजे.\n2 प्रमाणात काळजी घ्या\nस्वत: उपाशी राहण्याऐवजी दिवसा कमी प्रमाणात अन्न खा. तथापि, आपले अन्न कमी ठेवा. सतत होणारी वांती टाळण्यासाठी स्वत: ला हायड्रेटेड ठेवा. आपल्या शरीराची हायड्रेशन पातळी राखण्यासाठी ताजे लिंबू पाणी, नारळपाणी आणि ताजे फळांचा रस आपल्या आहारात समाविष्ट करा. यामुळे भूक देखील कमी होते.\nआपल्या शरीरास आवश्यक पोषक पदार्थांपासून वंचित करू नका. पिक्चर-शटरस्टॉक.\nचौलाई किंवा राजगीरा ही एक जादूची गोष्��� आहे जी तुम्ही खायला पाहिजे. त्यात प्रथिने भरपूर असतात. दाण्याऐवजी सागो आणि वॉटर चेस्टनट पीठ देखील चांगले आहे, परंतु जास्त तळलेल्या पदार्थ खाणे टाळा.\nकोणत्याही प्रकारचे अशक्तपणा टाळण्यासाठी नवरात्रीच्या आहारामध्ये भरपूर पोषण असले पाहिजे. दिवसाची सुरुवात चांगली प्रमाणात फळे आणि फळांसह करणे चांगले आहे.\n4 गोड आरोग्य पर्याय निवडा\nउर्जा पातळी राखण्यासाठी मिठाई चांगली निवड आहे. परिष्कृत साखरेऐवजी मध आणि गूळ वापरा. जेणेकरून गोड्यांमधील पोषक तत्वांचे प्रमाण वाढेल आणि आपल्याला खनिज आणि जीवनसत्त्वे देखील मिळतील.\n5 पाचक समस्या टाळा\nबद्धकोष्ठता टाळण्यासाठी आपल्या आहारात भरपूर सॅलड आणि ताजी भाज्या वापरण्याची खात्री करा. गोड बटाटा, भोपळा, लौकी, पपीता, केळी, काकडी आणि टोमॅटो चांगला पर्याय आहेत.\nभूक लागणे किंवा जास्त खाणे या दोन्ही गोष्टींमुळे पोटात त्रास होऊ शकतो. प्रतिमा: शटरस्टॉक\nअन्नाची चव सुधारण्यासाठी कोथिंबीर आणि पुदीना चटणी वापरा. भारी आणि तळलेले स्नॅक्स आणि स्नॅक्स टाळा. नाश्त्याचे काही निरोगी पर्याय म्हणजे भाजलेले मखाना आणि भाजलेले काजू.\nआहारात समावेश करण्यासाठी 6 फळे\nजर आपण दर 3 तासांनी नियमितपणे काहीतरी खाल्ले आणि आपल्या अन्नात भरपूर द्रव, फळे, भाज्या आणि नट असतील तर आपण या उत्सवाच्या वेळी उपवास करून देखील आपली उर्जा पातळी राखू शकता.\nहेही वाचा- जर तुम्हाला नवरात्रीच्या उपवासात वजन कमी करायचे असेल तर दररोज एक वाटी दही खा, हे कसे उपयुक्त ठरू शकते हे जाणून घ्या\n7 नऊ दिवसांचा डिटॉक्स\nया नऊ दिवसांच्या उपवासाचा उपयोग डिटोक्स दिवस म्हणजे शरीरापासून कचरा काढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, यासाठी आपल्याला तळलेल्या गोष्टी आणि धान्य टाळावे लागेल. आपल्या आहारात कोरड्या फळांसह भरपूर फळे आणि भाज्या वापरा.\nहेही वाचा- स्वयंपाकासाठी कोणत्याही तेलापेक्षा देसी तूप चांगले, जाणून घ्या health आरोग्याचे फायदे\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळ�� शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: बिझिनेस आयडिया: जर तुम्हाला ससे आवडत असतील तर हा व्यवसाय सुरू करा, दरवर्षी तुम्हाला 8 लाख रुपये मिळतात. बिझिनेस आयडिया जर आपल्याला प्राण्यावर प्रेम असेल तर ससा शेती सुरू करा दरवर्षी 8 लाख रुपये मिळतील\nNext: काकडी हा उन्हाळ्यातील ब beauty्याच सौंदर्य समस्यांचे निराकरण आहे, दररोजच्या काळजी घेण्याच्या नित्यकर्मात कसे सामील व्हावे हे जाणून घ्या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/02/corporator-pappu-deshmukh-wrote-letter.html", "date_download": "2021-06-17T23:08:56Z", "digest": "sha1:ML2DTO7KDXZBE2MZZLGVQELETTKQMAEG", "length": 12088, "nlines": 66, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.तात्यासाहेब लहाने यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राष्ट्रपतींना लिहिले पत्र", "raw_content": "\nमुख्यपृष्ठशासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.तात्यासाहेब लहाने यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राष्ट्रपतींना लिह���ले पत्र\nचंद्रपूर जिल्हा जन विकास सेना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर\nवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.तात्यासाहेब लहाने यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राष्ट्रपतींना लिहिले पत्र\nमनोज पोतराजे फेब्रुवारी १४, २०२१ 0\nचंद्रपूर :- वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे मागील ७ महिन्यांपासून पगार थकीत आहेत. यापूर्वी सुद्धा कामगारांचे ६ महिने पगार थकीत होते.६ महिन्यांचे पगार थकीत असतांना एप्रिल २०२० मध्ये प्रदीप खडसे या कामगाराचा घरी तसेच ऑगस्ट २०२० मध्ये संगीता पाटील या महिला कामगाराचा कामावर असतांना रूग्णालयात जागेवर कोसळून मृत्यू झाला.या दोन्ही कामगारांचा आर्थिक व मानसिक तणावाने मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.\nयावेळी ७ महिन्यांपासून पगार थकीत असल्याने सर्व कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली असुन थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी कामगारांनी ८ फेब्रुवारी २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'डेरा आंदोलन' सुरू केले.आंदोलनादरम्यान आतापर्यंत ४ कामगारांची प्रकृती बिघडलेली आहे.\nवैद्यकीय महाविद्यालयात जुलै २०१९ मध्ये कंत्राटी कामगार पुरविण्याच्या कामांमध्ये किमान वेतनापेक्षा कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्याचा भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराची पप्पू देशमुख यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार केल्यानंतर समितीचे तत्कालीन अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने पुरावे तपासून अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांना दिले.मात्र डॉ.लहाने यांनी समितीने दिलेल्या पत्राला तसेच त्यानंतर पाठवलेल्या दोन स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली.\nयानंतर कामगारांनी आंदोलन पुकारल्यावर शासनाने ५ मार्च २०२० रोजी भ्रष्ट मार्गाने मंजूर झालेले कंत्राट रद्द केले.या दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे असतानाही वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.लहाने यांनी कंत्राटदारांना अभय दिले. कराराचा भंग केला म्हणून ७ महिन्यांपू��्वी रद्द करण्यात आलेल्या याच कंत्राटदारांना पुन्हा पुनर्जीवित करून मुदतवाढ देण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. लहाने करीत आहेत.\nचंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ.राजेंद्र सुरपाम व संजीव राठोड यांनी कामगार विभागात ९ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये खुद्द ही माहिती सहाय्यक कामगार आयुक्त नितिन पाटणकर यांना दिली. मर्जीतल्या कंत्राटदारांचे हित जोपासण्यासाठी डॉ.लहाने व अधिष्ठाता कार्यालय नियम धाब्यावर बसवून काम करीत असल्याचा आरोप जन विकास कामगार संघाने केलेला आहे.संचालक व अधिष्ठाता कार्यालयाच्या भ्रष्टाचारामुळे २ कामगारांचा बळी गेला.तसेच ५०० कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. बहुसंख्येने अनुसूचित जाती-जमातीचे असलेले कामगार दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेल्या किमान वेतनापासून वंचित आहेत.\nया भ्रष्टाचाराची संचालक डाॅ. लहाने उघडपणे पाठराखण करित असल्याने त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराची प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरस्काराचे नियमन १० मधिल तरतूदींचा वापर करून डॉ.लहाने यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची मागणी करणारे पत्र जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.\nचंद्रपूर जिल्हा जन विकास सेना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/ashalta-wabgaonkar-corona-positive-in-majhi-ai-kalu-bai-series-31913/", "date_download": "2021-06-18T00:05:53Z", "digest": "sha1:KNHSRWQXCX6QEQFIYBLEZTNSCC64LIY3", "length": 11662, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Ashalta Wabgaonkar Corona Positive in 'Majhi Ai Kalu Bai' series | 'आई माझी काळू बाई' मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nटीव्ही‘आई माझी काळू बाई’ मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित\nसोनी मराठीवर (Sony Marathi)प्रसारित होणाऱ्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील ( Aai Mazi Kalu Bai Marathi Serial) तब्बल २७ कलाकारांना कोरोनाचा (Corona) विळखा बसला आहे. या मालिकेतील काम करणाऱ्यांपैकी ज्येष्ठ कलाकार आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar)यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.\nसातारा येथील फलटण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचं शुटिंग सुरु होते. शुंटिंग दरम्यान आशालता वाबगावकर यांच्यासह २७ कलाकरांना कोरोनाची लागण झाली.आशालता यांना १६ सप्टेंबर रोजी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबईहून गाण्याचं शुटिंग करण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांच्या ग्रुपमुळे ही घटना घडली आहे. मात्र या सगळ्यांची कोरोना चाचणी निगेटि���्ह आली होती.‘माझी आई काळूबाई’ मालिकेत काळूबाईची भूमिका अलका कुबल यांनी साकारली आहे. अलका कुबल यादेखील सेटवर होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/refusal-to-reduce-fees-from-schools-during-the-corona-period-financial-educational-and-administrative-inspection-of-schools-will-be-done-in-last-7-years-31523/", "date_download": "2021-06-18T00:00:06Z", "digest": "sha1:YSZBAANHSY3VXCPAXORESDDBVWRTJ5KA", "length": 12620, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Refusal to reduce fees from schools during the Corona period Financial, educational and administrative inspection of schools will be done in last 7 years | कोरोना काळात शाळांकडून फी कमी करण्यास नकार; शाळांची ७ वर्षातील आर्थिक, शैक्षणिक व प्रशासकीय तपासणी होणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय व��्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nCorona Side Effectकोरोना काळात शाळांकडून फी कमी करण्यास नकार; शाळांची ७ वर्षातील आर्थिक, शैक्षणिक व प्रशासकीय तपासणी होणार\nकोरोना काळात शाळांकडून फी कमी करण्यास नकार\nनफेखोरी करणाऱ्या शाळांची आर्थिक तपासणी करण्यासाठी पथक स्थापन\nमुंबई : शिक्षण राज्यमंत्री (Minister of State for Education) बच्चूभाऊ कडू (Bachchubhau Kadu) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विभागातील (mumbai division) पालकांची बैठक (parents meeting) घेण्यात आली, या बैठकीत पालकांनी शाळाकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाच्या तक्रारी (Complaints of financial exploitation) दाखल केल्या, या तक्रारीची दाखल घेऊन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी नफेखोरी (Profiteering) करणाऱ्या शाळांवर फौजदारी गुन्हा (Criminal offense) दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी चौकशी पथकांची स्थापना केली आहे, हे पथक शाळेत जाऊन सर्व कागदपत्रे तपासून त्याचा अहवाल राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सादर करतील, पहिल्या तपासणीत पुढील शाळांची नावे आहेत\n१) सेंट जोसेफ शाळा, पनवेल,\n२) युरो स्कूल, ठाणे,\n३) युनिव्हर्सल स्कूल घाटकोपर,\n४) ब्राईट स्टार इंटरनॅशनल स्कूल, ग्रँटरोड\nमनमानी पद्धतीने फी वाढ करणाऱ्या शाळांना लगाम घालण्यासाठी अशाप्रकारची महाराष्ट्रात प्रथमच कारवाई होत असून पालकांनी शाळाविरोधी तक्रार असल्यास ती लेखी स्वरूपात पुराव्यासह praharvs@gmail. com वर पाठवावी असे आवाहन प्रहार विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष ॲड. मनोज टेकाडे यांनी केले आहे.\nशिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबई विभागातील शाळा समस्यांबाबत पालकांसोबत घेतली बैठक\nअधिक माहितीसाठी ॲड. अजय तापकीर, प्रवक्ता महाराष्ट्र व संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष ९०२९२३७०५६, ९७७३२७३०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चु कडू यांना कोरोनाची लागण\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि काम��नीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/06/blog-post_2.html", "date_download": "2021-06-18T00:28:54Z", "digest": "sha1:SECEUJZYVYMH3F5H2ZXDFINAW4EZCH6M", "length": 17499, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "रुग्णालयांच्या मनमानीला चाप! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social रुग्णालयांच्या मनमानीला चाप\nएक वर्षांहून अधिक काळ कोरोनाचे संकट संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या. रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी भटकंती, बेड मिळाल्यावर ऑक्सिजनसाठी भटकंटी, त्यानंतर रेमिडीरिव्हीरसह अन्य औषधांसाठी भटकंती व सरतेशेवटी रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी भटकंती...असा काहीचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. कोरोनाच्या महामारीचा गैरफायदा उठवत अनेक डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली. अखेर खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप घालण्यासाठी सरकारला नियम व कायद्यांची चौकट आखावी लागली. कोरोनावरील उपचारांसाठी आतापर्यंत दर निश्चित करण्यात आले नव्हते. मात्र, आता खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप घालण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या द���ष्टीकोनातून कोरोना उपचारांवरील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे किमान आतातरी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसेल, अशी अपेक्षा आहे. अर्थात यातूनही पळवाटा निघणार नाहीत, अशी भोळीभाबडी आशा ठेवता येणार नाही, हे देखील तितकेच खरे आहे.\nआरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून मध्यमवर्गीय, सामान्य नागरिकांनी आणि त्यातल्या त्यात हातावरच पोट असलेल्यांनी खूप काही भोगले व हे दृष्टचक्र अजूनही संपलेले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊन काहीसे शिथिल होत असले तरी पुढची वाट सोपी नसेल, याची प्रत्येकाला जाणीव आहे. गेल्या वर्षभराच्या काळात सर्वात प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे, देशाच्या आजारी आरोग्य व्यवस्थेवर मोठी शस्त्रक्रीया करण्याची असलेली गरज कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. १३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात त्यातही जेथे ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहते तेथे शासकीय आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत व विश्‍वासार्ह असले पाहिजे. मात्र बोटावर मोजता येतील इतके अपवाद वगळता बहुतांश शासकीय आरोग्यसेवा रडतखडत सध्या सुरु आहे, तिचा लाभ अर्थातच गरिबांना घेण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध नसतो. ग्रामीण पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालये अशा माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असते. मात्र सरकारी आरोग्य यंत्रणा खासगीच्या तोडीस तोड असे काम करत नसल्याने अनेकांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.\nरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड आर्थिक लूट\nखासगी आरोग्य सेवेतील भरमसाठ उपचाराचा खर्च परवडत नसतांनाही केवळ पर्याय नाही व पैशापेक्षा जीव महत्त्वाचा, या भावनेने खासगी रुग्णालयांचे खिसे भरले जातात. आपले लोकप्रतिनिधी व नोकरशहा मात्र खासगी रुग्णालयातील पंचतारांकीत आरोग्यसेवेचा लाभ घेतात, त्यामुळे सरकारी आरोग्यसेवा कशी असते, त्याचा त्यांना गंधही नसतो. परिणामी, सर्वसामान्य जनतेला कोमात गेलेल्या आरोग्य सेवेचा लाभ नाईलाजास्तव घ्यावा लागतो. याचा सर्वाधिक कटू अनुभव कोरोनाच्या दुसर्‍���ा लाटेत अनेकांवर आला. याकाळात अनेक खासगी रुग्णालयांनी केलेली आर्थिक लूट हा केवळ चिंतेचा नव्हे तर चिंतनाचाही विषय ठरला आहे. कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन अनेक प्रामाणिक आणि समाजसेवेशी बांधिलकी जपणारे डॉक्टर जबाबदारीचे भान ठेवत रूग्णसेवा करत होते मात्र काही ठिकाणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला ‘सावज’ समजून अनेक डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड आर्थिक लूट केली. याची दखल घेत राज्य शासनाने काही बंधने घातली. खासगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे. आयसीयू आणि विलगीकरणासाठीचे अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये असतील. अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र, पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर, ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली आणि क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तचे इतर सर्व जिल्हा मुख्यालये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील, अशी अपेक्षा आहे.\nआरोग्य यंत्रणा संवेदनशील हवी\nदुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असली, तरी याचा मोठा तडाखा ग्रामीण भागाला बसलेला दिसतो. आता पोस्ट कोव्हीडनंतर म्यूकरमायकोसिस सारख्या गंभीर आजाराचे आव्हान आरोग्य यंत्रणेला पेलायचे आहे. यामुळे रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणे अत्यावश्यकच होते. राज्य शासनाने आता ही तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी ती पुरेशी नाही. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस यंत्रणा उभी करावी लागणार आहे. आपल्या देशात आरोग्यावर किती निधी खर्च केला जातो, यावर सातत्याने चर्चा होते. जर याची तुलना जीडीपीशी केली तर एक टक्काही निधी खर्च होत नाही. जो खर्च होतो त्यातील ८० टक्के रक्कम कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होते. उर्वरित २० टक्क्यांमध्ये काय काय करणार तज्ञ डॉक्टरांची कमतरता, ही मोठी समस्या आहे विशेषत: ग्रामीण भागात जाण्याची कुणाचीही तयारी नसते. जेथे मनुष्यबळ असते तेथे यंत्रसामग्री, औषधींचा तुटवडा जाणवतो. जगातील अनेक देशांचे अनेक बाबतींत अनुकरण केले जाते; पण तेथे सार्वजनिक आरोग्यावर होणार्‍या खर्चाचेही अनुकरण व्हायला हवे. केवळ खर्च करूनही भागणार नाही, तर येथील आरोग्य यंत्रणा संवेदनशील हवी. पैशाने जे होणार नाही ते संवेदनशील सेवेमुळे होऊ शकते, कोरोनाच्या संकटकाळात अनेक प्रामाणिक डॉक्टरांच्या कृतीने हे दाखवून दिले आहे, हे विसरुन चालणार नाही. अशा डॉक्टरांचा समाज ऋणीच राहणार आहे मात्र ज्या डॉक्टरांनी पैशांसाठी रुग्णांचा जीव घेतला त्यांना कधीच माफ करणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://harshalnemade.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T23:07:13Z", "digest": "sha1:5DCF7CHKNAPLPVQBRHTMJ6V2ZOMHQ36W", "length": 7260, "nlines": 108, "source_domain": "harshalnemade.com", "title": "Elementor #745 - www.harshalnemade.com", "raw_content": "\nबदलत्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे आपण सर्व अत्यंत तणावाखाली वावरत आहोत. महागाई, नोकऱ्यांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) नोकरी असल्यास प्रचंड कामाचा ताण, मुलांचे भवितव्य, कुटुंबातील व्यक्तिची व्यसनाधिनता (दारू, सिगरेट ई.), विभक्त कुटुंबपद्धती या सर्व घटकामुळे आपले मन कायम प्रचंड दडपणाखाली असते व एक दिवस भावनांचा बांध तुटतो व आपले आपल्यावरचे नियंत्रण सुटते.\nखालील काही लक्षणे आपण बदलत्या विकृत मानसिकतेकडे झुकत असल्याचे दर्शवतात.\nव्यक्ती काम करत नाही, त��ची क्रियाशक्ति कमी होते\nकामात वारंवार चुका करणे\nआत्महत्येचे विचार आणि प्रयत्न\nचिडचिडपणामुळे घरात वारंवार भांडणे करणे\nकामात वारंवार चुका करणे\n1) नैराश्य किंवा डिप्रेशन (Depression)\nसकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटणे.\nकाम करायची इच्छा न होणे.\nकोणाशी बोलावे ही न वाटणे.\nआवाज गोंगाट सहन न करणे.\nरडू येणे पळून/सर्व सोडून निघून जावेसे वाटणे.\nताणतणाव अतिविचारामुळे मेंदुमध्ये रासायनिक बदल घडतात, ज्यामुळे खालील शारिरिक लक्षणे दिसू शकतात.\nसारखे पोट दुखणे, मळमळ उलटी होणे, बद्धकोष्ठता.\nबेचैनी, घबराहट, हात पाय दुखणे.\nसांधेदुखी, मान दुखणे, पाठ दुखणे.\nअंगात शक्ति नाही असे वाटणे.\n3) काळजी किंवा चिंताविकार (Anxiety)\nहातापायाची थरथर होणे, हातापायाला खुप घाम येणे.\nअति विचार करणे, भिती वाटणे, विसरभोळेपणा.\nछातीत धडधड, घाबरल्यासारखे वाटणे,छातीत दुखणे.\nझोप न लागणे, भूक न लागणे.\nबंद जागेची, गर्दिची भिती वाटणे, मरणाची भिती वाटणे.\nसारखे टेंशन मध्ये राहून कामात चुका करणे.\n4) मॅनिया / उन्माद / हर्षवायु ( Bipolar disorder )\nयात व्यक्ति खूप पैसा खर्च करणे.\nअचानक देवपूजा, भक्ति जास्त करणे.\nगाणे म्हणणे, मोठमोठ्या गोष्टी करणे, झोप न लागणे.\nआपण खूप मोठी व्यक्ति आहोत या भ्रमात राहणे.\nआपण खूप लहानव्यक्ति आहोत या भ्रमात राहणे.\n5) स्किझोफ्रेनिया ( Schizophrenia)\nस्वतःशीच एकट्यात बडबड करणे.\nसंशय घेणे,भ्रम,भास अभास होणे.\nलोक आपल्याविषयी बोलत आहेत असे वाटणे.\nकोणीही नसताना कानात आवाज ऐकू येणे.\nएकटक बघत राहणे, गुंग राहणे.\nहा आजार लहानांपासून-वृद्धांपर्यंत कोणासही होऊ शकतो.\nश्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे.\nअचानक बेशूद्ध होणे, चित्रविचित्रपणे वागणे.\nहातापायाच्या अचानक संवेदना जाणे.\nवाचा जाणे, बोलणे बंद होणे, दृष्टि जाणे.\nकिडनी फेल्युअर आणि आयुर्वेद\nगणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\nदुर्वा - www.harshalnemade.com on गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T22:29:35Z", "digest": "sha1:TTA72PY7ZCT4ORM2CCH7EI4TJWVT5T6N", "length": 11504, "nlines": 170, "source_domain": "mediamail.in", "title": "पाल घाटात कारला लागली आग,तरूण बचावले – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झा���्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/पाल घाटात कारला लागली आग,तरूण बचावले\nपाल घाटात कारला लागली आग,तरूण बचावले\nसावदा ( प्रतिनिधी )-जळगावहून रावेर तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाल येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या चारचाकी वाहनाला दि-६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बोरघाटात अचानक आग लागली. परंतु सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी टळली.या प्रकरणी सावदा पोलिसात कोणतीही नोंद झालेली नाही.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथून काही तरूण मित्र चारचाकी वाहनाने सावदामार्गे पाल येथे जात होते, रविवारी दुपारी वाहन चालूस्थितीत जात असतांना गाडीत अचानक शॉर्ट -सर्किट झाल्याने चारचाकीला आग लागली. मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीतील पर्यटक व त्याचे सोबत असलेले सामान साहित्य त्वरित गाडीतून खाली उतरविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.घटनेत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली,परंतु या घटनेप्रकरणी प्रकरणी रात्री पर्यंत पोलिसात कोणतीही नोंद नाही.\nजळगाव जिल्ह्यात आज 773 कोरोनाबाधीत आढळले\nभुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A5%95%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T22:58:55Z", "digest": "sha1:XC73QD6ZUL2NJWB6GK3IFT7NBRTR3P22", "length": 11160, "nlines": 170, "source_domain": "mediamail.in", "title": "साईजीवन सुपरशॉपी तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य सूट – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ ��ांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/साईजीवन सुपरशॉपी तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य सूट\nसाईजीवन सुपरशॉपी तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य सूट\nमयुरेश निंभोरे , मो-9325250723\nस्वातंत्र्यदिना निमित्त भुसावळ शहरातील साईजीवन सुपर शाॕपी जामनेर रोड आणि यावल रोड वरील साईजीवन सुपरशाॕपी व वस्त्रदालन येथे दि -15 आॕगस्ट ते 25 आॕगस्ट पर्यंत ग्राहकांना विविध वस्तू खरेदींवर 20% ते 70% पर्यंतची विशेष सूट देण्यात आलेली आहे.हे दोन्ही दालन दररोज सॕनेटाईज केले जात असून,सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन साईजीवनचे संचालक तथा साईसेवक पिंटूभाऊ कोठारी यांनी केलेले आहे.लाॕकडाऊनच्या काळात “साईजीवन” ने कोणतीही भाववाढ न करता भरपूर सूट देऊन ग्राहकांना त्यांच्या बचतीचा फायदा करून दिलेला आहे.\nनोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार रू ३ हजारचे अर्थसहाय्य\nभुसावळात श्री गोगादेव नवमीवर कोरोनाचे सावट\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nआपले बँक खाते खाली करणार�� ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T22:34:32Z", "digest": "sha1:HKBGWQISHKZWN6YGMW2KMN7CK7TBY7CB", "length": 18938, "nlines": 98, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "आपल्या कोरोनाव्हायरसची लक्षणे किती गंभीर आहेत, त्याबद्दल तज्ञ दिवसवार माहिती देत ​​आहेत - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nआपल्या कोरोनाव्हायरसची लक्षणे किती गंभीर आहेत, त्याबद्दल तज्ञ दिवसवार माहिती देत ​​आहेत\nकोरोनाव्हायरस देशभर पसरला आहे. अशा परिस्थितीत आपण याचा सामना कसा करू शकता हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.\nकोरोना संसर्गाच्या सुरूवातीस, आम्हाला या समस्येबद्दल काहीही माहित नव्हते. पण दी��� वर्षानंतर आपल्याला बरेच काही कळले. बरेच काही, सर्वकाही नाही कोणीतरी आहे ज्याला सर्व काही माहित आहे. त्याशिवाय सर्व गोष्टी जाणून घेण्याचा भ्रम फक्त मूर्खांना असू शकतो.\nआतापर्यंत या नाममात्र रोगाबद्दल आम्हाला काय माहित आहे ते पाहूया.\nहा एक विषाणूजन्य आजार आहे, जो आपल्या शरीरातील कोणत्याही भागात श्वसन प्रणालीद्वारे प्रवेश करू शकतो आणि शरीराच्या कोणत्याही किंवा सर्व अवयवांना आजारी बनवू शकतो.\nहा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर केवळ 10 दिवस जगू शकतो. त्यानंतर जर आरटीपीसीआर अहवाल सकारात्मक असेल तर बहुतेक व्यक्तींमध्ये मृत विषाणूमुळे हे होऊ शकते.\nत्याची लक्षणे काहीही असू शकतात, परंतु सर्वात गंभीर लक्षणे जी तीव्र असू शकतात ती म्हणजे तीव्र ताप म्हणजेच १०२ किंवा त्याहून अधिक. पाच दिवसात तो सोडवला तर घाबरणार नाही. दुसरा कोरडा खोकला किंवा पुरळ.\nकोरोनाव्हायरसच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रतिमा: शटरस्टॉक\nकोरोनाचा आपल्या शरीरावर दोन प्रकारे परिणाम होतो\n1- सौम्य कोरोना आणि 2- गंभीर कोरोना- लाइट कोरोनापूर्वी गंभीर कोरोनाबद्दल बोलणे महत्वाचे आहे. यात कोरोनाव्हायरसचा प्रवास तीन टप्प्यातून जातो.\nपहिल्या प्रणालीपासून ते सुमारे पाच दिवस टिकते. हे वरच्या श्वसन प्रणालीमध्ये व्हायरसच्या प्रवेशापासून सुरू होते. ताप आणि घसा खवखवणे आहे, ती पुरळ असू शकते.\nदुसरा टप्पा किंवा फुफ्फुसाचा टप्पा\nयामध्ये, विषाणू व्यक्तीच्या लँग्समध्ये प्रवेश करतो आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे पाचव्या दिवसापासून 10 व्या किंवा 12 व्या दिवसापर्यंत चालते. हे दोन भागांमध्ये आहे जे आपण 2 ए आणि 2 बी मध्ये विभागले आहे.\nटप्पा 2 ए – मध्ये ऑक्सिजन पाहिजे होत नाही. म्हणजेच, फेज 1 मध्ये, ऑक्सिजनची पातळी 95 च्या वर राहील. दहाव्या दिवशी जर रुग्ण बरे झाला तर तो बरा होईल.\n2 बी टप्पा – सातव्या दिवशी जर ताप, खोकला आणि फुशारकी चालू राहिली तर आपल्याला स्टिरॉइड्स आणि ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यामध्ये बॅक्टेरियांच्या दुय्यम संसर्गापासून बचावासाठी अँटीबायोटिक देता येते.\nऑक्सिजनच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. प्रतिमा: शटरस्टॉक\nयामध्ये ऑक्सिजनची पातळी 93 च्या खाली जाऊ लागते. ही गजर घंटा आहे. येथे त्वरित 5 ते 10 लिटर ऑक्सिजन आवश्यक आहे आणि रुग्णालयात जाणे चांगले.\n��ेज 3 मध्ये एकतर ती व्यक्ती बरा झाली आहे किंवा रुग्णालयात ऑक्सिजनवर आहे. यावेळी त्याला वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे.\nकोरोनाव्हायरसची तीव्रता समजण्यासाठी, ही लक्षणे पहा.\nपहिल्या दिवसापासून तीव्र ताप आणि 5 मिनिटे चालणे परंतु जर आपण श्वास घेणे सुरू केले तर आपणास न्यूमोनिया होण्याची शक्यता आहे. दहापेक्षा जास्त सीआरपी लक्षात ठेवण्याची गरज आहे. या प्रकरणात, आपण कोविडसाठी चाचणी केली पाहिजे.\n2 सौम्य किंवा गंभीर नसलेला कोरोना\nयामुळे सहसा खोकला किंवा घसा खोकला येत नाही. ताप देखील सौम्य आहे, इतर लक्षणे देखील असू शकतात. जे अनेक म्हणजे डोळ्याचे लालसर होणे, अतिसार, चव किंवा स्मीयर.\nकोविडची आवश्यक परीक्षा येथे आहे\nही चांगली परीक्षा आहे, परंतु 100% योग्य निकाल देणे देखील आवश्यक नाही. सुरुवातीस म्हणजे जोपर्यंत व्हायरस नाक किंवा घशात राहील तोपर्यंत पहिल्या लक्षणांपासून 5 दिवसांपर्यंत, 100% दंड परिणाम होण्याची शक्यता असते. तेही जेव्हा नमुना व्यवस्थित घेतला जातो आणि त्याची योग्य तपासणी केली जाते.\nजर नमुना योग्य प्रकारे घेतला असेल तर केवळ आरटीपीसीआरवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. प्रतिमा: शटरस्टॉक\nपाचव्या दिवसानंतर, विषाणू फुफ्फुसांपर्यंत खाली गेला आहे, त्यानंतर चाचणीची नकारात्मकता होण्याची शक्यता वाढते.\n1 सीबीसी, सीआरपी (सी रिअॅक्टिव्ह प्रोटीन), डी डायमर – या चाचणीचा संसर्ग किती आहे आणि कोणत्या औषधाची आवश्यकता असेल.\nस्पेशल सीआरपी (सी रिacक्टिव प्रथिने) ते दहापेक्षा जास्त असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. ज्यास बहुतेक स्टिरॉइड्स आणि ऑक्सिजनची आवश्यकता असू शकते.\nडी डायमर – आम्हाला रक्त गोठण्याची शक्यता जागरूक करते. जर ते जास्त असेल तर रक्त पातळ करणारी औषधे द्यावी लागतील.\nएचआरसीटी – किंवा सीटी स्कॅन – काही लोक स्वत: स्कॅन करीत आहेत. हे दोन कारणांसाठी चुकीचे आहे. एक, आपण तेथे जाऊन अधिक व्हायरस मिळवू शकता, दुसरी पहिली सिस्टम आहे फक्त 5 किंवा 6 दिवसानंतर स्कॅनमध्ये बदलेल. जर आपण प्रथम ते पूर्ण केले तर आपण ते ठीक आहे या भ्रमात असाल.\nयासाठी औषधे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे\nआम्हाला आत्तापर्यंतच्या अनुभवावरून माहित आहे की ताप साठी पॅरासिटामॉल, काही वेदना आणि स्टीमसाठी औषधे, फक्त स्टिरॉइड आणि ऑक्सिजन वगळता रेमेडीसीव्हर किंवा इतर कोणत्याही औषधाचा कोणताही परिणाम आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळलेला नाही. म्हणून घाबरू नका, घरी असताना या समस्येचा सामना करा.\nआपण कोरोना रूग्णाची काळजी घेत असताना\nसर्व प्रथम, शौचालय आणि हवेशीर खोली असलेल्या खोलीची व्यवस्था करा. टीव्ही असल्यास वेळ घालवणे सोपे होईल. त्याला थंड गोष्टी देऊ नका, मद्यपान आणि धूम्रपान टाळा.\nकोरोना रूग्णाची काळजी घेताना देखील आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रतिमा: शटरस्टॉक\nजेव्हा कोणी त्यांच्या खोलीत येईल तेव्हा रुग्णाला कमीतकमी डबल मास्क घालायला पाहिजे आणि त्या व्यक्तीस तिहेरी थर ठेवावे. म्हणजे त्यावर सर्जिकल मास्क, कपड्याचा मुखवटा आणि तिसरा पल्लू इ.\nकपड्यांवरील गाऊन वगैरे घालून ते बाहेर काढा आणि ज्या ठिकाणी कोणीही स्पर्श करत नाही अशा जागी ठेवा. पीपीई किट्सची व्यवस्था केली असल्यास हे आणखी चांगले आहे.\nमधुमेह आणि कोरोनाची कॉकटेल खूप चवदार आहे. आपल्याला मधुमेह नियंत्रणासाठी औषधे वाढवावी लागू शकतात. त्याचप्रमाणे, रक्तदाब औषधे देखील काही दिवस वाढविण्याची आवश्यकता असू शकते.\nहेही वाचा- या अभ्यासानुसार कोविड -१. च्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर पुरेसे नाही.\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: सोन्याचे दागिने: अ‍ॅपसह आपले सोने किती चांगले आहे ते शोधा, कसे ते जाणून घ्या आपले सोने किती शुद्ध आहे आता मोबाइल अॅप आपल्याला बनावट दागिने ओळखण्यास सांगेल\nNext: घशात कफ किंवा चिडचिड असेल तर या 4 गोष्टी आपण खाऊ नयेत, प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते जाणून घ्या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग ���ाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-twenty-seven-villages-should-not-be-excluded-western-ghats-sensitive-area-300803", "date_download": "2021-06-17T23:17:55Z", "digest": "sha1:YATCBRLSZKTWKSUQPSFOUATEIZJEFUDP", "length": 24398, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 'ही' गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा", "raw_content": "\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतील 55 गावांचा समावेश होतो. त्या बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील 84 गावे समाविष्ट आहेत. त्यातील 11 गावांचा शासनाने केंद्राकडे दिलेल्या 388 गावे वगळण्याच्या प्रस्तावात समावेश आहे.\nसातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 'ही' गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा\nकऱ्हाड ः राज्य शासनाने पश्‍चिम घाट क्षेत्रातून 388 गावे वगळावीत, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव पाठवताना राज्य शासनाने पश्‍चिम घाटाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या वन्यजीव विभागाचा कोणताही अभिप्राय घेतला नाही. त्यामुळे वन्यजीव विभागाने त्या प्रस्तावावर हरकत घेतली आहे. राज्य शासनाने गावे वगळण्यापूर्वी तो अभिप्राय नोंदवणे गरजेचे होते. तो अभिप्राय न घेतल्याने केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव वाघ, हत्तींच्या जंगलातील भ्रमण मार्गात अडथळे निर्माण करणारा ठरतो आहे, असे पर्यावरण रक्षकांसह वन्यजीव विभागाचे म्ह��णे आहे.\nताज्या बातम्यांसाठी क्लिक करा\nराज्य शासनाच्या प्रस्तावाचा परिणाम कर्नाटकातील दांडेली राष्ट्रीय उद्यानासह गोव्यासह कर्नाटकातील जंगलामधून राज्याच्या जंगलाकडे भ्रमंती करणाऱ्या वाघांसह हत्तींच्या भ्रमंतीवर त्याचा परिणाम होणार आहे. वाघांची भ्रमंती कर्नाटकाच्या जंगलातून वाघ तिलारी, राधानगरी, चांदोली व कोयना अभयारण्यापर्यंत भ्रमण करतात, असे मत डेहराडूनच्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने नोंदवले आहे. तर कर्नाटकातून महाराष्ट्राच्या तिलारी, दोडामार्ग परिसरात हत्ती त्यात प्रामुख्याने भ्रमण करतात. मात्र, गावे वगळण्याचा प्रस्ताव हत्ती, वाघांसह अन्य वन्यजिवांच्या भ्रमणावर परिणाम करणारा आहे. त्यामुळे त्या प्रस्तावाचा राज्य शासनाला फेरविचार करावा लागणार आहे.\nपश्‍चिम घाट क्षेत्रात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर, ठाणे अशा 13 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 13 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या वन्यजीव विभागाकडे फार मोठे क्षेत्र आहे. त्यात राधानगरी अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, तामिनी अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगएश्वर अभयारण्य यांचा समावेश आहे. शासनाने पश्‍चिम घाट क्षेत्रातील 388 गावे वगळण्यापूर्वी वन्यजीव विभागाचा अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे होते. त्यांचा अभिप्राय न घेता 388 गावे वगळण्याचा प्रस्ताव केल्यामुळे व्याघ्र भ्रमण मार्गात अडथळे निर्माण करणारा आहे. कर्नाटकातील दांडेली राष्ट्रीय उद्यान, गोव्यातील जंगलामधून महाराष्ट्राच्या जंगलाकडे वाघांसह वन्यजिवांचे भ्रमण होत असते. त्यात प्रामुख्याने कर्नाटकातून महाराष्ट्राच्या तिलारी, दोडामार्ग परिसरात हत्ती भ्रमण करतात तर कर्नाटकाच्या जंगलातून वाघ तिलारी, राधानगरी, चांदोली व कोयना अभयारण्यापर्यंत भ्रमण करतात. त्याची नोंद डेहराडूनच्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने अभ्यासली आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे गावे वगळण्याची यादी दिल्यानंतर वन्यजीव विभाग जागा झाला आहे. काही गावे वगळू नयेत, यासाठी प्रयत्न होत आहे. ती बाब महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी नाही. शासनाचे एक अंग अथवा विभाग काही गावे वगळू नयेत, असे म्हणणे म्हणजे त्यांच्य���कडे पश्‍चिम घाट क्षेत्रातील 70 टक्के भागाचे व्यवस्थापन आहे, त्यांचे मत जाणून न घेता वगळण्याची यादी तयार केली आहे, हेच स्पष्ट करणारे आहे. सह्याद्री प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाला इको सेन्सिटिव्ह क्षेत्रमधून कोणती गावे वगळू नयेत, यासाठी यादी पाठवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण विषय केंद्रीय पातळीवर मांडून व्याघ्र भ्रमण मार्ग तसेच हत्तींचा भ्रमण मार्ग सुरक्षित राहील.\n'ताे\" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत\n27 गावे वगळू नये : वन्यजीवचा शासनाला प्रस्ताव\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतील 55 गावांचा समावेश होतो. त्या बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील 84 गावे समाविष्ट आहेत. त्यातील 11 गावांचा शासनाने केंद्राकडे दिलेल्या 388 गावे वगळण्याच्या प्रस्तावात समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी ते राधानगरी येथे वाघ व हत्तींच्या भ्रमण मार्गातील 16 महत्त्वाच्या गावांचा त्याच गावे वगळण्याच्या यादीत समावेश आहे. मात्र, तीच 27 गावे पश्‍चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नयेत, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी दिली.\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्याच्या गाभा व बफर क्षेत्रात येणारी 11 गावे पश्‍चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळली गेली तरच त्यांचा अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत संवदेनशील क्षेत्राचा दर्जा अबाधित ठेवता येणार आहे.\nकाेराेनाबराेबरच सातारा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान\nमुंबईतील पोलिस कर्मचारी दुचाकीवरुन मूळगावी आले;15 दिवसानंतर काेराेना बाधित\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nजाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...\nमुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन\nउर्वरित ८ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करणार; महसूल मंत्री थोरात यांची घोषणा\nपुणे : राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया दीड वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत २६ जिल्ह्यांमधीलच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत आठ जिल्ह्यांतील ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (ता.९) सां\nकोरोग्रस्तांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनवाहिनी; ‘एवढ्या’ रुग्णांना दिली राज्यात सेवा\nजगभरात करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारुपास आलेली १०८ रुग्णवाहिका करोना रुग्णांना सेवा देत आहे. राज्यात १०९ या ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात कोविड 19 मध्ये करोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी ३१८ रुग्णवाह��ंकांचा वापर होत आहे. त्यात ६६ रुग्णवाह\nमहाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या\nसोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मात्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये\nनवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री\nमुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते, तरी पालमंत्र्यांच\nराज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर\nवर्धा : बालसुधारगृहात मुलांना समुपदेशन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण, राज्यात केवळ 11 जिल्ह्यांत 12 शासकीय बालसुधारगृहे आहेत. शासनमान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची 22 जिल्ह्यांत मुलामुलींची तब्बल 41 बालसुधारगृहे आहेत. राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4/5f4e1daf64ea5fe3bd1f6e30?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-18T00:10:36Z", "digest": "sha1:AZKNDMHCW2KCAQHEO2YG43A4NSM7SUW7", "length": 5016, "nlines": 67, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घेऊया, पंतप्रधान मानधन योजनेबाबत! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजाणून घेऊया, पंतप्रधान मानधन योजनेबाबत\nशेतकरी मित्रांनो, सरकारने देशातील सर्व लहान व सीमांत शेतकर्‍यांसाठी वृद्धावस्था वेतन योजना सुरू केली आहे, हि अशी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर ठराविक रक्कम या योजनेद्वारे दिली जाते. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात परंतु याचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या नियम व अटी असतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ- कृषक जगत., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास ���ाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानव्हिडिओमहाराष्ट्रकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकन्या वन समृद्धी योजनेसाठी अर्ज सुरू...\n➡️ ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानकृषी वार्तामहाराष्ट्रव्हिडिओकृषी ज्ञान\nपिक कर्ज मागणी २०२१; ऑनलाईन अर्ज सुरू\n➡️ मित्रांनो, २०२१ पीककर्ज मागणीसाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे. तर अचूक पद्धतीने अर्ज कसा करावा याच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानकृषी वार्तामहाराष्ट्रकृषी ज्ञान\nपहा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना\nपोस्ट ऑफिसच्या स्किममध्ये दररोज 95 रुपये भरुन 14 लाख कमावता येऊ शकतात. या पोस्ट ऑफिस स्किमचे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा असं या स्किमचं नाव आहे. ही पॉलिसी अशा...\nयोजना व अनुदान | लोकमत न्युज१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://defencejobindia.in/corona-vaccine-pfizer-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B8-12-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T22:33:48Z", "digest": "sha1:FQZAWFREKWJP5F6FVOI444IY6URVFDYW", "length": 17719, "nlines": 276, "source_domain": "defencejobindia.in", "title": "Corona Vaccine : Pfizer ची लस 12 वर्षांपुढील सर्वांसाठी उपयुक्त, कंपनीची केंद्र सरकारला माहिती » Latest Govt Jobs Notification 2021", "raw_content": "\nCorona Vaccine : Pfizer ची लस 12 वर्षांपुढील सर्वांसाठी उपयुक्त, कंपनीची केंद्र सरकारला माहिती\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. मात्र कोरोनाशी सामना करण्यासाठी महत्त्वाची असलेल्या कोरोनाचा लसींचा तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन कंपनी फायझरने (Pfizer) आपल्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेची, चाचणीची संपूर्ण माहिती भारताला दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इतर देशांनीही या लसीला दिलेल्या मंजुरीबाबत संपूर्ण माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nफायझरने सरकारला सांगितले की, त्यांची कोरोना लस ही 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. या लसीला एका महिन्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवता येऊ शकते. तसेच कंपनीने केंद्र सरकारला सांगितले की, ही कोरोना लस भारतात आढळणार्‍या कोरोना व्हायरससाठी बरीच प्रभावी आहे.\nयापूर्वी सोमवारी सूत्रांनी सांगितले होते की, फायझर या वर्षाच्या अखेरीस पाच कोटी लस देण्यास तयार आहे. परंतु त्यांना भरपाईसह काही नियामक अटींमध्ये मोठी सूट हवी आहे. कंपनीने म्हटले आहे की, लस पुरवठ्याबाबत फक्त भारत सरकारशीच चर्चा केली जाईल आणि या लसींची किंमत भारत सरकारने फिझर इंडियाला द्यावी लागेल. फायझरने अमेरिकेसह 116 देशांशी करार केला आहे. आतापर्यंत जगभरात फाइझर लसींचे 14.7 कोटी डोस देण्यात आले आहेत.\nसध्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जात आहे. सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीलाही मान्यता दिली आहे, मात्र अद्याप ही लस सर्वसामान्यांनी दिली जात नाहीये. देशात कोरोना लसींचे 20 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.\nकोविड -19 लसीकरण मोहिमेत आज भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त आकडेवारीनुसार मोहिमेच्या 130 व्या दिवशी भारतातील कोविड लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा (एकूण 20,06,62,456 मात्रांपैकी 15,71,49,593 पहिली मात्रा तर 4,35,12,863 दुसरी मात्रा ) पार केला आहे. भारतातील कोविड -19 लसीकरण मोहीम जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून तिची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021ला झाली आहे. केवळ 130 दिवसात हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. अमेरिकेने 124 दिवसात 20 कोटींचा टप्पा पार केला होता.\nइरफानच्या पत्नीचा ब्लर फोटो शेअर, ट्रोल झाल्यावर म्हणाला, ‘मी तिचा जोडीदार आहे, मालक नाही’, रिचा चढ्ढा म्हणाली…\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांची मदतीची साद\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे June 17, 2021\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल June 17, 2021\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\nWeb Series Review: सोसाइटी की लिफ्ट बीच में फंस गई है ‘सनफ्लावर’ June 17, 2021\nTips For Farmers : पेरणी करताना काय खबरदारी घ्यावी कृषी संचाल��� विकास पाटील यांचं विश्लेषण June 17, 2021\nठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वंदना परिसरात कंबरेपर्यंत पाणी, वाहनांचं नुकसान June 17, 2021\nकाँग्रेसच्या नाना पटोले यांच्या ‘एकला चलो’ भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उत्तर June 17, 2021\nशिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाला मुहूर्त मिळण्याची शक्यता June 17, 2021\nभारतीय वंशाचे सत्य नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे चेअरमन June 17, 2021\nUPSC मुख्य परीक्षा पास अकोल्याच्या देवानंदला वाचविण्यासाठी जगभरातून साद\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\nWeb Series Review: सोसाइटी की लिफ्ट बीच में फंस गई है ‘सनफ्लावर’\nTips For Farmers : पेरणी करताना काय खबरदारी घ्यावी कृषी संचालक विकास पाटील यांचं विश्लेषण\nठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वंदना परिसरात कंबरेपर्यंत पाणी, वाहनांचं नुकसान\nकाँग्रेसच्या नाना पटोले यांच्या ‘एकला चलो’ भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उत्तर\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/maid-theft-4-lakh-worth-of-jewelry-from-a-house-police-exposed-her-pune-crime-rm-549653.html", "date_download": "2021-06-17T23:04:43Z", "digest": "sha1:HJS2QPZP5AJLH4XOQ5PDYMXJS5IHYOIY", "length": 19145, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात मोलकरणीनं लंपास केले घरातील 4 लाखांचे दागिने; असं फुटलं बिंग | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग��यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nपुण्यात मोलकरणीनं लंपास केले घरातील 4 लाखांचे दागिने; असं फुटलं बिंग\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nलेकीचा 4 सेंकदाचा Voice Message ऐकून कुटुंब हादरलं; 3 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न\n लेकाने आईला शिजवून खाल्लं, नंतर खाण्यासाठी काही तुकडे फ्रीजमध्ये साठवून ठेवले\n\"बच्चो की सलामती चाहते हो तो एक करोड दो\" उच्चशिक्षित महिलेनं दिली धमकी; अखेर समोर आलं धक्कादायक सत्य\nपुण्यात मोलकरणीनं लंपास केले घरातील 4 लाखांचे दागिने; असं फुटलं बिंग\nCrime in Pune: घरकाम करणाऱ्या एका महिलेनं ज्या ठिकाणी काम करतो, त्याच घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची (Ornaments theft) घटना उघड झाली आहे. पण पोलिसांनी अत्यंत शिताफिने आरोपींना अटक केली आहे.\nपुणे, 11 मे: घरकाम करणाऱ्या एका महिलेनं ज्या ठिकाणी काम करतो, त्याच घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची (Ornaments theft) घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दागिने चोरून नेणाऱ्या मोलकरणीसह दागिने विकत घेणाऱ्या कारागिराला अटक (Maid and artison arrest) केली आहे. दररोज घरकाम करण्यासाठी येणारी महिला अचानक बंद का झाली या संशयातून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीनं घरातील दागिने आणि पैशाची तपासणी केली. तेव्हा घरातील चार लाख रुपये किंमतीचे दागिने (4 lac worth ornaments theft) गायब झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यामुळे फिर्यादीनं पोलिस���ंत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत खऱ्या भामट्यांना गजाआड केलं आहे.\nया प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय सुनीता लष्करे आणि 38 वर्षीय कारागीर खालिद सय्यद उर्फ बच्चू यांना अटक केली आहे. आरोपी मोलकरीण महिला येरवडा परिसरातली वडार वस्तीतील रहिवासी आहे. ती मागील काही महिन्यांपासून 33 वर्षीय फिर्यादी संदीप कुलदीपकुमार ठुसू यांच्या घरी घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र काही दिवसांपासून तिनं अचानक कामावर जाणं बंद केलं. संबंधित महिलेनं अचानक कामावर येणं बंद का केलं यावरून फिर्यादी पती-पत्नींमध्ये संशय बळावला.\nघरातील मौल्यवान वस्तू आणि पैशांची तपासणी त्यांनी केली. तेव्हा घरातील 4 लाख रुपये गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. पण आरोपी महिलेनं सुरुवातील उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिने चोरलेल्या दागिन्यांपैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी आणि काही चांदीची नाणी जप्त केली आहेत.\nहे ही वाचा-Covid-19च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य\nतर उर्वरित सोनं तिने खालिद सय्यद नावाच्या एका कारागिराला विकलं होतं. पोलिसांनी आरोपी खालीद याच्याकडूनही चोरलेले सर्व दागिने जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार '��ुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/who-plan-organize-mohalla-sabha-nagpur-after-new-delhi-304846", "date_download": "2021-06-18T00:08:57Z", "digest": "sha1:SH67Y3JHCIA3SOKJOIWNDLPADLUPJIXG", "length": 24880, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीनंतर नागपुरात कोण करतेय मोहल्ला सभांची तयारी?", "raw_content": "\nमोहल्ला सभांचे आयोजन दिल्लीत करण्यात आले. मोहल्ला सभांचा हा \"दिल्ली पॅटर्न' जगभर चर्चेत आला. \"जे दिल्लीने केले ते नागपूर का करू शकत नाही', हे एक आव्हान डोळ्यासमोर ठेवत आता नागपूर येथेही \"मोहल्ला सभा' लवकरच सुरू होणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे. परंतु कोण आहे नागपूर शहरातील या मोहल्ला सभांचे आयोजक\nदिल्लीनंतर नागपुरात कोण करतेय मोहल्ला सभांची तयारी\nनागपूर : \"मोहल्ला सभा' हे \"मॉडेल' दिल्लीत \"आम आदमी पक्षा'ने राबविले. लोकांचा पैसा खर्च करायचा असले, तर त्याविषयी लोकांनीच निर्णय घ्यावा. कोणत्या कामावर किती पैसा खर्च करायचा, हे लोकांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधींनी न ठरविता ते लोकांनीच ठरविले पाहिजे, या हेतूने मोहल्ला सभांचे आयोजन दिल्लीत करण्यात आले. मोहल्ला सभांचा हा \"दिल्ली पॅटर्न' जगभर चर्चेत आला. \"जे दिल्लीने केले ते नागपूर का करू शकत नाही', हे एक आव्हान डोळ्यासमोर ठेवत आता नागपूर येथेही \"मोहल्ला सभा' लवकरच सुरू होणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे. परंतु कोण आहे नागपूर शहरातील या मोहल्ला सभांचे आयोजक', हे एक आव्हान डोळ्यासमोर ठेवत आता नागपूर येथेही \"मोहल्ला सभा' लवकरच सुरू होणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे. परंतु कोण आहे नागपूर शहरातील या मोहल्ला सभांचे आयोजक आम आदमी पक्ष तर नक्कीच नाही.\nमोहन हिराबाई हिरालाल हे नाव आपल्यापैकी अनेकांना ओळखीचे असतील. नाही तर डॉ. सतीश गोगुलवार यांना तर आपण नक्कीच ओळखत असाल. मोहन हिराबाई हिरालाल हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी ग्रामसभांचे एक यशस्वी \"मॉडेल' गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील मेंढा-लेखा येथे राबविले. देवाजी तोफा हे मेंढा-लेखा ���ेथील नागरिक. त्यांच्या मार्फतच मोहनराव यांनी या आदिवासी गावात ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेला काय अधिकार आहे हे दाखवून दिले. देवाजी तोफा आणि तेथील गावकऱ्यांनी ग्रामसभा घेत जल, जंगल, जमीन यावर ग्रामसभेचा अधिकार सिद्ध केला. त्यासाठी त्यांना मोठे आंदोलनही उभारावे लागले.\nहेही वाचा - तर अशा घरांमधून बाहेर काढण्यात येईल; तुकाराम मुंढेचा इशारा\nया कामी मोहन हिराबाई हिरालाल त्यांच्या पाठीशी आधार म्हणून उभे ठाकले. या आंदोलनाचे फलित म्हणजे ग्रामसभेला तेथील जंगलावर अधिकार मिळाला. जंगलातील बांबूवर अधिकार मिळाला. पूर्वी वनविभाग बांबू विकायचा. परंतु आता मेंढा-लेखाची ग्रामसभा बांबू विकते. या बांबूविक्रीतून पहिल्याच वर्षी ग्रामसभेच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले. प्रत्येक कुटुंबाला चार महिन्यांच्या एकाच हंगामात बांबू तोडण्याची रोजी म्हणून सरासरी तीस हजार रुपये मिळाले.\nग्रामसभेचे अधिकार सिद्ध केले आणि एक सामान्य आदिवासी गाव समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू लागले. ग्रामसभा गावांत करून दाखवू शकते, तर मोहल्ला सभा शहरात का करून दाखवू शकत नाही, असा प्रश्‍न मोहन हिराबाई हिरालाल यांना पडला. मग त्यांनी डॉ. सतीश गोगुलवार यांच्यासोबत याविषयावर चर्चा केली. डॉ. सतीश गोगुलवार यांचे तर ग्रामसभांबाबत आणखीच मोठे काम आहे.\nकाय केले डॉ. सतीश गोगुलवार यांनी\nडॉ. सतीश गोगुलवार यांची \"आम्ही आमच्या आरोग्यासाठी' ही सामाजिक स्वयंसेवी संघटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात डॉ. गोगुलवार यांचे आरोग्यविषयक मोठे कार्य आहे. सोबतच त्यांनी कोरची तालुक्‍यात गावागावांत ग्रामसभांना अधिकार देण्याचे कामही केले. कोरची तालुक्‍यात तर त्यांनी ग्रामसभांचा महासंघ तयार केला. त्यांनी आणि मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एक निर्णय घेतला गेला. दरम्यान दैनिक \"सकाळ'मध्ये ग्रामसभा आणि मोहल्ला सभांना उद्देशून एक सदर प्रकाशित झाले होते. \"जे गडचिरोलीला जमू शकते ते नागपूर शहराला का नाही' असा सवाल या सदरातून लेखकाने केला होता. हाच धागा पकडत त्यांनी \"सकाळ'च्या नमूद प्रतिनिधीसोबत मोबाइलवर संपर्क केला. त्यानंतरच नागपूर शहरात मोहल्ला सभा राबविण्याचा निर्धार करण्यात आला.\nक्लिक करा - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील क��्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ\nनागपूर शहरात मोहल्ला सभा आयोजित करण्याबाबत \"झुम' कॉलवर मोहन हिराबाई हिरालाल यांनी एक संवादही नागपूर येथील सजग नागरिकांसोबत केला. यात प्रा. अरविंद सोवनी, संदेश सिंगलकर, अशोक यावले, अमिताभ पावडे, ज्येष्ठ लेखक आणि कवी श्‍याम माधव धोंड, ऍड. समीक्षा गणेशे, सुषमा भड, अतुल उपाध्याय, डॉ. सतीश गोगुलवार, जगजितसिंग थेट्टी आदी अनेक मान्यवर सहभागी झाले. संदेश सिंगलकर यांची नागपूर येथे \"कॅग' नावाची नागरिक कृती समिती आधीच कार्यरत आहे. सिंगलकर समितीचे उपाध्यक्षही आहेत. लवकरच मोहल्ला सभा घेत नागपूर येथे एक दिल्लीसारखेच नवे \"मॉडेल' निर्माण करण्यात येईल, असा निर्णयही या \"झुम'संवाद मध्ये घेण्यात आला. नागपूर शहरात मोहल्ला सभांची खूपच आवश्‍यकता आहे, असे मत नागपूर येथीस सर्व सहभागी मान्यवरांनी मांडले.\nमोहल्ल्यात सुरक्षित वाटले तरच यश\nप्रत्येकाला आपल्या कुटुंबात सुरक्षित वाटते. त्यामुळे आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक संचय केला जातो, तो कुटुंबातच केला जातो. ज्या दिवशी नागरिकांना आपल्या मोहल्ल्यात सुरक्षितता वाटेल किंवा अशी सुरक्षितता ते मोहल्ल्यात निर्माण करू शकतील, त्या दिवशी सर्वांना मोहल्ला आपलासा वाटेल आणि मग \"मोहल्ला सभा' यशस्वी होतील, असे मत सामाजिक कार्यकर्ते अतुल उपाध्याय यांनी व्यक्त केले. थोडक्‍यात काय तर लवकरच नागपूर येथे मोहल्ला सभा होणार आहे. मोहन हिराबाई हिरालाल म्हणतात की, \"\"जो मोहल्ला आपली वाट बघत असेल, तिथपर्यंतच आपल्याला पोहोचायचे आहे. बघुया कोणत्या मोहल्ल्यातून आपल्याला हाक येते.''\nग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान, सहा तालुक्यातील उमेदवारांचे भाग्य होणार मशीनबंद\nगडचिरोली : जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यातील सहा तालुक्‍यांतील मतदान शुक्रवार (ता. 15) होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.\nगडचिरोलीतील 23 हजार 73 मातांना 'मातृवंदना' चा लाभ; तब्बल 13 कोटी 22 लाख 61 हजारांचे अनुदान थेट खात्यात जमा\nगडचिरोली : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण��यास पात्र ठरलेल्या 24 हजार 585 (महिलांची) गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 23 हजार 73 मातांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 13 कोटी 22\nगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अधिक प्रभावी करा; तब्बल ८३८ गावातील नागरिकांची मागणी\nगडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे स\nगडचिरोलीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होतेय घट; उरलेत फक्त ६४२ रुग्ण\nगडचिरोली : काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांच्या संख्येचे शतक गाठले जात असताना मागील आठवडाभरापासून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. 12) जिल्ह्यात केवळ 38 नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हावासींसाठी ही सुखावणारी बाब ठरली आहे.\nएक महिन्यातच सडक योजनेच्या रस्त्याची दुरवस्था; उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनाचा झाला अपघात\nकोरची (जि. गडचिरोली): तालुक्‍यात कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधकाम करीत असलेले पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील बेडगाव-बेलगाव-बोरी रस्त्याचे एक महिना आधी झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम, यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी उखडून अपघात होत आहेत. असाच अपघोत कुरखेडा येथील कंत्राटदार\nनुकत्याच बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे, कंत्राटदाराच्या गाडीला अपघात\nकोरची (जि. गडचिरोली) : तालुक्‍यात कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधकाम करीत असलेले पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील बेडगाव-बेलगाव-बोरी रस्त्याचे एक महिनाआधी बांधकाम करण्यात आले. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघात होत आहेत. आज देखील कुरखेडा येथील कंत्रादार\nयंदा विदर्भाच्या काशीत भरणार नाही यात्रा, कोरोनामुळे भाविकांसाठी दर्शन बंद\nचामोर्शी (जि. अमरावती) : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा यावर्षी भरणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाद्वारे कोविड अधिनियमाअंतर्गत यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही\nगडचिरोलीत कोंबडबाजारांना उधाण; लागतात लाखोंच्या पैजा; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष\nगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर बंद पडलेले कोंबडबाजार लॉकडाउन शिथिल होताच नव्या जोमाने सुरू झाले आहेत. कोंबड्यांवर लाखो रुपयांच्या पैजा लावून खेळला जाणारा हा अवैध जुगार बिनबोभाट सुरू असतानाही याकडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.\nग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा सुरळीत; पण ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना\nगडचिरोली : एकेकाळी ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवणाऱ्या, त्यातील राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नक्षलवाद्यांनी यंदा प्रथमच अलिप्ततेची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. 15) पहिल्या टप्प्यातील मतदान 82.18 टक्‍के, असे\nगडचिरोलीत उर्वरित 150 ग्रामपंचायतींत झालं मतदान; नक्षलग्रस्त भागातही दिसली शांतता\nगडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता दुसरा टप्प्यात बुधवारी (ता. 20) शांततेतच पार पडला. बुधवारी जिल्ह्याच्या सहा तालुक्‍यांतील उर्वरित 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/VIDULA-TOKEKAR.aspx", "date_download": "2021-06-17T23:46:02Z", "digest": "sha1:NTMNCW723YESEHSN2XWQSWRLMDDFEOA6", "length": 14317, "nlines": 130, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्र��्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांन�� मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/contact-us/", "date_download": "2021-06-17T23:57:23Z", "digest": "sha1:S4HBLMNMYW2SNU26TD6NIQHZGIP2YPCC", "length": 5989, "nlines": 171, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "फेस शिल्ड गॉगल | सानुकूल शस्त्रक्रिया Caps | एअर रेस्पिरिए���र फिल्टर्स आणि असिस्टेड रेस्पिएटर - हांग्जो टांगजी मेडिकल टेक्नॉलॉजी कंपनी, लि.", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nहांग्जो टांगजी मेडिकल टेक्नॉलॉजी कं.\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\nसोमवार-शुक्रवार: सकाळी to ते संध्याकाळी.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/malad-residential-structures-collapsed-last-night-11-people-died-7-injured-search-and-rescue-operation-continues/", "date_download": "2021-06-17T23:03:50Z", "digest": "sha1:LEZUMP2WXFM5FPFT5Q25OVSMUU7KLTES", "length": 48239, "nlines": 429, "source_domain": "shasannama.in", "title": "मुंबईतील इमारत दुर्घटना अंगावर काटा आणणारी; नेमकं काय घडलं? – शासननामा न्यूज - Shasannama News मुंबईतील इमारत दुर्घटना अंगावर काटा आणणारी; नेमकं काय घडलं? – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत���ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमहाराष्ट्रमुंबईतील इमारत दुर्घटना अंगावर काटा आणणारी; नेमकं काय घडलं\nमुंबईतील इमारत दुर्घटना अंगावर काटा आणणारी; नेमकं काय घडलं\nमुंबईतील मालवणी भाग���त झालेल्या इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण गंभीर जखमी आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्शिमनन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतलं असून आत्तापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंबईत काल सकाळपासूनच पावसानं जोर धरला होता. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका या इमारतीला बसला आहे. मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीचा स्लॅब कोसळून शेजारी असलेल्या दोन मजली घरांवर पडला. इमारतीवर इमारत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली होती.\nमालवणी परिसरात असलेली ही इमारत धोकादायक होती का, असे अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत तळ अधिक तीन मजल्यांची होती. त्यामुळं ही इमारत धोकादायक स्थितीत होती का, असे अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत तळ अधिक तीन मजल्यांची होती. त्यामुळं ही इमारत धोकादायक स्थितीत होती का, याबाबत अद्याप मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.\nइमारतीत २० जण होते\nदुर्घटनेदरम्यान इमारतीत २०हून अधिक लोक इमारतीत राहत असल्याचा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातील आत्तापर्यंत १८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ ते १५ वयोगटातील ८ मुलांचा समावेश आहे. तर, ४ पुरुष व ३ महिला यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जखमी व्यक्तींपैकी ४ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nही दुर्घटना ११च्या सुमारास घडली असून सुरुवातीला एक चार मजली इमारती कोसळली. या घरात ७ जण राहत होते. ही इमारत कोसळल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एक अशी दोन घरं कोसळली. यातील एक घरात ७ जणं राहत होते. त्यातील पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घरातील २ लहान मुलांनाही बचावण्यात आलं आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.\nमुंबईतील मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दल व पोलिसांचे सध्या या ठिकाणी बचावकार्य सु���ु असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम चालु आहे.\nअस्लम शेख, पालकमंत्री मुंबई\nPrevious articleCoronavirus : कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी; रेमडेसिवीर, स्टिरॉईड्स न देण्याच्या सूचना\nNext articleवजनाच्या महिलेने ट्रिटमेंटविनाच घटवले तब्बल 50 किलो वजन, फक्त फॉलो केली ‘ही’ गोष्ट\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठ��करे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nTwitter Shares Slips : ट्विट��ला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठ�� अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nमुंबई : शिवसेनेने राममंदिरा बाबत विरोधी भूमिका घेतली त्यावरून भाजप-सेना मध्ये तुफान राडा झाला . दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/06/bjp-agitation-against-mahavikas-aghadi.html", "date_download": "2021-06-17T23:23:10Z", "digest": "sha1:VJJ5MLNECHCT2U7ZSF7WZ6RWEHIYX6JD", "length": 16123, "nlines": 67, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार\nओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार\nमनोज पोतराजे जून ०३, २०२१ 0\nमहाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन\nभाजपा कार्यकर्त्‍यांनी वाहिली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रध्‍दांजली\nयाआधी जेव्‍हा भाजपा-शिवसेना सरकार होते तेव्‍हा ओबीसी साठी स्‍वतंत्र मंत्रालय स्‍थापन केले. त्‍यामुळे ओबीसी समाजाबद्दल भाजपाला नेहमीच आस्‍था राहिली आहे. नुकतेच सर्वोच्‍च न्‍यायालयाने ओबीसी समाजाकरिता असलेले राजकीय आरक्षण रद्द केले. ही अतिशय दुःखद बाब आहे. महाविकास आघाडी सरकारने कोर्टामध्‍ये ओबीसी समाजाची बाजू योग्‍य पध्‍दतीने न मांडल्‍यामुळे हे आरक्षण रद्द झाले. या आधी मराठा आरक्षण व आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्‍यामुळे महाविकास आघाडी सरकार संवेदनहीन असल्‍याचे दिसुन आले आहे. या गोष्‍टीचा भाजपा निषेध करीत आहे. ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार असे प्रतिपादन, भारतीय जनता पार्टी चंद्रपूरतर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार (३ जून) ला आयोजित आंदोलनात बोलताना विधीमंडळ लोकलेखा समिती अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्‍यांच्‍या तृतीय पुण्‍यतिथीनिमीत्‍त श्रध्‍दांजली वाहिली.\nयावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (श) डॉ. मंगेश गुलवाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य प्रा. प्रकाश बगमारे, ओबीसी मोर्चा जिल्‍हा संयोजक अविनाश पाल, महानगर ओबीसी मोर्चा अध्‍यक्ष विनोद शेरकी, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, संजय गजपूरे, क्रिष्‍णा सहारे, जि.प. सभापती नागराज गेडाम, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, भाजपा महिला आघाडी अध्‍यक्षा अलका आत्राम, पं.स. सभापती रामलाल दोनाडकर, विवेक बोढे, रामपाल सिंग, प्रदिप किरमे, विठ्ठलराव डुकरे, राजेंद्र अडपेवार, वसंता देशमुख, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्‍लीवार, शिला चव्‍हाण, माया उईके, कल्‍पना बगुलकर, निळकंठ मानापूरे, ज्‍योती बुरांडे, नारायण हिवरकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nआ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, न्‍यायालयाने वारंवार निर्देश देवून आणि भाजपाच्‍या पाठपुराव्‍यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून राज्‍य मागासवर्ग आयोग स्‍थापन करण्‍यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्‍थापन करून सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे मुदत मागीतली असती तर स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील आरक्षण रद्द करण्‍याची वेळच आली नसती. राज्‍य सरकारच्‍या या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्‍टात आले आहे. भाजपा सर्व समाजाला घेवून पुढे जाणारा पक्ष आहे. परंतु ज्‍या गोष्‍टी याआधी हक्‍काने त्‍या त्‍या समाजाला मिळाल्‍या त्‍या तशाच ठेवून व कायद्याच्‍या चौकटीत बसवून आता ओबीसींना न्‍याय देण्‍यात यावा. महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून भाजपा ओबीसी समाजाच्‍या पाठीशी ठामपणे उभी आहे. ओबीसी समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी भाजपा कटिबध्‍द असून या समाजाच्‍या मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास आंदोलन अधिक तिव्र करण्‍यात येईल, असा गर्भीत ईशारा त्‍यांनी दिला.\nयाप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टिका केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्‍यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्‍द आहे. सरकारवर विविध पध्‍दतीने दबाव आणून आम्‍ही हे आरक्षण परत मिळविण्‍याचे पूर्ण प्रयत्‍न करू. याप्रसंगी प्रास्‍ताविकात भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजालाच नाहीतर कोणत्‍याही समाजाला न्‍याय मिळवून देवू शकले नाही. एवढेच नाहीतर हे सरकार कोरोनाच्‍या संकटातही जनतेच्‍या पाठीशी नाहीत हे स्‍पष्‍ट झाले आहे. अशा सरकारचा सर्वसामान्‍य जनतेनेही निषेध नोंदविला पाहीजे असे ते म्‍हणाले. यावेळी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी मार्फत मुख्‍यमंत्र्यांना निवेदन सादर केले.\nकार्यक्रमाचे संचालन भाजपा ग्रामीण ओबीसी आघाडी अध्‍यक्ष अविनाश पाल यांनी केले तर महानगर ओबीसी मोर्चा अध्‍यक्ष विनोद शेरकी यांनी आभार मानले. या आंदोलनात अॅड. सारिका सुंदरकर, वंदना संतोषवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार, राजेंद्र तिवारी, पुनम तिवारी, राजेंद्र खांडेकर, अरूण तिखे, शुभांगी दिकोंडवार, दिक्षा सुर्यवंशी, विलास खटी, प्रशांत चौधरी, संदीप आवारी, मधुकर राऊत, प्रभा गुडधे, रामजी हरणे, सुरेश कलोजवार, श्रीनिवास जनगम, सुरज पेदुलवार, विजय वानखेडे, सतिश धोटे, पारस पिंपळकर, आशिष देवतळे, नरेंद्र जिवतोडे, सुनिल नामोजवार, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, दत्‍ता राठोड, अमोल देवकाते, विनोद देशमुख, रणजीत पिंपळशेंडे, राजू ठाकरे, प्रविण ठेंगणे, संदीप उईके, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, प्रविण सातपुते, किशोर गोवारदीपे, प्रशांत डाखरे, यशवंत वाघ, शेखर चौधरी, नैलेश चिंचोळकर, तुळशिराम रोहणकर, प्रदिप पिंपळशेंडे, अजय मस्‍की, बालाजी माने, एकनाथ थुटे, बबनराव निकोडे, डॉ. भगवान गायकवाड, अनिल डोंगरे, सुरेश महाजन, विनोद गोहोकरे, रमेश परबत, कमलाकर किन्‍हेकर, राजेश साकुरे, गणपती चौधरी, भानेश येग्‍गेवार, दिवाकर गेडाम, रवि बुरडकर, सुधीर सेलोकर, सुधाकर उलेमाले, शशिकांत मस्‍के, चंदन पाल यांची उपस्थिती होती.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/the-number-of-corona-in-the-country-has-crossed-57-lakhs-32765/", "date_download": "2021-06-17T23:47:52Z", "digest": "sha1:C26ZCZLVJKYNFC6QZEUQ7SNM6F4QRC4E", "length": 11710, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The number of corona in the country has crossed 57 lakhs | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५७ लाखांच्या पार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nकोरोनाचा विस्फोटदेशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५७ लाखांच्या पार\nदेशातील कोरोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १ हजार १२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु (active cases) आहेत.\nदेशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही आठवड्यापासून अचानक झालेल्या रुग्णवाढीने देशातील एकूण रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली असून, ५७ लाखांच्या पुढे गेली (Crosses 57-lakh) आहे. गेल्या २४ तासात देशात ८६ हजार ५०८ नवे रूग्ण आढळले आहेत. तर १ हजार १२९ जणांचा संसर्ग होऊन मृत्यू (86,508 new cases & 1,129 deaths in last 24 hours) झाला आहे.\nआरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १ हजार १२९ जण मृत्युमुखी पडल���यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु (active cases) आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४६ लाख ७४ हजार ९८८ इतकी झाली आहे.\nदरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.\nदेशात काल दिवसभरात ७५ हजार ८३ नव्या रुग्णांची नोंद\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2021-06-18T00:46:04Z", "digest": "sha1:K6734QULZFLD4ZF5NTK6EEIG5L4PM3UJ", "length": 7280, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार भौतिकशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३० उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३० उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ क, ९४ प)\n► आयरिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► आर्जेन्टीनाचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (१६ प)\n► इटालि���न भौतिकशास्त्रज्ञ‎ (६ प)\n► ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ‎ (६ प)\n► ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ‎ (३ प)\n► कॅनडाचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (४ प)\n► ग्रीक भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ क)\n► चिनी भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► जपानी भौतिकशास्त्रज्ञ‎ (५ प)\n► जर्मन भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ क, ४८ प)\n► डच भौतिकशास्त्रज्ञ‎ (११ प)\n► डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► नॉर्वेचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► न्यू झीलँडचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (रिकामे)\n► पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► पोलिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ‎ (१९ प)\n► बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► भारतीय भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ क, १६ प)\n► युनायटेड किंग्डमचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ क, ४ प)\n► रशियन भौतिकशास्त्रज्ञ‎ (११ प)\n► वेल्श भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ‎ (५ प)\n► स्कॉटलंडचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► स्लोव्हेनियाचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► स्विस भौतिकशास्त्रज्ञ‎ (५ प)\n► स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ‎ (७ प)\n► हंगेरीचे भौतिकशास्त्रज्ञ‎ (२ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २००७ रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/02/8.html", "date_download": "2021-06-17T23:13:47Z", "digest": "sha1:YGN2FG3JXB25LWCA46KFAZUVT72N4JWZ", "length": 16229, "nlines": 98, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8", "raw_content": "\nसोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०\nमाझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8\n\" साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को\" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...\nदिवसामागून दिवस जात होते, कंपनीमधील सर्व संगणक तथा प्रिंन्टर ह्याची सेवापाणी व्यवस्थीत झाली होती, एके दिवशी जिंदल साहबांनी मला परत एकदा आपल्या केबीनमध्ये बोलवले व म्हणाले, राज तुला काम करावे लागेल लवकरात लवकर तु एक नवीन संगणक खरेदी करुन माझ्या बाजूच्या केबीन मध्ये लाव व त्यामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेले सर्वा प्रगत साहित्य लाव म्हणजे विनयला आवडेल, अरे हो, माझा लहान मुलगा विनय सीडनीहून परत येत आहे ह्या आठवड्यामध्ये व पुढील आठवड्यापासून तो कार्यालय मध्ये रोज येत जाईल, मी ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो व नवीन संगणकासाठी आवश्यक सामान खरेदी करुन परत आलो व झालेले बिल जिंदल साहबांची सही घेऊन सीए जवळ दिले व मी परत आपल्या केबीन मध्ये जाऊन संगणक जोडणी करु लागलो.\nदुस-या दिवशी जिंदल साहबांनी मला केबीन मध्ये बोलवले व ते बिल माझ्या तोंडासमोर नाचवत म्हणाले \" राज, यह क्या तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये \" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो \" बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना \" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो \" बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना , तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है , तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है \" असे मी बोलल्यावर ते थोडे वरमले व म्हणाले की तु प्रथम सीए नां विचारुन मग सामान खरेदी करित जा पुढे... मी ठीक आहे म्हणालो व लगेच ते वरमले आहेत हे पाहू पगाराविषयी पुन्हा विचारले, त्यांनी परत तेच पालूपद पुढे चालू ठेवले व मागील महिन्याप्रमाणे परत एकदा मला खर्चासाठी काही पैसे हाती दिले तेव्हा मात्र मी थोडा वैतागलोच पण काहीही न बोलता हाती आलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो व केबीन मध्ये जाऊन विचार करु लागलो की पगाराचे काय \nमी ह्यावेळी मात्र एक प्लान केला व रवीवारी तडक चारीजींच्या घरी जाऊन पोहचलो व त्यांना नमस्कार करुन त्याच्या समोर जाऊन बसलो, ईकडची तीकडची काही बोलणी झाल्यावर मी लगेच मुद्द्याला हात घातला व म्हणालो, चारीजीं, वहा काम तो बढीयां है पर पगार कभीतक दिया नही है, खर्चा देते रहते है पर पगार नही दे रहे है ना मै कुछ समज पा रहा हूं ना कुछ कर पा रहा हूं\" चारीजींना ही ह्यांचे थोडे अप्रुप वाटले की पगार दिला नाही व त्यांनी जिदल साहबा��ची बोलणी करण्याचे आश्वासन दिले व मी तेथून परत आल्या कार्यालयात आलो.\nमाझा बाण एकदमच वर्मी लागला होता व संध्याकाळीच घरी मला बोलवणे आले व मी काही वेळातच जिंदल साहबांच्या समोर. माझ्या कडे ते जरा रागानेच पाहत म्हणाले, बेटे मुझे बता मैने तुझे पैसे मना किये है तुझे यहा खाना नही मिल रहा है तुझे यहा खाना नही मिल रहा है रहना अच्छा नही है रहना अच्छा नही है क्या बात है बता दो पहले , तुम सीधे चारीजीचे पास पोहच गये, पहले मुझसे बात करते फिर जाते वहा..\nमी त्यांना म्हणालो... बाबूजी मैने तो आप को १० बार कहा होगा पगार के लिए लेकिन आपने कभी सोचा ही नही... दो-चार हजार हात मे रख देते हो... अगले महीने का वादा करते हो.. मुझे भी तो अच्छा नही लगता बार बार तनख्वा के लिए कहना पर मेरी भी मजबूरी है\" मग ते म्हणाले ठीक है करता हूं. व परत मला मोकळ्या हाताने पाठवले.\nदोन दिवसानंतर मला बोलवले व म्हणाले की तयारी कर तुला अंदमान निकोबार ला जाणे आहे.. मी आनंदानेच हो म्हणालो व लगेच बाहेर आलो व जाऊन शर्माजींना भेटलो व त्यानां सांगितले, ते देखील खुश झाले व म्हणाले \" राज बेटा, अच्छा मोका है.. जा थोडा घुम के भी आ तथा व एक तुम्हा रे ही महाराष्ट्र के व्यक्ती है श्री. अनूज पाटील, मस्त आदमी है... परिवार के साथ रहता है वही सबकुछ देखता है वहा.. जा, पैसे की जरुरत हो तो मुझे बता ना\"\nसगळी तयारी झाली पण मला हे माहीत नव्हते की मी अंदमान ला का जातो आहे.. मी जरा योग्य वेळ पाहून जिदंल साहबांच्या कडे गेलो व विचारना केली, तेव्हा त्यानी मला सांगितले की तेथे काही संगणक खराब आहेत तर काही नवीन सामान लावने आहे कमीत कमी दोन एक महिने तेथे थांबावे लागेल. मी त्या पध्दतीनूसार तेथे फोन करुन जे सामान हवे आहे त्याची लिस्ट तयार केली व ती लिस्ट जिंदल साहबांना दिली व त्यांच्या परवानगीने नेहरु प्लेस ल जाऊन सर्व सामान खरेदी केले व त्या नंतर तीन दिवसांनी मला माझ्या हाती टीकीट दिले गेले ते होते दिल्ली-कलकत्ता-पोर्टब्लेयर विमान प्रवासाचे. मी थोडा घाबरलोच विमान प्रवास व मी. मी परत मदतीची गरज समजून सर्वात प्रथम जिवन सिंगला भेटलो व म्हणालो \" जिवन, गुरुदेव जरा मदत करना तथा यह बता दो की आपने कभी प्लेन में सफर कीया है \" तो ज्या नजरेने माझ्या कडे पाहत होता तेव्हाच मला लक्षात आले की आपण चुकीचा माणुस पकडला आहे, उत्तराची अपेक्षा न करता मी सरळ पवन जींच्या स���ोर गेलो व तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांनी हसतच मला जवळ बसवले व जवळ जवळ सर्व माहीती मला दिली.\nशर्माजींना देखील ह्याची बातमी लागलीच होती व ते मला पाहताच म्हणाले \" हा राज बेटे बडा तीर मारा, ९ साल हो गये मुझे यहा झक मारते हुये पर हमे तो ट्रेन से भी कही नही भेजा कंपनी ने पर तुझे तो सिधे हवा मे भेज रही है... हा हा... यार एक काम कर ना, प्लेन में ना जो लडकीयां होती है ना मस्त होती जब वापस आयेगा ना तब बात करेंगे.\" मी लगेच त्यांना म्हणालो \" शर्माजी ... कमसे कम नाम के वास्ते ही सही कुछ शर्म करो... बाबूजी आप भी ना आपकी उम्र देखो... आप की बाते देखो\" मग शर्माजी पुन्हा जोर जोरात हसत व म्हणत\" तो तुभी बोलना सिख ही गया... यह सब जिंदल की माया है\"\nपवन जींनी मला विमानतळावर पोहचवले व माझ्या जिवनातील प्रथम विमान प्रवासाला सुरवात होणार होती लवकरच....\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ २:४८ PM\nविभाग: प्रवास, माझी सफर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप\nमी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल \nदेशाचा अपमान व षंढ राजकर्ते \nगोल्ड - मार्केटवर एक नजर\nलुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)\nमाझी सफर..... भेट -भाग -१७\nमाझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६\nमाझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३\nतो व मी - लफडा अनलिमिटेड.\nमाझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११\nमाझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०\nमाझी सफर... निर्णय भाग - ९\nमाझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8\nप्रतापगड - एक सुरेख सफर\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/if-decision-is-not-changed-all.html", "date_download": "2021-06-18T00:06:59Z", "digest": "sha1:HRPN6NFHAG43ATIFCCQ5NECSOIBFSMPV", "length": 11868, "nlines": 65, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय मागे घ्यावा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हामुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय मागे घ्यावा\nमुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय मागे घ्यावा\nमनोज पोतराजे मे २९, २०२१ 0\n‘निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सरकारने त्यासंबंधीचा कायदा अधिक कडक केला. इतर गुन्ह्यांमध्येही सरकार ते गुन्हे कमी व्हावेत म्हणून त्यातील कायदे अधिकाधिक कठोर करत जाते. मात्र, चंद्रपूरमध्ये अवैध दारू वाढली म्हणून ती थांबवण्याऐवजी सगळीकडे दारू सुरू करा, हे तर्कशास्त्र न समजण्यापलीकडचे आहे,’ अशा शब्दांत राज्यातील दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या भावना कळविल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणीही करण्यात आली आहे.\nचंद्रपूरमधील दारूबंदी राज्य सरकारने उठविली आहे. त्यासंबंधी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. दारूबंदी चळवळीचे राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी, वसुधा सरदार, पारोमिता गोस्वामी, अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास, महेश पवार, तृप्ती देसाई, विजय सिद्धेवार, अड. रंजना गवांदे, डॉ्. अजित मगदुम, प्रेमलता सोनूने, अड. सुरेश माने यांच्यासह राज्यातील कार्यकर्त्यांनी हे पत्र पाठवून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.\nत्यांनी म्हटले आहे, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवताळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती. महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. महिलांच्या दीर्घ दारूबंदी आंदोलनाने हा निर्णय घेण्यात आला पण दारूबंदी उठवण्याचा निर्णयाने दारू विरोधी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिलामध्ये नैराश्य पसरले आहे. त्यातून चळवळीत पराभूत झाल्याची भावना निर्माण झाली आहे. तेव्हा या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्व दारूबंदी कार्यकर्ते निषेध करतो आहोत. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचे कारण तेथे अवैध दारू वाढली हे देण्यात आले आहे. असे कारण देणे हे सरकारने स्वतःच्याच अपयशाची कबुली देणे आहे. जर अवैध दारू वाढली तर ती रोखण्याचा प्रयत्न करणे हा त्यावरचा उपाय असू शकतो.'\n'वास्तविक तिथे पकडली जात असलेली अवैध दारू ही दारूबंदी यशस्वी होते आहे, असा त्याचा अर्थ होता. पण पालकमंत्रीच दारूविक्रेत्यांच्या बाजूचे असल्याने दारूबंदीला बदनाम केले गेले. दारूबंदी ही सरकारची विशेष योज���ा असल्यामुळे तेथे स्वतंत्र मनुष्यबळ अंमलबजावणीसाठी आवश्यक असते. ते न करता केवळ अवैध दारू वाढली, असे म्हणण्यात अर्थ नसतो. दुकानातून ट्रकने खोके खाली होऊन उघड विक्री होते, तितकी चोरून अवैध विक्री कधीच नसते. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामध्ये जी अवैध दारू वाढली ती थांबवण्याऐवजी सगळीकडे दारू सुरू करा, हे तर्कशास्त्र न समजण्यापलीकडचे आहे. दारूबंदीमध्ये महिला वर्ग अतिशय समाधानात होता. चंद्रपूर जिल्ह्यात गुन्ह्यांचीही संख्या कमी झाली, हे पोलीस विभागाने जाहीर केले होते. अशा स्थितीत केवळ तेथील पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्‍न करून सरकारवर दडपण आणून सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडले,’ असा आरोप करण्यात आला आहे.\n‘उत्पादन शुल्कचे सरकारला जितके उत्पन्न मिळते. त्यातील किमान एक टक्का रक्कम सरकारने व्यसनमुक्तीच्या कामासाठी खर्च करावी, असे ठरविण्यात आले होते. वास्तविक व्यसनमुक्तीच्या कामाला या रकमेचा काहीच उपयोग होत नाही. उलट महाराष्ट्रातील नशाबंदी मंडळ ही सर्वात जुनी गांधीवादी चळवळ असताना त्याला ठरवून दिलेले पूर्ण अनुदान सुद्धा गेली काही वर्षे दिले जात नाही. अनेकदा पाठपुरावा करावा लागतो. अशी वस्तुस्थिती आहे. तेव्हा सरकारला खरेच व्यसनमुक्ती करायची आहे का असाच प्रश्न पडतो. दारूबंदीची मागणी केली की सरकार व्यसनमुक्तीची भाषा बोलणार आणि व्यसनमुक्तीसाठी मात्र खर्च करणार नाही. यातून समाजात व्यसनांचा प्रसार वाढतो आहे. हा निर्णय न बदलल्यास महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील सर्व कार्यकर्ते आंदोलनाची भूमिका घेतील,’ असा इशाराही देण्यात आला आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/29/lic-sells-stake-in-8-companies/", "date_download": "2021-06-17T23:45:29Z", "digest": "sha1:SLPWYPSQJU6IHE4MV2LMHQYREFNKVUWF", "length": 11806, "nlines": 163, "source_domain": "krushirang.com", "title": "अर्रर्रर्र.. 'एलआयसी'ने 8 कंपन्यांमधील सगळा हिस्सा विकला, आता तुमच्या पैशाचं काय..? | Krushirang maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\nअर्रर्रर्र.. ‘एलआयसी’ने 8 कंपन्यांमधील सगळा हिस्सा विकला, आता तुमच्या पैशाचं काय..\nअर्रर्रर्र.. ‘एलआयसी’ने 8 कंपन्यांमधील सगळा हिस्सा विकला, आता तुमच्या पैशाचं काय..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली : एलआयसी.. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी नि सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही.; पण आता सार्वजनिक व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात त्यांचा वाटा फक्त 3.66 टक्क्यांवर आलाय, जो की आतापर्यंतचा सर्वात निम्न स्तर आहे. ‘आयपीओ’ (IPO) येण्यापूर्वी ‘एलआयसी’ने काही मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. मार्च तिमाहीत 8 कंपन्यांमधील आपली संपूर्ण भागीदारी ‘एलआयसी’ने विकलीय.\nएका अहवालानुसार, या 8 कंपन्यांमध्ये ‘एलआयसी’चा हिस्सा डिसेंबर तिमाहीत 3.7 टक्के, मार्च 2020 च्या तिमाहीत 3.88 टक्के होता. जून 2012 मध्ये या कंपन्यांमधील ‘एलआयसी’चा वाटा 5 टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर होता.\nआता ‘एलआयसी’ने काही कंपन्यांमधील आपले भागभांडवल शून्यावर आणले आहे. त्यात पहिल्या 10 कंपन्यांविषयी ‘एलआयसी’ने माहिती दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘एलआयसी’चा हिस्सा 4.20 टक्के होता, त्याखालोखाल हिंदुस्तान मोटरमध्ये 3.56 टक्के, युनियन बँक ऑफ इंडियात 3.22 टक्के, ज्योती स्ट्रक्चर्समध्ये 1.94 टक्के, मॉर्पेन लॅबमध्ये1.69 टक्के, आरपीएसजीमध्ये 1.66 टक्के, इन्सेक्टइसिडेंसी इंडियामध्ये 1.50 टक्के हिस्सा होता. तसेच दालमिया भारती शुगरमधील 1.50 टक्क्यांची भागीदारी विकून ‘एलआयसी’ने आपले भागभांडवल शून्यावर आणलीय. टक्केवारीच्या आधारे ही सर्वात मोठी घसरण यादी आहे.\n‘एलआयसी’ने एचडीएफसी (HDFC) मधील कमाल भागभांडवल कमी करून 2095 कोटी, मारुती सुझुकीत 1181 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 651 कोटी, कोटक महिंद्रा बँकेतील 542 कोटी आणि एशियन पेंट्सची 463 कोटी भागीदारी या तिमाहीत घटवलीय.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्रा��� चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\n‘टाटां’नी हे काय केलं.. ‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’चं धाबं दणाणलं..\n‘त्या’मुळे झटक्यात होईल जीवसृष्टीचा विनाश; पहा नेमके काय म्हटलेय डार्क एनर्जी स्फोटाबद्दल\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-75743.html", "date_download": "2021-06-17T23:15:58Z", "digest": "sha1:EFU3RGDBXFGLJ74WAKIE3FEYZEKZDCSQ", "length": 18956, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत आढळलं | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुम��र आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nमृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत आढळलं\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान, उद्या सुनावणी\n ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास; अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nलेकीचा 4 सेंकदाचा Voice Message ऐकून कुटुंब हादरलं; 3 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न\nमृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत आढळलं\nबाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली\n01 डिसेंबर : मृत घोषित केलेल्या बाळाला अंत्यंसस्काराच्या वेळी नेले असता ते जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडलाय. दिल्लीतील प्रसिद्ध मॅक्स हाॅस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. या हाॅस्पिटलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलाय.\nकाही दिवसांपूर्वी एका महिलेनं प्रिमॅच्योर जुळ्यांना जन्म दिला. जन्म झाल्यानंतर जुळ्या बाळातील मुलीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या बाळाची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे दिल्लीतील शालीमार बाग येथील मॅक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र तिथे काल सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या परिवारानं त्यांना जेव्हा अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी नेलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक बाळ जिवंत आहे.\nबाळाचे आजोबा प्रवीण यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या बाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली. आम्ही पार्सल उघडून पाहिलं तर बाळाचा श्वाच्छोश्वास सुरू होता. त्यांनी तातडीने बाळाला जवळील अग्रवाल हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.\nबाळाच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीये. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी या घटनेचा वैद्यकीय सेलकडे सोपवलाय. त्यांच्या तपासानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.\nया घटनेनंतर मॅक्स हाॅस्पिटलने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीये, जुळ्या मुलांच्या कुटुंबियांशी आम्ही संपर्क साधत आहोत असं हाॅस्पिटलनं सांगितलंय.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/12-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T23:24:17Z", "digest": "sha1:PTNE3JDN2OBOJKLWRWMV2KH2XF2JMOHX", "length": 11585, "nlines": 135, "source_domain": "mediamail.in", "title": "12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड – Media Mail", "raw_content": "\nमहा ���वास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/शासन निर्णय/12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nमुंबई, दि. 11 : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.\nसुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.\nजागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.\nसर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला ���ापूर्वीच सुचवले होते, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\nलाॕकडाऊन असा हवा की विषाणूने नाॕकडाऊन व्हायची वेळ येऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n“माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट CEO म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान\nकाय सुरू काय बंद सोमवारपासून 5 स्तरांमध्ये निर्बंध शिथील होणार\n 7 जूनपासून नवी नियमावली लागू\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/11/provide-24-hours-three-phase-power.html", "date_download": "2021-06-18T00:24:52Z", "digest": "sha1:G6GA5UG5ZPYKUQGIFO2M2HLO2FNZWGY7", "length": 7354, "nlines": 64, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : खासदार बाळू धानोरकर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : खासदार बाळू धानोरकर\nचंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : खासदार बाळू धानोरकर\nमनोज पोतराजे नोव्हेंबर १२, २०२० 0\nचंद्रपूर : जिल्हा हा ऊर्जानिमिर्ती करणारा जिल्हा आहे. खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून ४४२० M. W वीजनिर्मिती होते. या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रदूषण सहन करीत असतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे\nजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०१८ पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही.भारनियमना ऐवजी म. रा. वि. वि. कंपनीने सिगंल फेस व थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. परंतु २४ तास थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.\nमहाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे.\nवीजपुरवठा १ फेस असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा देखील अनेकदा सुरळीत सुरु नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब���रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/02/two-killed-on-spot-and-one-seriously.html", "date_download": "2021-06-18T00:27:29Z", "digest": "sha1:4JUG6OEQZV77KB2B3SAYRWJT55JUTDF3", "length": 5098, "nlines": 64, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर -मूल महाममार्गावर भीषण अपघात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुलचंद्रपूर -मूल महाममार्गावर भीषण अपघात\nचंद्रपूर -मूल महाममार्गावर भीषण अपघात\nमनोज पोतराजे फेब्रुवारी १२, २०२१ 0\nचंद्रपूर मूल मार्गावरील जानाळा जवळ एका दुचाकी वाहनाला ट्रकने धडक दिल्यांने दोन तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मृतक दोनही युवक हे मारोडा येथील रहीवासी असल्यांची प्राथमिक माहिती असून, मृतकांचे नांव प्रदिप वसंत मानकर (35), व विनोद तुळशीराम मानकर (28) असे आहे.\nचन्द्रपुर -मूल महाममार्गावर भीषण अपघात झाला यात मारोडा येथिल तिघांचा समावेश आहे. दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये प्रदीप मानकर , विनोद मानकर तर जखमी मध्ये गणेश वैरागडे यांचा समावेश आहे. पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तिघेही अजयपूर येथे मिस्त्री कामाला जात होते. परत येत असताना यांचा अपघात झाला.\nमारोडाचे सहा युवक तीन दुचाकीवरून येत असतांना, दोन दुचाकी सुखरूप बाहेर निघाल्या मात्र प्रदिप व विनोदला काळानी हिरावून नेले. अपघात झाल्यानंतर, ट्रक चालक फरार झाला.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मो��क्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/mumbai-rain-highest-rainfall-of-214-44-mm-was-recorded-in-the-eastern-suburbs-in-12-hours/301897/", "date_download": "2021-06-17T22:58:00Z", "digest": "sha1:74QPES244QLGGZUZRMQGIKISZ55AAYAE", "length": 9489, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai Rain: highest rainfall of 214.44 mm was recorded in the eastern suburbs in 12 hours", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Mumbai Rain: पूर्व उपनगरात १२ तासात सर्वाधिक २१४.४४ मिमी पाऊसाची नोंद\nMumbai Rain: पूर्व उपनगरात १२ तासात सर्वाधिक २१४.४४ मिमी पाऊसाची नोंद\nविक्रोळीत सर्वात जास्त पाऊस\nMumbai Rain: पूर्व उपनगरात १२ तासात सर्वाधिक २१४.४४ मिमी पाऊसाची नोंद\nफटाका कंपनीत भीषण स्फोट\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक\nपरमार्थात गुप्ततेची जरूरी असते\nमुलुंड येथे भिंत कोसळून दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू\nआंदोलन करु नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून सूचना\nहवामान खात्याने दिलेल्या पूर्व इशाऱ्यानुसार मुंबईत बुधवारपासून सलग चार दिवस अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली. सकाळी ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक २१४.४४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात १९०.७८ मिमी आणि शहर भागात १३७.८२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.\nविक्रोळीत सर्वात जास्त पाऊस\nपूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त – २८५.९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर – २८०.५२ मिमी, मानखुर्द, गोवंडी – २४८.५२ मिमी, घाटकोपर – २१०२२ मिमी तर कुर्ला परिसरात २३१.४५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nपश्चिम उपनगरात मरोळ येथे २७२.१९ मिमी पाऊस\nपश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर,अंधेरी (पूर्व) – २७१.७६ मिमी, मालवणी – २५३.८८ मिमी, गोरेगाव – २१७.३६ मिमी, अंधेरी ( प.) – २१५.०३मिमी,दहिसर -२०८.२२ मिमी, सांताक्रूझ – २०७.६४ मिमी, वर्सोवा – २०७.४४ मिमी, वांद्रे – ८६.९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nशहर भागात कमी पाऊस\nशहर भागात रावली कॅम्प परिसरात सर्वात जास्त म्हणजे २८२.६१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धारावी – २७६.��२ मिमी, दादर – २३७.९७ मिमी, माटुंगा – २३४.९३ मिमी, वरळी -१७३.९४ मिमी, मुंबई सेंट्रल – १४८.४९ मिमी, भायखळा – १२७.७४, मिमी, हाजीअली – १२४.१९ मिमी, नरिमन पॉईंट येथे ५३.२२ मिमी आणि कुलाबा येथे ५४.८५ मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.\nहेही वाचा – Mumbai Rain: मुंबई,ठाणे,पालघरला हवामान खात्याकडून आज Red Alert तर पुढील ४ दिवसांसाठी Orange Alert\nमागील लेखBharat Biotech: जुलैमध्ये COVAXIN फेज ३ च्या संपूर्ण ट्रायल डेटा सार्वजनिक करण्यात येणार\nपुढील लेखया कारणांमुळे सातपूर कोरोनामुक्त \nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/thane/inspection-of-pre-monsoon-work-by-municipal-commissioner/299313/", "date_download": "2021-06-17T23:28:30Z", "digest": "sha1:ZWOGFVDAYH7D6P7X4CFKVDUVBKRHL4VA", "length": 10469, "nlines": 142, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Inspection of pre-monsoon work by Municipal Commissioner", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ठाणे महापालिका आयुक्तांकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी\nमहापालिका आयुक्तांकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी\nमहापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कापूरबावडी नाला, आनंदनगर नाल्याची पाहणी केली. नाले सफाईची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या तसेच सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या .\nमहापालिका आयुक्तांकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी\n मोबाईल चोराला विरोध करताना तरुणीचा धावत्या रिक्षातून पडून मृत्यू\nस्थायी समिती सभापती निवडणूक १५ दिवसात घ्या\nMumbai Rain: मुंबई,ठाणे,पालघरला हवामान खात्याकडून आज Red Alert तर पुढील ४ दिवसांसाठी Orange Alert\nवाचलेले ७ हजार कोटी तातडीने गरीबांना द्या; भाजपची मागणी\nठाण्यात ऑईलचा ट्रक उलटून २ जण जखमी\nपावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आग्रही असलेले महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी शहरातील नालेसफाई, रंगरंगोटी, फुटपाथ दुरुस्ती आणि खड्डे दुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही तसेच कुठलीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कॅडबरी जंक्शन येथील खड्डे दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून कापूरबावडी नाका नाल्यापासून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, डॉ. बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कापूरबावडी नाला, आनंदनगर नाल्याची पाहणी केली. नाले सफाईची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या तसेच सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या .तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून कॅडबरी जंक्शन सेवा आणि लुईसवाडी येथील सेवा रस्त्यांचे पूर्णतः डांबरीकरण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. शहराच्या सौदर्यात विशेष भर पडावी यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भिंती तसेच रस्ते दुभाजक आकर्षक रंग तसेच भिंतीचित्रांनी रंगवण्याचे काम सुरु असून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी विवियांना मॉल, बारा बंगला, मुलुंड चेक नाका, आनंदनगर येथील रंगरंगोटी कामाची पाहणी केली. दरम्यान रंगरंगोटीचे काम करण्याअगोदर संपूर्ण परिसर स्वच्छ करून ही सर्व कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागास दिले.\nमागील लेखअतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्सवर कारवाई करा\nपुढील लेखब्रिटिशकालीन धोकादायक पुलाच्या जागी ५ महिन्यात नवीन पुलाची निर्मिती\n५ लाखांच्या गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त\n दादर, माटुंगा, माहिमसह अनेक ठिकाणी पावसाची बॅटिंग\nकोरोना पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर\nअन्याय करणारे राज्यकर्ते पुढील काळात महाराष्ट्रात दिसतील का\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\nमहाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे\nPhoto: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत\nPhoto: मुंबईत पावसाला सुरुवात, वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/29/6621-mumbai-police-crime-sachin-vaze-news/", "date_download": "2021-06-17T23:58:44Z", "digest": "sha1:DWJFRVHTQC526AMS2U55C5FTBZUZILBV", "length": 13032, "nlines": 172, "source_domain": "krushirang.com", "title": "वाझेप्रकरणी आणखी ट्विस्ट; ‘त्या’ अधिकाऱ्याचेही नाव आलेय रडारवर, पहा नेमका काय झालाय प्रकार | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nवाझेप्रकरणी आणखी ट्विस्ट; ‘त्या’ अधिकाऱ्याचेही नाव आलेय रडारवर, पहा नेमका काय झालाय प्रकार\nवाझेप्रकरणी आणखी ट्विस्ट; ‘त्या’ अधिकाऱ्याचेही नाव आलेय रडारवर, पहा नेमका काय झालाय प्रकार\nसुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची कार ठेवण्यासह मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी सचिन वाझे यांच्या प्रकरणात आणखी नवीन माहिती पुढे आलेली आहे. नव्या माहितीनुसार या प्रकरणातील एका कारचे पुरावे गायब करण्याचा कारनामा आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.\nपोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काझी यांच्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आल्याने आता खळबळ उडाली आहे. हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचे काम वाझे याच्या टीमने केल्याचे यामुळे पुढे आलेले आहे. काझी मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर येथे असलेल्या बंटी नावाच्या एका गॅरेजमध्ये गेल्यावर त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला होता. तेथील सावंत नावाच्या व्यक्तीलाही त्यांनी चौकशीसाठी नेले होते. मात्र, याची कुठेही अधिकृत नोंद केलेली नाही.\nमुंबई क्राईम ब्रांचच्या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत याबाबतची नोंद नाही. बंटीच्या गॅरेजमध्ये वाझे टीमने गाड्यांसाठी विविध प्रकारच्या बनावट नंबर प्लेट बनवल्या होत्या. या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये या करता पुरावे नष्ट केले जात होते. काझी हे यादरम्यान सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. त्याचे फुटेज मिळाल्याने आता काझी काळजी यांची चौकशी देखील करण्यात आली आहे.\nबंटी नावाच्या गॅरेजमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि दुकानातील सर्व रेकॉर्डसह विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले होते. हे सर्व पुरावे त्यांनी नष्ट केल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जण��ंत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\n‘हे’ 4 शेअर देऊ शकतात कलरफुल ग्रोथ; पहा कोणत्या आहेत ‘त्या’ कंपन्या\nम्हणून ‘या’ राज्यांत बिअरची बंपर विक्री; पहा काय आहे नेमके कारण\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%96%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T23:29:08Z", "digest": "sha1:MBJHVY2RQYBCYTVGEEABSC6CMUPHLA66", "length": 13994, "nlines": 170, "source_domain": "mediamail.in", "title": "वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुट��ंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/सामाजिक उपक्रम/वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम\nवाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम\nभुसावळ- वाढदिवसा निमित्त वायफळ खर्च न करता पर्यावरणा रक्षणासाठी वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेत सुनसगांव येथील दा.पां. पा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे यांनी एक आदर्श आणि प्रेरणादाई उपक्रम समाजासमोर ठेवलेला आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, सुनसगाव ता.भुसावळ येथील दादासाहेब दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे यांनी २६ जानेवारीला वाढदिवसावर होणाऱ्या वायफळ खर्चाला आळा घालत वाढदिवसावर होणाऱ्या खर्चातून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाची संकल्पना राबवली.२६ जानेवारी निमित्त २६ झाडांची लागवड करून वर्षभर त्यांची काळजी घेत त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी या आदर्श उपक्रमाची प्रेरणा इतरांनी पण घ्यावी याचे आवाहन करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगीतले. तसेच शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाच्या हातुन एक वृक्ष लावून घेतले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळूंखे, शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.एस.अहिरे, माध्यमिक पतपेढीचे संचालक संजू भटकर, प्रशांत नरवाडे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, सर्वेदय हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन.पाटील, भिका कोळी,आर.बी.पाटील, अनिल माळी, विकास विद्यालय सातोद ता. यावल येथील पर्यवेक्षक के.आर.सोनवणे, ग.स.सोसोयाटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, भुसावळ नुतन प्राथमिक पतपेढीचे संचालक प्रदिप सोनवणे, जीवन महाजन, विज्ञान संघटनेचे सचिव सुनिल वानखेडे आदि उपस्थित होते.\nगौणखनिज घोटाळ्याप्रकरणी कारवाईसाठी जि.प.सदस्या पल्लवी सावकारेंचे पोलिस अधिक्षकांना निवेदन\nरोटरीच्या विविध पदांवर भुसावळातील तिघांची नियुक्ती\nग्राम पंचायत,पंचायत समीती वा ZPत 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार- ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ\nनवजात बाळासह पाच वर्ष वयोगटातील बालकांची हृदयावरील शस्त्रक्रिया होणार मोफत\nनिसर्गाची जपणूक करून विकास कामे कशी करावीत याबाबत तांत्रिक सल्ला देणारी संस्था स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nग्राहकांची हजारो रुपयांची वीज देयके दुरुस्त शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश\nग्राहकांची हजारो रुपयांची वीज देयके दुरुस्त शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरू���ाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/TO-EK-PAKISTANI/673.aspx", "date_download": "2021-06-18T00:24:03Z", "digest": "sha1:EXBOPA3WSH6LX2L6JVL7GRNEMBPFOQFO", "length": 29850, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "TO EK PAKISTANI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशामध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एका माणूस कसा वागतो, कोणत्या थराला जाऊ शकतो; याबाबत ध्योक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही द्यात असूनही अमिरेकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.\nपाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्मितीचा जनक अब्दुल करीम खान ( ए. क्यू. खान ) याची ही सत्यकथा . खान हा पक्का भारतद्वेष्टा आणि त्या द्वेषापायी त्याने अणुबॉम्बच्या निर्मितीत हात घातला .इतकेच नव्हे त्याने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा काळाबाजार सुरू कला .त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी इराण, लिबिया, उत्तर कोरिया अश्या देशांना आपले तंत्रज्ञान विकले होते . पाकिस्तानच्या अणूक्षेत्रातील त्याचा उदय आणि अस्त याची रसभरीत ही कहाणी आहे . ...Read more\nपाकिस्तानच्या अणुबाँब जनकाची सुरस कहाणी… ‘द मॅन फ्रॉम पाकिस्तान’ हे पाकिस्तानच्या अणुबाँबचे तथाकथित जनक डॉ. ए. क्यू. खान यांच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेणारे असे पुस्तक. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा ध्यास घेतलेला हा मणूस पाकिस्तानच्या अणुक्षेत्रातील त्याचा उदय आणि एकूण कामगिरी यांची रसभरित कहाणी, लेखक डग्लस फ्रान्झ आणि पत्रकार पत्नी कॅथरिन कॉलिन्स यांनी या पुस्तकाद्वारे सादर केली आहे. ‘तो एक पाकिस्तानी’ हा या पुस्तकाचा मराठी अनुवाद शेखर जोशी यांनी केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच त्याचा अनुवादही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करण्याचा लेखकाचा प्रयत्न जागोजागी दिसून येतो. २० व्या शतकाच्या प्रारंभी अल्बर्ट आईनस्टा��नने अणूमधे लपलेल्या शक्तीचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर अणुबाँबच्या निर्मितीत करण्यात आला. या अणुबाँबच्या स्फोटामध्ये जपानमधील हिरोशिमा-नागासाकी ही शहरे क्षणार्धात जळून खाक झाली. हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. या हादऱ्यानंतर सगळे जग हादरून गेले. बऱ्याच राष्ट्रांनी एकत्र येऊन अण्वस्त्रबंदीसाठी आवाज उठवला. अमेरिका, रशिया, ब्रिटन अशा प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘आय ए ई ए’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. सदर आयोग मार्शल प्लॅन म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणुकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल असे जाहीर करून या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणु’ असे नामकरणही केले. एकीकडे ‘आय ए ई ए’ आकार घेत असतानाच दुसरीकडे अमेरिकेने इराण, इस्त्रायल, भारत, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांना अणुभट्ट्या सवलतीच्या दरात विकायला सुरुवात केली. अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रशियानेही स्वत:ची मित्र राष्ट्रे असलेल्या देशांना अणुतंत्रज्ञानाची खिरापत वाटायला सुरू केली. या सर्वांची अतिशय मनोरंजक माहिती या पुस्तकातून मिळते. थोडक्यात काय तर लहानमोठी सर्वच राष्ट्रे अण्वस्त्रनिर्मितीबाबत छुपेछुपे प्रयत्न करू लागली. शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम आणि त्याचा अण्वस्त्रनिर्मितीसाठी व्हावयाचा संभाव्य वापर यातील तथाकथित सीमारेषा म्हणजे एक मृगजळ असल्याचे हळूहळू सिद्ध होऊ लागले आहे. या अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानी शास्त्रज्ञ व या कादंबरीचा नायक अब्दुल करीम खान अण्वस्त्र चळवळीत सक्रिय होत आपली पावलं उमटवित होता. खानचा जन्म २७ एप्रिल १९३६ रोजी भारतातील भोपाळ संस्थानात झाला. खानचे वडील अब्दूल गफूर खान ‘मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षासाठी कार्य करीत असत. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि हिंदूंचा द्वेष हे गुण खानने आपल्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळवले होते. पुढे जरी खानने आपल्या आयुष्यातील दहा वर्षे युरोपात घालवली असली तरीही बालपणापासून झालेल्या मुस्लीम संस्कारांच्या पगड्यातून तो बाहेर पडू शकला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही सुमारे दशकभर त्या देशाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. किमान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उद्योग, शाळा आणि आर्थिक संस्था या सुविधांचीही तिथे कमतरता होती. त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती झपाट्याने होत होती. त्याची असूया वाटणारे खान सारखे बरेच पाकिस्तानी होते. अब्दूल खान या पाकिस्तानी शास्त्रज्ञानाने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंथज्ञानाचा काळाबाजार करावयास सुरुवात केली. त्याच्या कारवायासंबंधी बारीक सारीक बारकावे लेखकाने सुसंगत रीतीने मांडले आहेत. सुमार दर्जाचे तंत्रज्ञान अवगत असलेला हा शास्त्रज्ञ आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय काय करतो. द्वितीय अणुयुगाचा एक महत्त्वाचा भागीदार कसा बनतो, पाकिस्तानसारख्या एका सर्वस्वी कमकुवत देशाला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत कसा नेऊन ठेवतो आणि जगातील अत्यंत अस्थिर देशांना आपले अण्वस्त्र तंत्रज्ञान बिनदिक्कत कसे विकतो या सर्वाची कहाणी सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये खानच्या कारवायांचा उदय आणि ऱ्हास याची कारणे जाणून घेऊन वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकाने केले आहे. तांत्रिक बाजू बरोबरच पुस्तकाची ललित बाजूसुद्धा व्यवस्थित हाताळली असल्यामुळे वाचकाची उत्सुकता व कुतूहल जागे ठेवण्यात लेखकाला यश मिळाले आहे. एका वेगळ्याच विषयावरचे माहितीपूर्ण व उत्कंठा वाढवणारे असे हे पुस्तक आहे. ...Read more\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा प���ढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/petrol-and-diesel-price-hike-again-on-11-june-65678", "date_download": "2021-06-17T23:03:26Z", "digest": "sha1:MCWFEH4WIXSP6F7V5OY62LNLAF25S2UB", "length": 10265, "nlines": 150, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Petrol and diesel price hike again on 11 june | पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशात��ल पेट्रोलियम कंपन्यांनी याचा भार ग्राहकांवर टाकला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम समाज\nपेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल (petrol) आणि डिझेलचे (diesel) दर वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. शुक्रवारी देशभरात पेट्रोल २९ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी महागलं आहे.\nपेट्रोल, डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. गुरुवारी इंधन दरवाढीला ब्रेक दिल्यानंतर शुक्रवारी पुन्हा भावात वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर आता मुंबईत (mumbai) पेट्रोल १०२.०४ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर ९४.१५ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत.\nदिल्लीत (delhi) पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे ९५.८५ आणि ८६.७५ रुपये झाला आहे. चेन्नईत (chennai) पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये आणि डिझेलचा दर ९१.४२ रुपयांवर गेला आहे. कोलकात्यात (kolkata) एक लिटर पेट्रोल ९५.८० रुपयांना तर डिझेल ८९.६० रुपयांना मिळत आहे. पुण्यात (pune) पेट्रोलचा भाव १०१.६४ रुपये झाला आहे.\nसध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.\nपश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.\nमार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.\nपुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\nमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मुंबई मध्ये १३८८ जागांसाठी भरती\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं\nदोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चं आयोजन\nहयात रिजन्सी हॉटेलच्या १९३ कर्मचाऱ्यांची औद्योगिक न्यायालयात धाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-06-18T00:44:11Z", "digest": "sha1:XIUTNOOKN23WURTQZZ52ZNAS72LKXB73", "length": 3718, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अॅशली मॅलेट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन\nफलंदाजीची सरासरी ११.६२ ७.००\nसर्वोच्च धावसंख्या ४३* ८\nगोलंदाजीची सरासरी २९.८४ ३१.००\nएका डावात ५ बळी ६ ०\nएका सामन्यात १० बळी १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ८/५९ ३/३४\n३ डिसेंबर, इ.स. २००५\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-06-18T00:07:38Z", "digest": "sha1:EGBMQLPGOO5IQO56WR522CFHQOVFVQAB", "length": 6072, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्पेस मारिटिमाय - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १२५ च्या वेळचा आल्पेस मारिटिमाय प्रांत\nआल्पेस मारिटिमाय (लॅटिन: Alpes Maritimae) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. फ्रान्स व इटली यांच्यामधील आल्प्स पर्वतरांगांमधील तीन लहान प्रांतांपैकी हा एक प्रांत होता.\nरोमन साम्राज्याचे इ.स. ११७ च्या वेळचे प्रांत\n†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१७ रोजी ०२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29116/", "date_download": "2021-06-18T00:19:14Z", "digest": "sha1:4H5QHDAAHD62D3T4VHG2VST5E6DHEDOU", "length": 17087, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बॅरी, जेम्स मॅथ्यू – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरि�� ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबॅरी, जेम्स मॅथ्यू : (९ मे १८६०–१९ जून १९३७). ब्रिटिश नाटककार. जन्म स्कॉटलंडमधील कीरीम्यूर, फॉरफरशर येथे. आरंभीचे शिक्षण कीरीम्यूर, फॉरफरशर तसेच डंफ्रीस ॲकॅडमी येथे. १८८२ मध्ये एडिंबरो विद्यापीठातून इंग्रजी हा विषय घेऊन पदवीधर. काही काळ नॉटिगॅम जर्नल ह्या नियतकालिकात काम केल्यानंतर १८८५ मध्ये तो लंडनला आला. तेथे कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली लहान मुलांसाठीही लेखन केले. तथापि आज त्याची कीर्ती मुख्यतः त्याच्या नाट्यकृतींवर अधिष्ठित आहे. सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी नाटके ब्रिटिश रंगभूमीवर जोरात चालू असतानाच अद्‍भुताचा रम्यसुखद प्रवाह बॅरीने तेथे आणला. द ॲड्मिरेबल क्रिच्टन (१९०३), पीटर पॅन (१९०४), व्हॉट एव्ह्री वूमन भोज (१९०८). डीअर ब्रूट्स (१९१७) व मेरी रोझ (१९२०) ही बॅरीची काही विशेष उल्लेखनीय नाटके. ह्या नाट्यकृतींपैकी पहिली दोन रंगभूमीवर फारच लोकप्रिय झाली. सूक्ष्म, तरल उपरोध आणि वास्तवाची जाणीव न सोडता अद्‍भुताकडे जाण्याचे बॅरीचे सामर्थ्य ह्या दोन नाटकांतून प्रकर्षाने प्रत्ययास येते. सदैव शैशवावस्थेतच राहणाऱ्या ‘पीटर पॅन’ची बॅरीने निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण आणि विलोभनीय व्यक्तिरेखा अमर झालेली आहे. व्हॉट एव्हरी वूमन नोज ह्या नाटकाचे अनंत काणेकर ह्यांनी केलेले पतंगाची दोरी (प्रयोग १९५���) हे मराठी रूपांतर प्रसिद्ध आहे. पुरुषाच्या कर्तृत्वाचा खरा आधार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी त्याची प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष पत्‍नी हाच असतो. हे ह्या नाटकात दाखविले आहे.\nबॅरीने मानवी जीवनाकडे आणि व्यवहारांकडे बालकाच्या निरागस आणि आनंदी वृत्तीने पाहिले. जगातील दुःखांची त्याला जाणीव होती. तथापि माणसांना दुःखाचा अनुभव येऊच नये, असे त्याला वाटत असे. बॅरीच्या नाटयकृतींतही अशाच प्रकारचे विचार, हुरहूर आणि स्वप्नरंजन आढळते.\nऑल्ड लिख्ट आय्डिल्स (१८८८–कथासंग्रह) आणि द लिटल मिनिस्टर (१८९१–कादंबरी) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय साहित्यकृती. ओल्ड लिख्ट आयडिल्समधून कीरीम्यूरमधील जीवनाची भावपूर्ण चित्रे त्याने रेखाटली आहेत. स्कॉटिश जीवनासंबंधी भावुकपणे लिहिणाऱ्या लेखकांना ‘केलयार्ड’ संप्रदायातील लेखक म्हणून टीकाकार उपरोधाने संबोधित असत. बॅरी हा त्यांचा नेता मानला गेला होता. द लिटल मिनिस्टर ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. लंडन येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postबाइलश्टाइन, फ्रीड्रिख कोनराड\nबायरन, जॉर्ज गॉर्डन, लॉर्ड\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागध��� भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/murder-wife-beed-sharp-weapon-299830", "date_download": "2021-06-17T23:55:59Z", "digest": "sha1:KWDD7I3QDHTQ25CKRE32NELKAD25W7N3", "length": 14751, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धारदार शस्त्राने बीडमध्ये पत्नीचा खून, आरोपी स्वत: ठाण्यात हजर", "raw_content": "\nशहरातील गॅरेज लाईन भागात राहणाऱ्या ऊर्मिला मस्के व पती रमेश मस्के यांच्यात रात्री वाद झाला. यानंतर रागाने ऊर्मिला मस्के जालना रोडच्या दिशेने गेली. रमेश मस्केही हातात कत्ती घेऊन मागे गेला. हिना पेट्रोलपंपाजवळ त्याने कत्तीने तिच्या डोक्यात व इतर भागावर वार केले.\nधारदार शस्त्राने बीडमध्ये पत्नीचा खून, आरोपी स्वत: ठाण्यात हजर\nबीड - कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने डोक्यात वार करून पत्नीचा खून करून आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. जालना रोडवरील हिना पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (ता. २९) रात्री ही घटना घडली. ऊर्मिला रमेश मस्के (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.\nशहरातील गॅरेज लाईन भागात राहणाऱ्या ऊर्मिला मस्के व पती रमेश मस्के यांच्यात रात्री वाद झाला. यानंतर रागाने ऊर्मिला मस्के जालना रोडच्या दिशेने गेली. रमेश मस्केही हातात कत्ती घेऊन मागे गेला. हिना पेट्रोलपंपाजवळ त्याने कत्तीने तिच्या डोक्यात व इतर भागावर वार केले. यात ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही.\nराज्यातील दुसरे माथेरान मराठवाड्यात - वाचा सविस्तर\nउदगीर : लातूर जिल्ह्यातील मिनी माथेरान असलेल्या हत्तीबेट (देवर्जन) पर्यटनस्थळास राज्य शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला असल्याचे आदेश राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंगळवारी (ता. तीन) जारी केले.\nबेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून\nमुरूड (जि. लातूर) : येथील जनता विद्यामंदिर शाळा परिसर��त गेल्या काही वर्षांपासून एक बेवारस कुत्रीचा वावर आहे. शाळेत ती बिनधास्त फिरते. इतर कोणत्याही कुत्र्यांना परिसरात येऊ देत नाही. विद्यार्थी व शिक्षकांना त्रास देत नाही. यामुळेच तिचा विद्यार्थी व शिक्षकांना लळा लागला असून सर्वांनी तिचे लक\n माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक\nबीड : नगर पालिकेतील पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी तीन मुख्याधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना बुधवारी (ता. चार) पुणे येथून अटक करण्यात आली.\nखबरदार आमच्या गावातून इंडियन ऑईलची पाईपलाइन टाकाल तर...\nआष्टी (बीड) : तालुक्यातील २५ गावांतून जाणाऱ्या इंडियन ऑईल गॅस कंपनीच्या पाइपलाइन कामास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. पाइपलाइनसाठी १८ मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत असून अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nआधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..\nअंबाजोगाई (जि. बीड) -पत्नीचा खून करून नंतर प्रेयसीचाही खून केल्याच्या आरोपात पतीला दोषी ठरवून जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. पटवारी यांनी सोमवारी (ता. दोन) हा निकाल दिला. अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीच\nया परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत\nलातूर: परीक्षा म्हटले की तणावाचे वातावरण असते. या वातावरणाचे आनंदात रूपांतर व्हावे म्हणून शहरातील अनेक शाळांनी दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छांबरोबरच गुलाबाची फुले देऊन स्वागत केले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील वातावरण आनंदाचे आणि लगबगीचे दिसून आले.\nबीडमधील चंदन चोरीचे परराज्यात कनेक्शन, तीन लाखांची पावडर जप्त\nअंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्यातील दत्तपूर शिवारात चोरी झालेल्या चंदनचोरी उघडकीस आल्यानंतर याचे धागेदोरे मध्य प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले आहे. येथील वनविभागाच्या पथकाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे चंदन ऑईलच्या कारखान्यावर छापा मारून तीन लाखांची चंदन पावडर हस्तगत केली. यात पकडलेल्या स\nअर्थसंकल्पात मराठवाड्याला काय काय मिळाले, वाचा\nऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे मराठवाड्याला ठाकरे सरकार काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.\nभाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...\nबीड - माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पतीवर न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.\nशेतकऱ्याने केली दुष्काळी परिस्थितीवर मात\nबावी (ता. आष्टी, जि. बीड) येथील वैभव आबासाहेब गोल्हार या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करत कांदा लागवड पद्धतीत बदल करून विविध प्रयोगांतून उत्पादनात वाढ केली आहे. हवामान बदलानुसार खत, पाणी व्यवस्थापनात बदल केल्यामुळे त्यांचा कांदा उत्पादनात हातखंडा तयार झाला आहे. वैभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/NEVER-GO-BACK/3330.aspx", "date_download": "2021-06-17T23:58:32Z", "digest": "sha1:3XXKDFTPVEYLDKOB5LHDYCJ7WPC7PI34", "length": 18458, "nlines": 185, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NEVER GO BACK | LEE CHILD | BAL BHAGWAT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमिलिटरी पोलीस म्हणून सैन्यामधून निवृत्त झालेला जॅक रीचर हा सडाफटिंग, असामान्य बुद्धीचा, ताकदवान माणूस. त्याच्यावर सोळा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा आरोप ठेवण्यात येतो आणि त्याला पुन्हा सैन्यात भरती करून घेण्यात येते. तसंच त्याला एका प्रेमप्रकरणातही अडकवण्यात येतं. त्याला कोण आणि का गुंतवत असतं अशा आरोपांत एका अफगाणीने दोन डेप्युटी चीफ्स ऑफ स्टाफ्सच्या मदतीने चालवलेला बेकायदा व्यापार... रीचरने या सर्वच प्रकरणांचा लावलेला छडा\nपरग्रहावरीलअंतराळवीर #दवॉचमन #दसेव्हन्थस्क्रोल # डेव्हिलमेकेअर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्���ा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद ��ादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस���तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-265-di-38770/46200/", "date_download": "2021-06-17T23:26:12Z", "digest": "sha1:AXMPGR2KUKILJ5P7YDFM7R7XTSEEDX5A", "length": 23286, "nlines": 252, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 265 DI ट्रॅक्टर, 1995 मॉडेल (टीजेएन46200) विक्रीसाठी येथे मुज़फ्फरनगर, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 265 DI\nमुज़फ्फरनगर , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमुज़फ्फरनगर , उत्तर प्रदेश\nमहिंद्रा 265 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 265 DI @ रु. 1,65,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 1995, मुज़फ्फरनगर उत्तर प्रदेश.\nमहिंद्रा 585 डीआय सरपंच\nमॅसी फर्ग्युसन 241 4WD\nन्यू हॉलंड 3032 Nx\nपॉवरट्रॅक 439 डी एस सुपर सेवर\nलखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 265 DI\nमहिंद्रा 275 डीआय एक्सपी प्लस\nआयशर 371 सुपर पॉवर\nइंडो फार्म 2035 डी आय\nजॉन डियर 5036 D\nमहिंद्रा YUVO 275 DI\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/1342", "date_download": "2021-06-17T23:05:40Z", "digest": "sha1:RWSW7IDHECLRTEBIUCXI4LBDHFSLYRJO", "length": 8894, "nlines": 142, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "अकोला जिल्ह्यात शुक्रवारपासून हेल्मेट सक्ती! | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News अकोला जिल्ह्यात शुक्रवारपासून हेल्मेट सक्ती\nअकोला जिल्ह्यात शुक्रवारपासून हेल्मेट सक्ती\nविना हेल्मेट दुचाकी चालविल्यास दंडात्मक कारवाई\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nअकोला: जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती चा निर्णय पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी घेतला आहे.\nअकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून येत्या शुक्रवार पासून सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले, अकोला जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा हकनाक बळी जातो त्या पैकी 80 टक्के मृत्यू हे डोक्यावर जबर दुखापत लागल्यानेच होत असल्याचे दिसून येते, अश्या वेळी हेल्मेट परिधान केल्यास जीव वाचू शकतो, अश्यातच मा सर्वोच्च न्यायालय ह्यांनी दरवर्षी 10 टक्के अपघातात कमी करण्याचे निर्देश परिवहन मंत्रालय ह्यांना दिले असून प्राणांतिक अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट दिल्याने त्या अनुषणगाने उपाय योजण्याच्या सूचना सर्व संबधितांना देण्यात आल्या आहेत.\nसर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, विना हेल्मेट चालकांवर येत्या शुक्रवार पासून शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिली असून सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले आहे.\nPrevious articleअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित\nNext articleग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4015", "date_download": "2021-06-17T22:50:21Z", "digest": "sha1:EGVI7JNBFJIRQWIHZ3SGYYITWHLVI4O6", "length": 9107, "nlines": 135, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "अकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News अकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ\nअकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ\nनोंदणी आवश्यक, आजपासून खासगी रुग्णालयात मिळेल लस\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nअकोला: कोविडच्या लढाईत अग्रेसर राहिलेल्या आरोग्य क्षेत्रातील फ्रंट वॉरियर्सनंतर 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि 45 ते 59 वर्ष वयोगटातील दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी सोमवार, 1 मार्चपासून कोविड-19 लसीकरण मोहिमेला आरंभ झाला.\nजिल्ह्यात जिल्हा स्त्री रुग्णालयासह एकूण 8 ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली. अकोल्यात 161 जणांनी पहिल्या दिवशी लस घेतली. लस मिळण्यासाठी ‘सेल्फ रजिस्ट्रेशन डॉट कोविन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय मोबाईल अॅपद्वारे सुद्धा नोंदणी करता येईल, असे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत लसीकरण सुरू होते.\nजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, मोहिमेचे समन्वयक डॉ. मनीष शर्मा आणि त्यांच्या सहका-यांचा सहभाग होता.\nशहरातील मान्यवरांनी घेतली लस\nस्थानिक सराफा व्यवसायी मदनलाल खंडेलवाल यांनी सोमवारी सपत्नीक लस घेतली तसेच डॉ. पंजाबराव देशमु�� कृषी विद्यापीठातील माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. एल.व्ही. कुलवाल व त्यांच्या पत्नी सुशीला कुलवाल यांच्यासह मान्यवरांनी आज लस घेतली. आपल्या पालकांना लस देण्यासाठी केंद्राकडे नागरिकांचा ओढा दिसत आहे. लेडी हार्डिंगमध्ये लस घेणा-यांसाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता.\nPrevious articleसक्तीच्या वीज वसूलीने एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nNext articleपूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांची मानोरा पोलिसात तक्रार\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_16.html", "date_download": "2021-06-17T23:54:22Z", "digest": "sha1:I7MFWBZ2E7F42B3NA4IQQYQF2WN2W3O3", "length": 26793, "nlines": 87, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: दिवाळी...", "raw_content": "\nशुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९\nकाल असेच नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऒफिस बंद करुन मी घरी चाललो होतो, दिवाळीला आता दोन दिवसच राहिले, सगळीकडे दिवाळीची घाई चालू असलेली दिसत होती, आमच्या मार्केटमध्ये तर गर्दी खुप दिसत होती, तशी पाहता मला गर्दी आवडत नाही.. पण अनेक वर्षानंतर दिवाळीच्या गर्दीचा अनुभव घ्यावा असे वाटले व त्या गर्दीत मी पण मिसळून गेलो, कधी ह्या दुकानात जा कधी त्या दुकानात जा असे चालूच होते व अचानक एका दुकानात एक मुलगा पाहीला असेल वय १३-१४ चे आपल्या वडीलांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दुकानातील गर्दीला संभाळत होता..कप्डे दाखवत होता... घड्या घालत होता.. व डोळे एकदम पाणावले... मी डोळे पुसत बाहेरची वाट धरल��� व मार्केटच्या बाहेर आलो...समोर बसण्यासारखी जागा पाहून तेथे बसलो... काही वर्षापुर्वीची दृष्य एक चलचित्रपटाप्रमाणे माझ्या नजरे समोर फिरु लागली...\nराजा, लेका उठ, सकाळ झाली रे, तुला बाबा बरोबर दुकानावर जायचे आहे ना.. उठ लवकर.\nदिवाळीच्या १५ दिवस आधी पासून आमच्या घरातली सकाळ जवळजवळ रोज ह्याच वाक्याने होत असायची.\nआई घरात आलेले कपड्यांचे गठ्ठे उसवायला बाबांची मदत करत असे व अक्का ते साईज वाईज लावत असे व बाबा ते आपल्याजवळ असलेल्या बिलावरुन माल बरोबर आहे की नाही हे नोंद करत असत, मी डोळे चोळत उभा राहूपर्यंत त्यांचे अर्धे काम झाले असायचे, व मला बाबा म्हणायचे राजा तयार हो लवकर साडे-सातच्या आत साफसफाई करुन दुकान उघडू आपण.. बोहनी चांगली होईल आवर पटापटा. मी जरा अनिच्छेनेच अंघोळ इत्यादी करुन तयार होतं असे व तो पर्यंत बाबा आपले नाष्टाकरुन पुढे गेलेपण असायचे मागे माझ्यासाठी दोन पिशव्या माल ठेऊन जायचे. मी नाष्टा करुन तयार होऊपर्यंत अक्का दुसरा गठ्ठा सोडवून त्यातला माल मोजायला बसायची.. तीला पाहून कधी हसू येत असे तर कधी राग. हसू ह्यासाठी की ती मोजता मोजता चुकायची.. माझ्या पेक्ष्यालहान वयाने व राग ह्यासाठी की हिच्यामुळे मला शिव्या बसायच्या कारण ही लहान असूनपण काम करायची.\nमी पिशव्या घेऊन दुकानात पोहचूपर्यंत बाबा रोडवर पाणी मारुन झाडून मारुन साफसफाई आवरलेली असायची व कपडे लटकवण्याचे लोखंडी स्टॆन्ड लावून मोकळे झालेले असायचे व नवीन आलेला माल साईजप्रमाणे एका जागी जमा करत बसलेले दिसायचे, दुकान... दुकान कसले ज्याला ना शटर ना कुलुप.. महाद्वाररोडवर ड्रेसलॆन्ड दुकानासमोर ची ५ बाय ५ फुटाची जागा, कधी बाबा ह्याच ड्रेसलॆन्ड दुकानामध्ये २५० महिना पगारीवर नोकरी करत पण स्वत:च काम चालू करु म्हणून नोकरी सोडून मालकाच्या परवानगीने ड्रेसलॆन्डच्या बाहेरच दुकान थाटले.. १०-१० चे प्लॆस्टिकची चटाई व कधीमधी पाऊस पडला तर एक्स्ट्रा हिस्सा झाकायला कामी यावा म्हणून.. आधी गांधीनगर मधून माल आणत पण जरा स्वस्त मिळते म्हणून स्वत: मुंबईला जाऊन आता माल घेऊन येत असत.. बाबा एक वर्षाच्या लहान मुलीपासून १४-१५ वर्षाच्या मुलीचे ड्रेस विकत असतं व मला ह्याचा खुप राग.... कारण वर्गात मुले चिडवायची.. कधीमधी... आला लेडिज ड्रेसवाला म्हणून..\nसकाळी नऊ वाजेपर्यंत आमचं दुकान एकदम नटून थटून तयार होत असे.. व आता वाट बघायची ती फक्त बोहनीची... बोहनी होत नाही तो पर्यंत बाबाजवळच्या मित्राजवळ बसून नवाकाळ वाचायचे व चहा चालू असायचा कधीमधी ग्राहक आले की लगेच उठून येत असत व ग्राहकाने खरेदी केली तर ठीक नाही तर परत मित्राच्या दुकानात.. त्यांना वाटायचे ग्राहकाची वाट बघितली तर ते येणारच नाही. मग कधीकधी दहा साडे दहाच्या आसपास बोहणी होत असे व मग बाबा खुष, एकदा बोहणी झाली की मग काही हरकत नाही कधीकधी बोहणीसाठी बाबा आपल्याला पडलेल्या किमतीला पण कपडे विकत व स्वत: मागून एक रुपया त्या ग्राहकाकडून घेत व म्हणत \" ताई, हीच गं आजची दिवसाची कमाईची सुरवात.\" व ती बै हसून तो एक रुपया आनंदाने देऊन जात असे व बाबा तो एक रुपये आपल्या जवळ्या ड्ब्बात आई आंबाबाईच्या फोटोवर ठेवत व म्हणत... आई तुच बघ गं... तुझ्यासाठीच ही सुरवात. तो पर्यंत आई व अक्का घरातले काम संपवून आमचे डब्बे घेऊन हजर होत असतं...\nजसाजसा दिवस चढत जाई तसे तसे खरेदीदार वाढत जात... मी साईजनूसार कपडे काढून देणे व ग्राहकांनी विसकटलेल्या कपड्यांची घडी घालणे हे काम करत असे व जेव्हा मोकळा वेळ मिळत असे तेव्हा गल्यातील पैसे क्रमवार लावत असे तेव्हा बाबा म्हणायचे राज्या लेका तु दहादा मोजलेस तरी पैसे तेवढेच राहणार ... मी त्यांना म्हणत असे बाबा असेच कपडे विकत राहिले तर आपण दिवाळीच्या दिवशी काय विकणार माल कमी पडेल ना.... मग ते म्हणायचे राजा लेका तुझ्या तोंडात साखर पडो... माझ्यामुळे पण आमच्या दुकानात जरा खरेदी जास्त होत असे असे मला वाटायचे तसे बाबांना पण वाटायचे कारण माझ्या शाळेतील सर्व मुली आमच्याकडेच ड्रेस घ्यायला येत असतं दिवाळीच्या... डिस्काउंटसाठी. अक्का व मी एकाच शाळेत असल्यामुळे माझ्या वर्गमैत्रीणी चांगल्या अक्काला माहीत होत्या.. एखादी आली खरेदीला की मी लगेच पुढे होत असे व ती म्हणायची मागून.. आली सटवाई.. हे येडं गेले बघ...तिच्यामागे.. मी डोळे वटारुन बघायच्या आधीच बाबा तीच्याकडे बघायचे व खुद करुन हसायचे...व स्वत: मागे जाऊन बसायचे व मला पुढे करायचे.... मी तिला आवडेल असे ड्रेस काढून दाखवत असे व तिच्याकडे बघत.. काही तरी भलाताच भाव सांगायचो.. जर जास्त सांगितला तर तिच्या बरोबर असलेली आई-मावशी-आजी बोलायच्या आत बाबा बोलायचे राजा लेका भाव तो नाही आहे... तो आहे. व कधी कमी सांगितला तर काहीच बोलायचे नाहीत व जेव्हा तीची खरेदारी संपत असे व ती निघून गेली असे तेव्हा ते मला म्हणायचे... राजा तुझ्या खात्यात ते २० रु. तीला तु खरेदी दरापेक्षा दहा रु कमी दर लावलास व दहा रु फायद्याचे... ते पण तुझ्याखात्यात.... आई व अक्का फिस्स करुन हसायच्या व मी बाबांच्या मागे बाबा मी घेईन त्यांच्याकडून ते पैसे... कारण दिवाळीच्या फटाकामध्ये व कपड्यामधून ते वजा होणार हे मला पण माहीत असत असे...\nदिवसामागून दिवस जात होते.. दिवाळी सहा दिवसावर होती मला आठवतं... माल जवळजवळ संपत आला होता... बाबा खुष होते... पण अजून विक्री झाली असती व फायदा अजून झाला असता असे त्यांना राहून राहून वाटत होते...त्यांच्या मनात काय आले काय माहीत व चार वाजताच मला म्हणाले... राजा तु मुंबईला जा रातच्या गाडीने. झाले आई एकदम म्हणाली..... असे काय करत आहात हा एवढासा.. वर त्याला मुंबईला पाठवत आहात... कुठे हरवला तर... तेव्हा बाबा म्हणाले... हॊस्टेल मधून पळून पळून हा तरबेज झाला आहे येईल परत.. राजा मी सेठला फोन करतो... तो तुला दादरलाच देईल सगळे गठ्ठे.. बस्स तु जायचे व पैसे त्याला देणे व गठ्ठे घेऊन येणे.. येवढं करशील राजा माझ्या.. बाबांची मी धावपळ बघीतली होती... मनात धस्स होत होते की मुंबईला... ते पण एकटंच जायचे तेव्हा बाबा म्हणाले... हॊस्टेल मधून पळून पळून हा तरबेज झाला आहे येईल परत.. राजा मी सेठला फोन करतो... तो तुला दादरलाच देईल सगळे गठ्ठे.. बस्स तु जायचे व पैसे त्याला देणे व गठ्ठे घेऊन येणे.. येवढं करशील राजा माझ्या.. बाबांची मी धावपळ बघीतली होती... मनात धस्स होत होते की मुंबईला... ते पण एकटंच जायचे पण मी हो म्हणालो व बाबा जाम खुष... माझ्याकडे पैसे दिले... २४००० रु. सगळे पाचशेच्या नोटा.. कुठल्यातरी सेठ कडून लहान नोटा बदलून मोठ्या नोटा घेऊन आले होते बाबा.. त्या बरोबर माझ्या खर्चासाठी व गाडी भाड्यासाठी पाचशे रु सुट्टे.. जिवनात पहिल्यांदा मुंबई... \nबाबांनी मला रात्रीच्या कोल्हापुर मुंबई बस मध्ये चढवलं व कंडेक्टरला सांगितले की न विसरता ह्याला दादरला उतरवा. जवळ असलेल्या पैसे व त्याच्या काळजीमुळे मी एक मिनिट झोपलो नाही... ना काही खाण्यासाठी उतरलो... बरोबर दादरला मी उतरलो व बाबानी सांगितलेले काम पुर्ण करुन मी सरळ कोल्हापुरच्या गाडीत बसलो.... सकाळी साडे पाचलाच बस कोल्हापुर मध्ये आली जवळ जवळ दिड तास आधी.. कपड्यांची भले मोठी चार-चार गठ्ठडे व मी चिमुरडा पोरं... एक दोन प्रवासी व कंडेक्टर ने मदत करुन सगळे ��ठडे गाडीवरुन खाली उतरवून दिली, मी आता काय करावे ह्याचा विचार करत उभा होतो तोच समोर एक रिक्षा दिसली. मी त्याला बोलवले व म्हणालो मला बुधवार पेठेत जायचे आहे, हे सामान आहे बरोबर.. त्याने मला वरुन खाली पर्यंत बघीतले व म्हणाला चल.. कसेबसे मागील सिटवर सर्व गठडे त्यांने दाबून दाबून भरले वर मला आपल्या सिटजवळ बसून सरळ टाऊन हॉल मार्गे बुधवारपेठेत रिक्षा उभी केली व म्हणाला घर सांग रे बाळा.. तेथेच पोहचवतो. नाही तर तू हे सामान कसे घेऊन जाणार.. मी त्याला बोळा बोळातून घेऊन घरासमोर रिक्षा उभी केली.... व पळतच वर गेले.. तेव्हा आम्ही दुस-या माळ्यावर राहत असू.. आतातून आवाज येत होता..... बाबांचा आवाज होता... अगं पावणेसात झाले पोरं आलं असे स्टेन्डवर.. एवढं वझं त्याच्याजवळ असेल व त्यातून थकलं पण असेल ते... नाष्टा राहू दे मी जातो...... दरवाजा उघडला व मी बाबाच्या𐑪समोर... मी गच्च्च मिठी मारली बाबांना व म्हणालो.... मला नाही जायचे आहे परत कधी मुंबईला.. \nरिक्षावाल्याचे पैसे देऊन बाबांनी सर्व गठ्ठडी उतरवली व त्या रिक्ष्यावाल्या बरोबर वर आले व आईला म्हणाले अगं चहा टाक दोन कप. मी आपला आईच्या पदराबरोबर खेळत म्हणालो... आई भुक लागली आहे.. आई ने माझ्याकडे बघितले व म्हणाली.... बस. तोपर्यंत हे बेसनचे लाडू खा व मी करते तुझ्यासाठी काही.... जास्त वेळ नाही फक्त २८-३० एक तास घरातून बाहेर होतो मी.... गेलो व आलो... कुठेच सामान सोडून उतरलो नाही... अन्नाचा एक कण माझ्या पोटात नव्हता... रिक्ष्यावाला गेला तेव्हा मी बाबाच्याकडे गेलो व मी त्यांना त्या सेठ ने दिलेले बिल व मालाची रिसीट दिली व वाचलेले सर्व पैसे बाबांना परत दिले व म्हणालो... मी झोपू... बाबा त्या पैश्याकडे बघत मला गच्चपणे आपल्या छातीशी लावले व म्हणाले.. राजा तु खरोखर खुळा आहेस... रे माझ्या पोरा.. झोप. आरामात ये नंतर ये जेव्हा तु उठशील तेव्हा.. व आईला म्हणाले... अगं ये... हे बघ... कार्ट... मुंबईला जाऊन परत आलं... जेवलंपण नाही वाटतं.... रस्तात सगळेच पैसे परत घेऊन आलं आहे... आपले पाणावलेले डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाले... राजा लेका... जेवला का नाहीस रे बाबा त्या पैश्याकडे बघत मला गच्चपणे आपल्या छातीशी लावले व म्हणाले.. राजा तु खरोखर खुळा आहेस... रे माझ्या पोरा.. झोप. आरामात ये नंतर ये जेव्हा तु उठशील तेव्हा.. व आईला म्हणाले... अगं ये... हे बघ... कार्ट... मुंबईला जाऊन परत आलं... जेवलंपण नाही वाटतं.... रस्तात सगळेच पैसे परत घेऊन आलं आहे... आपले पाणावलेले डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाले... राजा लेका... जेवला का नाहीस रे तोच आई आतून म्हणाली.. आला आहे तुमचा मुलगा उठा व थोडे खाऊन घ्या.. परवा पासून तुम्हीपण नाही व अक्कापण जेवली नाही आहे.... व आता मला पण भुक लागली आहे.... \nकधीच विसरु शकणार नाही अशी ही माझी दिवाळी.... शेवटची दिवाळी....त्यानंतर कधीच वेळच नाही आली दिवाळी साजरी करण्याची.... बाबांचे काम कधी व कसे बिघडले व कधी मी दुरदुर होत एवढा दुर झालो की... शेवटं दर्शनपण दुर्लभ झाले... का हा प्रश्न मला तर नेहमी पडतो... अल्लडपणा.. नादानपणा ह्या नादात मी खुप काही गमवले... आज ही आठवतं.... घराबाहेर कंदिल उभा करणे... आई व अक्काची रांगोळीसाठी चाललेली तयारी.. व मी गोळा केलेले फटाके.... बाबांची दिवाळी तर तेव्हापण रोडवरच... आपल्या दुकानाबरोबर... उन्हातान्हात... संध्याकाळी... घरी.. थकलेले .... सावकाराचे घेतलेले पैसे कसे परत करावे ह्या चिंतेत... त्यांचा बॅगपायपर व चार मिनारचे पॅकेट... मी व अक्का बाहेर फटाके सोडत असू व बाबा... असेच एकटे... ग्लास हातात घेऊन...... ह्याला नशीब म्हणावे की नियती मला माहीत नाही पण ती दिवाळी व आजची दिवाळी मी घरात आपल्या माणसांच्याबरोबर कधीच साजरी करु शकलो नाही बुक केलेली टिकीटे मी स्वत: रद्द करावी अशी अवस्था येते.... कधी कधी.... ह्यावेळी पण... कुठेतरी जगातल्या कोप-यात बसून एकटे.. बाहेर चालू असलेली आतिशबाजी बघत.... व समोर चालत असलेली गर्दी बघत..... माझी दिवाळी नेहमी प्रमाणेच संपेल... \nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ८:२८ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६\nमाझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५\nसाला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे\nमाझी सफर... दिल्ली सफर - भाग ४\nमाझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३\nमाझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/07/blog-post_21.html?showComment=1311358195649", "date_download": "2021-06-18T00:35:51Z", "digest": "sha1:2F5A6B5AOIUD6IXGNVEJCJTTNHCMOC2A", "length": 16894, "nlines": 118, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥", "raw_content": "\nबुधवार, २१ जुलै, २०१०\nश्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥\nराधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन\nमन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन\nकान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन\nराधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन\nमन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन\nश्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली\nजोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,\nखड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन\nराधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन \nवही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन\nएक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन\nकान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन\nराधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन\nजमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया\nमुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया\nनाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन\nराधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन\nमन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.\n- पँडित नरेन्द्र शर्मा\nकाहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.\n जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.\nएक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा रा��ा.. यत्र सर्वत्र राधा कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का \nराधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.\nराधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला कृष्णाचे काय त�� तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.\nआता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......\nपुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ७:४९ PM\nकृष्ण हा आपल्या कर्मामुळे देवत्वाला पोहोचला होता. बृहदारण्यकोपनिषदानुसार देवांची ही श्रेणी सर्वात श्रेष्ठ आहे.\nराधा ही मूर्त झालेली समर्पणवृत्ती होय. तिला सगुण कृष्णाशिवाय आणि सगुण कृष्णाशिवाय अस्तित्व नाही. भागवतपुराणात राधेचा उल्लेख नाही. गर्गसंहितेने ही व्यक्तिरेखा रूढ केली\n२२ जुलै, २०१० रोजी ४:१४ PM\nकृष्ण हा आपल्या कर्मामुळे देवत्वाला पोहोचला होता. बृहदारण्यकोपनिषदानुसार देवांची ही श्रेणी सर्वात श्रेष्ठ आहे.\nराधा ही मूर्त झालेली समर्पणवृत्ती होय. तिला सगुण कृष्णाशिवाय आणि सगुण कृष्णासा तिच्याशिवाय अस्तित्व नाही. भागवतपुराणात राधेचा उल्लेख नाही. गर्गसंहितेने ही व्यक्तिरेखा रूढ केली\n२२ जुलै, २०१० रोजी ४:१६ PM\n२८ जुलै, २०१० रोजी ११:३९ AM\nलावण्यम्` ~ अन्तर्मन्` म्हणाले...\n२२ जुलै, २०११ रोजी ११:३९ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nश्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17642/", "date_download": "2021-06-18T00:30:31Z", "digest": "sha1:RMTY2HDMKHCIBVRRE76Z4EM2WZCIB5SQ", "length": 14707, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ट्रॉलप, अँटोनी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nट्रॉलप, अँटोनी : (२४ एप्रिल १८१५–६ डिसेंबर १८८२). व्हिक्टोरियन कालखंडातील इंग्रज कादंबरीकार. जन्म लंडन येथे. त्याचे बरेचसे शिक्षण हॅरो आणि विंचेस्टर येथे झाले. पुढे त्याने टपाल खात्यात नोकरी केली. १८६५ मध्ये फोर्टनाइट्‌ली रिव्ह्यू ह्या साप्ताहिकाच्या स्थापनेत त्याने भाग घेतला व सेंट पॉल मॅगझीनचे काही काळ संपादन केले. त्याने सु. ४७ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांपैकी बॅरसेस्टशर नॉव्हेल्स ही सहा कादंबऱ्यांची मालिका (१८५५–६७) विशेष प्रसिद्ध आहे. एखाद्या मर्यादित भूप्रदेशातील लोकजीवन आपल्या अनेक कादंबऱ्यांमधून चित्रित करणे, ही प्रथा त्यामुळे रूढ झाली. आत्मचरित्र व प्रवासवर्णने हे त्याचे इतर उल्लेखनीय लेखन.\nआपल्या कादंबऱ्यांतून त्याने तत्कालीन समाजव्यवस्थेच्या प्रस्थापित चौकटीतील उच्च मध्यम वर्गीय कौटुंबिक जीवनाचे चित्रण केले. आकर्षक संविधानके व कसदार शैली ही त्याच्या कादंबऱ्यांची लक्षणीय वैशिष्ट्ये. त्यांतील व्यक्तिचित्रण वास्तववादी असले, तरी त्यात सखोल मनोविश्लेषण आढळत नाही.\nआपल्या हयातीत आणि विसाव्या शतकातही काही काळ ट्रॉलपला लोकप्रियता लाभली असली, तरी व्हिक्टोरियन युगातील डिकिन्झ, थॅकरी, जॉर्ज एलियट ह्यांसारख्या कादंबरीकारांची कलात्मक उंची मात्र तो गाठू शकला नाही. लंडन येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huatemagnets.com/mineral-processing-epc/design-and-research/", "date_download": "2021-06-17T23:33:58Z", "digest": "sha1:EZQBNVXTCY7YSU4GL4U76F7GIKXFLOO4", "length": 6929, "nlines": 150, "source_domain": "mr.huatemagnets.com", "title": "डिझाईन आणि संशोधन - शेडोंग हुएट मॅग्नेट टेक्नॉलॉजी कंपनी, लि.", "raw_content": "सहकारी नवीनता, उत्कृष्टतेचा शोध\nईमेल समर्थन अभियंता @chinahuate.com\nआर अँड डी क्षमता\nधातू खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nधातू नसलेल्या खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nकोळसा + वीज + बांधकाम साहित्य\nनॉनफेरस धातूंचे स्मेलटिंग आणि सॉर्टिंग\nजेव्हा ग्राहकांना अभियांत्रिकी व सल्लामसलत आवश्यक असेल, तेव्हा आमची कंपनी संबंधित तंत्रज्ञांची स्थापना करते ज्यांना प्रथम खनिजांचे विश्लेषण करण्यासाठी समृद्ध अनुभव आहेत आणि नंतर एकाग्रतेच्या संपूर्ण बांधकामासाठी एक संक्षिप्त कोटेशन आणि ग्राहकास एकाग्रतेच्या आणि समाकमाच्या प्रमाणात त्यानुसार आर्थिक लाभाचे विश्लेषण प्रदान केले जाते. इतर वैशिष्ट्ये. अधिक सविस्तर आणि अचूक माहिती खाण सल्लामसलत करून दिली जाऊ शकते. ग्राहकांना खाणीचे मूल्य, खनिजांचे उपयुक्त घटक, उपलब्ध लाभार्थी प्रक्रिया, लाभार्थीचे प्रमाण, आवश्यक उपकरणे आणि अंदाजे बांधकाम कालावधी इ. यासह त्यांचे धातूचे ड्रेसिंग प्लांटची एकूण संकल्पना येऊ द्यावी हा आहे.\nप्रथम, ग्राहकांनी सुमारे 50 किलो प्रतिनिधी नमुने प्रदान केले पाहिजेत, आमची कंपनी तंत्रज्ञांना ग्राहकांशी संप्रेषणाच्या कार्यक्���मानुसार प्रायोगिक प्रक्रिया संकलित करण्यासाठी नियोजित करते, जे खनिज रचनासह, समृद्ध अनुभवावर अवलंबून असलेल्या संशोधनाची चाचणी आणि रासायनिक परीक्षा घेण्यासाठी तंत्रज्ञांना दिली जाते. , रासायनिक मालमत्ता, एकत्रीकरण ग्रॅन्युलॅरिटी आणि बेनिफिकेशन इंडेक्स इत्यादी सर्व चाचण्या संपविल्यानंतर, खनिज ड्रेसिंग लॅब एक विस्तृत \"खनिज ड्रेसिंग चाचणी अहवाल\" लिहिते. \", जो पुढील खाण डिझाइनचा महत्वाचा आधार आहे आणि वास्तविक उत्पादनाच्या मार्गदर्शनाचे महत्त्व आणतो.\n२०,००० हून अधिक ग्राहकांसह आमची उपकरणे यूएसए, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांत निर्यात केली जातात.\nया परिच्छेदातील कोओलिन शुद्धीकरण पद्धतीबद्दल आपल्याला माहिती द्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huatemagnets.com/news/let-you-know-about-purification-method-of-kaolin-in-this-passage/", "date_download": "2021-06-18T00:00:27Z", "digest": "sha1:Q5V4CA74C7C3EG7SSU6DTCI6LG3K5EOU", "length": 16770, "nlines": 167, "source_domain": "mr.huatemagnets.com", "title": "या परिच्छेदातील कोओलिन शुद्धीकरण पद्धतीबद्दल आपल्याला माहिती द्या! | HUATE", "raw_content": "सहकारी नवीनता, उत्कृष्टतेचा शोध\nईमेल समर्थन अभियंता @chinahuate.com\nआर अँड डी क्षमता\nधातू खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nधातू नसलेल्या खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nकोळसा + वीज + बांधकाम साहित्य\nनॉनफेरस धातूंचे स्मेलटिंग आणि सॉर्टिंग\nया परिच्छेदातील कोओलिन शुद्धीकरण पद्धतीबद्दल आपल्याला माहिती द्या\nया परिच्छेदातील कोओलिन शुद्धीकरण पद्धतीबद्दल आपल्याला माहिती द्या\nकाओलिन हा नैसर्गिक जगातील सामान्य चिकणमाती खनिज पदार्थ आहे. हे पांढर्‍या रंगद्रव्यासाठी उपयुक्त खनिज आहे, म्हणूनच, गोरेपणा हे कोऑलिनच्या मूल्यावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण निर्देशांक आहे. केओलिनमध्ये लोह, सेंद्रिय पदार्थ, गडद सामग्री आणि इतर अशुद्धता आहेत. या अशुद्धी पांढर्‍यावर प्रभाव टाकून, कोओलिन भिन्न रंग दर्शविते. म्हणून काओलिनने अशुद्धता दूर केल्या पाहिजेत.\nकाओलिनच्या सामान्य शुद्धीकरण पद्धतींमध्ये गुरुत्व वेगळे करणे, चुंबकीय पृथक्करण, फ्लोटेशन, रासायनिक उपचार इत्यादींचा समावेश आहे. खाली कोओलिनच्या सामान्य शुध्दीकरण पद्धती आहेतः\nगुरुत्वाकर्षण वेगळे करण्याची पद्धत मुख्यत: प्रकाश सेंद्रिय पदार्थ, क्वार्ट्ज, फेलडस्पार आणि लोह, टायटॅनियम आणि मॅंगनीज असलेली घटकांची उच्च-घनता अशुद्धता काढून टाकण्यासाठी गॅंग्यू खनिज आणि कॅओलिनमधील घनता फरक वापरते, जेणेकरून पांढर्‍यावरील अशुद्धतेचा प्रभाव कमी होईल. सेंट्रीफ्यूगल कॉन्सेन्टर्स सामान्यत: उच्च घनतेच्या अशुद्धता काढून टाकण्यासाठी वापरले जातात. हायड्रोसायक्लोन ग्रुपचा वापर सॉर्टिंगच्या प्रक्रियेत कॅओलिनची धुलाई आणि स्क्रीनिंग पूर्ण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, जो केवळ धुण्याचे आणि ग्रेडिंगचे उद्दीष्ट साध्य करू शकत नाही, परंतु काही अशुद्धते देखील दूर करतो, ज्याचे अनुप्रयोगात चांगले मूल्य आहे.\nतथापि, पुनर्निर्मिती पद्धतीने पात्र केओलिन उत्पादने मिळविणे अवघड आहे आणि अंतिम पात्र उत्पादने चुंबकीय पृथक्करण, फ्लोटेशन, कॅल्सीनेशन आणि इतर पद्धतींनी प्राप्त केल्या पाहिजेत.\nबहुतेक सर्व कॅओलिन धातूंमध्ये लोहाचे प्रमाण कमी प्रमाणात असते, साधारणत: ०.-3--3%, प्रामुख्याने मॅग्नाइट, इल्मेनाइट, साईडराईट, पायराइट आणि इतर रंगीत अशुद्धता. चुंबकीय पृथक्करण प्रामुख्याने या रंगीत अशुद्धता काढून टाकण्यासाठी गॅंग्यू खनिज आणि कॅओलिनमधील चुंबकीय फरक वापरते.\nमॅग्नाइट, इल्मेनाइट आणि इतर मजबूत चुंबकीय खनिजे किंवा लोह फाईलिंगसाठी प्रक्रिया प्रक्रियेमध्ये मिसळलेले, चुंबकीय पृथक्करण पध्दतीचा उपयोग कोओलिनपासून वेगळे करणे अधिक प्रभावी आहे. कमकुवत चुंबकीय खनिजांसाठी, दोन मुख्य पद्धती आहेत: एक म्हणजे भाजणे, त्याला मजबूत चुंबकीय लोह ऑक्साइड खनिजे बनविणे, मग चुंबकीय पृथक्करण करणे; आणखी एक मार्ग म्हणजे चुंबकीय पृथक्करणासाठी उच्च ग्रेडियंट चुंबकीय क्षेत्र चुंबकीय पृथक्करण पद्धत वापरणे. चुंबकीय पृथक्करणात रासायनिक एजंट्सचा वापर करण्याची आवश्यकता नसल्यामुळे, वातावरणामुळे प्रदूषण होणार नाही, म्हणून धातु नसलेल्या खनिज प्रक्रियेमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. लोह धातूची उच्च सामग्रीमुळे व्यावसायिक खाण मूल्य नसणा low्या लो ग्रेड कॅओलिनच्या शोषण आणि वापराची समस्या चुंबकीय पृथक्करण पद्धतीने प्रभावीपणे सोडविली आहे.\nतथापि, केवळ चुंबकीय पृथक्करण करून उच्च ग्रेडचे कोओलिन उत्पादने मिळविणे अवघड आहे आणि कॅओलिन उत्पादनांमध्ये लोहाची सामग्री कमी करण्यासाठी रासायनिक उपचार आणि इतर प्रक्रियेची आवश्यकता आहे.\nफ्लोटेशन पद्धत मुख्यत: गॅंग्यू खनिजे आणि कॅओलिन यांच्यात शारीरिक आणि रासायनिक फरक कच्च्या कौओलिन धातूवर अधिक अशुद्धता आणि कमी पांढen्या रंगाचा उपचार करण्यासाठी वापरते आणि लोह, टायटॅनियम आणि कार्बन असलेली अशुद्धता काढून टाकते, जेणेकरून निम्न-ग्रेडचा व्यापक उपयोग लक्षात येईल. kaolin संसाधने.\nकाओलिन एक सामान्य चिकणमाती खनिज आहे. लोह आणि टायटॅनियम सारख्या अशुद्धी बर्‍याचदा कॅओलिन कणांमध्ये अंतर्भूत असतात, म्हणून कच्चा धातू काही विशिष्ट प्रमाणात बारीक असणे आवश्यक आहे. अल्ट्रा बारीक कण फ्लोटेशन पद्धत, डबल फ्लुइड लेयर फ्लोटेशन पद्धत आणि निवडक फ्लॉच्युलेशन फ्लोटेशन पद्धत इत्यादीसाठी काओलिनाट सामान्यत: वापरली जाणारी प्ल्लोटेशन पद्धत.\nफ्लॉटेशनमुळे कोओलिनची पांढरेपणा प्रभावीपणे वाढू शकतो, तर तोटा हा आहे की त्याला रासायनिक अभिकर्मकांची आवश्यकता असते आणि प्रदूषण होण्यास सहजतेने खर्च करावा लागतो.\nकेमिकल लीचिंग: अशुद्धी काढून टाकण्यासाठी कॅलिनमधील काही अशुद्धी निवडकपणे सल्फ्यूरिक acidसिड, हायड्रोक्लोरिक acidसिड, नायट्रिक acidसिड आणि इतर लीचिंग एजंट्सद्वारे विरघळली जाऊ शकतात. ही पद्धत कमी ग्रेड कॅओलिनमधून हेमॅटाइट, लिमोनाइट आणि सायडराइट काढून टाकण्यासाठी वापरली जाऊ शकते.\nरासायनिक ब्लीचिंग: कॅओलिनमधील अशुद्धी विरंजनद्वारे विरघळल्या जाणा-या पदार्थांमध्ये ऑक्सिडाइझ केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे कॅओलिन उत्पादनांची पांढरीता सुधारण्यासाठी धुऊन काढले जाऊ शकते. तथापि, रासायनिक ब्लीचिंग तुलनात्मकदृष्ट्या महाग आहे आणि सामान्यत: कॅओलिन कॉन्ट्रेन्टमध्ये वापरली जाते, ज्यास नोटाबंदीनंतर पुढील शुद्धीकरणाची आवश्यकता असते.\nभाजलेले शुध्दीकरण: रासायनिक रचना आणि अशुद्धी आणि कॅओलिन यांच्यातील प्रतिक्रियाशीलतेमधील फरक मॅग्नेटिझेशन भाजणे, उच्च तापमान तपमान किंवा क्लोरीन भाजून कॅओलिनमधील लोह, कार्बन आणि सल्फाइड सारख्या अशुद्धी दूर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ही पद्धत कॅल्सीन उत्पादनांची रासायनिक क्रियाशीलता सुधारू शकते, कॅओलिनची पांढरेपणा मोठ्या प्रमाणात सुधारू शकते आणि उच्च-दर्जाचे कॅओलिन उत्पादने मिळवू शकते. परंतु भाजणार्‍या शुध्दीकरणाचे तोटे म्हणजे पर्यावरणाचे प्रदूषण होण्यास उर्जा वापर मोठ्या प्रमाणात आणि सोपा आहे.\nएकल तंत्रज्ञानाद्वारे उच्च ग्रेड कॅओलिन केंद्रित करणे कठीण आहे. म्हणूनच, वास्तविक उत्पादनात, आम्ही तुम्हाला सूचवितो की आपण एखाद्या खनिज प्रक्रिया उपकरणांची पात्रता निवडा. काओलिनची गुणवत्ता वाढविण्यासाठी खनिज प्रक्रिया प्रयोग आणि एकाधिक प्रक्रिया तंत्रज्ञान वापरणे.\n२०,००० हून अधिक ग्राहकांसह आमची उपकरणे यूएसए, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांत निर्यात केली जातात.\nया परिच्छेदातील कोओलिन शुद्धीकरण पद्धतीबद्दल आपल्याला माहिती द्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/medical-refrigeratorfreezer/", "date_download": "2021-06-17T23:38:09Z", "digest": "sha1:YF5QPRUVYPAUHL64JI5HODJLGACZ2ENK", "length": 8242, "nlines": 202, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "मेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर फॅक्टरी घाऊक वैद्यकीय रेफ्रिजरेटर / फ्रीजर उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\n3 प्लाई फेस मास्क नॉन-विणलेले डी ...\nउच्च दर्जाचे निर्माता डी ...\nफॅशन गॉगल मास्क मोटरसायकल ...\nनवीन उत्पादनांची सुरक्षा मिळवा ...\nटॉन्जी क्लियर अँटी फॉग प्लास्ट ...\nटॉन्जी न्यू स्टाईल सिलिका जेल ...\nआपातकालीन आपत्कालीन वैद्यकीय सु ...\nअल्ट्रा-निम्न तपमान फ्रीझर आणि इजी नियंत्रित अल्ट्रा-निम्न तापमान फ्रीझरची उच्च गुणवत्ता\nया बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणार्‍या हँड सॅनिटायझरची क्षमता 250 मिली आणि एक कॉम्पॅक्ट पॅकेज आहे जे आजूबाजूला चालते. हे 99.99% बॅक्टेरिया नष्ट करू शकते. हे कोमल वाटते आणि आपल्या हातांना चिकटपणा किंवा उरलेल्याशिवाय ताजेतवाने वाटते. कार्यालये, वर्गखोले, कारखाने, घरे, शाळा इ. मध्ये वापरली जाऊ शकते.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ई��ेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/25/3784-indian-china-conflict-issue-shivsena-on-bjp-89721534872538/", "date_download": "2021-06-17T23:47:41Z", "digest": "sha1:3GHYMTMBC3SMZHFHNYPQHWHPP5XCQIF4", "length": 14482, "nlines": 187, "source_domain": "krushirang.com", "title": "तिकडे 'जितं मया' करायचे आणि इकडे टिऱया बडवायच्या; मोदी सरकारच्या दुट्टपीपणाचे शिवसेनेने काढले धिंडवडे | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nतिकडे ‘जितं मया’ करायचे आणि इकडे टिऱया बडवायच्या; मोदी सरकारच्या दुट्टपीपणाचे शिवसेनेने काढले धिंडवडे\nतिकडे ‘जितं मया’ करायचे आणि इकडे टिऱया बडवायच्या; मोदी सरकारच्या दुट्टपीपणाचे शिवसेनेने काढले धिंडवडे\nशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज चीन-भारत संबंधांवर भाष्य करत मोदी सरकारची दुटप्पी भूमिका समोर आणली आहे. तसेच केंद्रावर टीकाही केली आहे.\nनेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-\nलडाख सीमेवरील हिंदुस्थान-चीन तणाव गेल्या आठवडय़ात निवळला. आता हिंदुस्थान-चीन व्यापारी संबंधांमधील तणावदेखील कमी होण्याची चिन्हे आहेत. चीनमधील सुमारे 45 कंपन्यांना हिंदुस्थानात व्यवसाय करण्याची मुभा दिली जाण्याची शक्यता आहे.\nथोडक्यात, कोरोनाच्या उद्रेकानंतर चिनी कंपन्या, त्यांचा हिंदुस्थानातील व्यवसाय, गुंतवणूक यासंबंधी मोदी सरकारने घेतलेली ताठर भूमिका सैल होणार असे दिसत आहे. राजकारण काय किंवा परराष्ट्र संबंध काय, परिस्थितीनुसार बदलत असतात. त्यातील कठोरपणा वेळेनुसार कमी-जास्त होत असतो.\nमात्र तिकडे चीन सीमेवरील लष्करी तणाव कमी होणे आणि इकडे चिनी व्यापारासंबंधी कठोरपणा कमी होणे हा निव्वळ योगायोग मानायचा का आठ महिन्यांपासून पूर्व लडाख सीमेवर हिंदुस्थान-चीन यांच्यातील लष्करी संघर्ष एका टोकाला गेला होता.\nचिनी सैन्याने हिंदुस्थानात केलेली घुसखोरी, त्यावरून गलवान खोऱयात दोन्ही सैन्यांत झालेला रक्तरंजित संघर्ष, माघार घेण्याबाबत दोन्ही देशांची ताठर भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात चीन आणि हिंदुस्थान यांच्यात ‘सामंजस्य’ करार होतो, दोन्ही सैन्य माघार घेतात, सीमेवरील ��णाव निवळतो आणि इकडे हिंदुस्थान-चीन व्यापारात निर्माण झालेली कोंडीदेखील फुटण्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात.\nसरकार भले हात झटकेल, पण सीमेवर चीन दोन घरे मागे गेला आणि इकडे हिंदुस्थानशी व्यापार-उद्योगात त्याला ‘चार घरे’ पुढे ‘चाल’ दिली असेच चित्र स्पष्टपणे दिसत आहे. परराष्ट्र संबंधात ‘दोन द्या, दोन घ्या’ असेच सुरू असते.\nपण चीन हा आपला सगळय़ात बेभरवशाचा आणि धोकेबाज शेजारी आहे. आज व्यापारी स्वार्थासाठी सीमेवर नरमाई घेणारा चीन हेतू साध्य झाल्यावर सीमेवर पुन्हा कुरघोडय़ा करू शकतो.\nतरीही तिकडे सीमेवर चीनला मागे रेटले म्हणून ‘जितं मया’ करायचे आणि इकडे हिंदुस्थान-चीन व्यापारी तणाव कसा कमी केला म्हणूनही टिऱया बडवायच्या, असा प्रकार सुरू आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nबाजारभाव अपडेट : हरभरा 6200 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट\n‘केंद्र सरकारने ताकाला जाऊन भांडे लपवू नये’ म्हणत शिवसेनेने सांगितली ‘ती’ गोष्ट\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘���्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/12/blog-post_28.html", "date_download": "2021-06-17T23:35:34Z", "digest": "sha1:TCOHVH45474W76LJNF57PESWMVN536UX", "length": 14368, "nlines": 84, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: राजापुर गुंफा (पाचगणी)", "raw_content": "\nसोमवार, २८ डिसेंबर, २००९\nपाचगणी च्या टेबल लॅंड वर मनसोक्त फिरून झाले होते, बाइक चालू करून परत खाली उतरू लागलो. पाचगणी बस स्टॅंड च्या बरोबर मागील बाजूस एक चौक आहे एक रस्ता टेबल लॅंड कडे जातो व एक राजापुराकडे व बाकीचे दोन्ही रस्ते मुख्य महाबळेश्वर रोडला मिळतात निमुळता गल्लीवजा तो रोड तेथेच चौकामध्ये एक हिरवट रंगाचा अक्षरे उडालेला सरकारी बोर्ड उभा आहे राजापुराच्या गुंफा. सकाळचे १०. ३० / ११ वाजले होते व अजून खूप वेळ आहे आपल्या जवळ असा मनात हिशोब चालू होता व तो बोर्ड मला सारखा सारखा खुणावतं होता. एकाला विचारले बाबा रे किती लांब आहे व पाहण्यासारखे आहे का काही तेथे तर तो म्हणाला ५-६ किमी आहे काही गुंफा आहेत बाकी नाही कशाला जाता तिकडे कोणी जात पण नाही, ह्या सीझन मध्ये तर कोणी गेलेले मी पाहिलेच नाही तिकडे बघा तुमची इच्छा असेल तर जा. सुरवातीलाच असा निराशवादी सल्ला मिळेल असे वाटले नव्हते, मी परत महाबळेश्वर रोड कडे जाण्यासाठी वळलो पण मनात काही आले म्हणून जशी वळवली होती बाइक तशीच पुन्हा वळवून सरळ राजापूर रस्त्यावर चालू लागलो.\nउतरणीचे, म्हणजे मी जो घाट पाचगणी ला येताना चढलो होतो त्याच्या अगदी उलट बाजूने मी (कोंकणाच्या दिशेने) घाट उतरत होतो. ५-६ किमी झाले पण गुंफा असतील असे एखादे ही ठिकाण नजरेस पडेना शेवटी एका गावात जाऊन बाइक थांबवली व त्यांना रस्ता विचारला. त्यांनी हा रस्ता सोडू नका असा सल्ला दिला व म्हणाले आहे थोडे अजून लांब. पण गाडी हळू चालवा कारण नवीन रस्त्याचे काम चालू आहे बारीक खडी टाकली आहे पूर्णं रस्त्यावर ब्रेक मारला जोरात तर सरळ घाटातून खाली जाल व कपाळमोक्ष ठरलेला. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला व बाइकचा स्पीड ३०-४० येवढाच ठेवला व हळू हळू घाटवजा तो छोटा रस्ता मी खाली उतरू लागलो. त्या बारीक ��डीमुळे एकदम खतरनाक असा रस्ता झाला आहे तेथे जरा ही निष्काळजीपणा दाखवला तर पडण्याचे चान्स जास्तच. १३-१४ किमी नंतर थोड्यावेळाने एका गावात मला भिंतीवर लिहिलेले नाव दिसले राजापूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे. हुश्श\nगावातील एका तरुणाला गुंफाचा पत्ता विचारला त्याने समोरच असलेल्या घळीकडे बोट दाखवले व म्हणाला बाइक येथेच बाजूला उभी करून जा, पूर्णं निसरडा रस्ता आहे तेव्हा पाय ठेवताना जपून ठेवा व आधार घेत उतरा खाली. त्याने दिलेला सल्ला व बाइक उभी करायला जागा दिल्या बद्दल मी त्याचे आभार मानले व आपली बॅग पाठीवर सांभाळतं मी खाली उतरण्यासाठी सज्ज झालो.\nआता कुठेतरी डोंगर-कपारीतून उतरावे लागेल आपण एकटेच आलो आहोत काही झाले तर, कुठेतरी पडलो तर असे नकोसे वाटणारे काही विचार मनात आले पण आता येथे पर्यंत आलोच आहोत तर पाहून जाऊ गुंफा हा विचार करून मी त्या घळीकडे चालू लागलो, समोर पाहतो काय एकदम आश्चर्य, एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या, पूर्णं गुंफा पर्यंत जाण्यासाठी (स्थानिक ग्रामपंचायतीने ही सुविधा निर्माण केली आहे. ).\nवरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजे साठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत.\nगुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास आहे, तेथे असलेली विष्णु मुर्ती व भींती शिल्पे त्याकडेच इशारा करतात की ह्या गुंफा पांडवकालीन असाव्यात, तीन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाली आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ १२:५५ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nम्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष\nकराड - बौध्दकालीन लेणी\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T23:12:17Z", "digest": "sha1:AOITSL64JQLLZU6OJSKLAF6B3BWWXPP7", "length": 7951, "nlines": 64, "source_domain": "uranajjkal.com", "title": "निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला आव्हान, खंडपीठात याचिका – उरण आज कल", "raw_content": "\nनिवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला आव्हान, खंडपीठात याचिका\nनिवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला आव्हान, खंडपीठात याचिका\nऔरंगाबाद : निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.येत्या १५ जानेवारीला राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, सदस्यांसाठीच्या आवश्यक त्या प्रवर्गांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीही काढण्यात आल्या होत्या.\nमात्र, सरपंच पदासाठी काढलेल्या सर्व सोडती रद्द करत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ डिसेंबरला कोल्हापूर येथे जाहीर केला होता. जातींच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे, बनावट प्रमाणपत्र सादर करणे, पुन्हा निवडणूक घ्यावी लागणे आदी कारणे त्यांनी हा निर्णय जाहीर करताना दिली होती. १६ डिसेंबरला राज्याच्या ग्रामविकास विभागाने या स्वरूपाचा आदेशही जारी केला आहे.\nगंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील अॅड. विक्रम गोकुळराव परभणे यांनी या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका अॅड. देविदास शेळके यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली आहे. निवडणुकीनंतर सोडत काढल्यास संबंधित गावात मागास समुदायाऐवजी केवळ निवडून आलेल्या उमेदवारासाठीच पद आरक्षित होईल, त्यामुळे घटनेच्या अनुच्छेद १४ चा भंग होत असून एकूण आरक्षण धोरणाचा हेतूच मोडीत निघत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.\nअनुच्छेद २४३ (ड) चाही भंग होत असल्याचं याचिकेत म्हटले आहे. सदस्यांसाठी आधीच आरक्षण जाहीर झाले आहे. सदस्यपदासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढणाऱ्यांनाही अगोदरच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर घेण्यासाठी दिलेल्या सर्व सबबी सदस्यपदासाठीच्या आरक्षणासाठीही लागू पडतात. त्यामुळे सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय पूर्णपणे अतार्किक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घटनाबाह्य म्हणून घोषित करावा, १० डिसेंबरपूर्वी काढलेल्या सोडतीमधील आरक्षण कायम करून उर्वरित ग्रामपंचायतींसाठीची सोडत निवडणुकीपूर्वीच घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर सात जानेवारीला सुनावणी होणार आहे.\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/miss-you-mister-poster-launch/", "date_download": "2021-06-17T23:29:03Z", "digest": "sha1:U77XQFA5NAKWTB22PQ5V6O4DPK2SGORC", "length": 15959, "nlines": 87, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘मिस यू मिस्टर’चा टीझर प्रकाशित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘मिस यू मिस्टर’चा टीझर प्रकाशित\n‘मिस यू मिस्टर’चा टीझर प्रकाशित\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या ग्लॅमरस जोडीमुळे रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता,\nमंत्रा व्हिजन प्रस्तुत आणि समीर जोशी दिग्दर्शित ‘मिस यू मिस्टर’ हा मराठी चित्रपट २८ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,\n‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत.\nमराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर निर्मात्यांनी आज प्रकाशित केला. यातील ‘बोल्ड’ आणि ‘हटके’ दृश्ये या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली असून त्याचाच बोलबाला सध्या सोशल मिडियावर होतो आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे अजून एक नवीन पोस्टर देखील आज प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. ‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nअनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.\n‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर आज प्रकाशित झालेल्या टीझरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.\nमराठीत अभावानेच दिसणारी काही ‘बोल्ड’ दृश्ये या चित्रपटात आहेत. आज प्रदर्शित झालेला टीझर त्याची झलक देतो. त्याची सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे. ‘मिस यू मिस्टर’चे एक पोस्टर निर्मात्यांनी नुकतेच प्रकाशित केले होते. त्याबद्दलही रसिकांमध्ये चर्चा आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर जोशी म्हणाले.\nचित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “मिस यू मिस्टर’मध्ये मी ‘कावेरी’ नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”\n‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण’ नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”\n‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही,पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात.\nसमीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे तसेच सोनी वाहिनी वरील ‘क्राइम पेट्रोल’, सास बिना सासुरलं ,आणि ‘किशनभाई खाकरेवाला’ , कलर्स वाहिनी वरील’जीवनसाथी ‘,आणि झी मराठी वरील ‘भटकंती’ या सर्व मालिकेचे लेखनही केले आहे.\nमंत्रा व्हिजन ही एक बहुआयामी निर्मिती कंपनी असून अर्थपूर्ण आणि उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असलेले कार्यक्रम करण्यावर तिचा भर असतो. चित्रपट, डिजिटल मीडिया, नुत्य नाटिका तसेच उर्वशी सारख्या रंगमंच कार्यक्रमात कंपनी कार्यरत आहे.\nदीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे हे ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. दीपा यांना तब्बल चार दशकांचा गारमेंट आणि निर्यात क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत चित्रपट, डान्स ड्रामा आणि टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती केली आहे. त्या एक स्वयंनिर्मित उद्योजिका आहेत. सुरेश म्हात्रे हे जाहिरात क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. त्यांनी आत्तापर्यंत २५० हूनही अधिक कॉर्पोरेट आणि जाहिरात लघुपट केले आहेत. इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटमधील पदवी धारण केलेले म्हात्रे हे कॉर्पोरेट जगतात चार दशकांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी २०१४मध्ये डायरेक्टर’स रेअर या अंतर्गत तसेच पीवीआरने प्रस्तुत केलेल्या ‘सुलेमानी किडा’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nPrevious हॉट सीटवर बसून नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण\nNext बिग बॉस कॉन्टेस्टंट माधव देवचकेबद्दल आस्ताद काळेने लिहिली सोशल मीडियावर भावनिक पोस्ट\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2018/grandparents-get-together-2018/", "date_download": "2021-06-17T23:30:19Z", "digest": "sha1:72EMV6XSHDYD7W7ZSQR2WANROBS7AFTX", "length": 5203, "nlines": 52, "source_domain": "balranjankendra.org", "title": "वेळ घालवू नका, वेळ वापरा! | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nवेळ घालवू नका, वेळ वापरा\nदिनांक: ३ फेब्रुवारी, २०१८\nबालरंजन केंद्रात ३० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आजी-आजोबा मेळाव्याचे’ आयोजन संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते.वृद्धत्वकल्याणशास्त्रातील तज्ञ डॉ.रोहिणी पटवर्धन यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मुलांसाठी, आई-बाबांसाठी कार्यक्रम झाल्यानंतर आता खास आजी-आजोबांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांना छोटीशी भेट देऊन साऱ्यांचे स्वागत करण्यात आले.\nयावेळी बोलताना डॉ.पटवर्धन म्हणाल्या,” आपण नातवंडाना शुभंकरोती शिकवितो . त्यातला आरोग्यम धनसंपदा हा क्रम लक्षात ठेवावा.साठी नंतरचे माझे आयुष्य मी कसे घालावितोय/घालवतेय असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.वेळ घालविणे आणि वेळ वापरणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.आयुष्याचा हेतू ठरला कि वेळ चांगल्याप्रकारे वापरता येतो.माध्यमांच्या आहारी जाऊ नका. रोज ४० मिनिटांपेक्षा जास्त टी.व्ही.पाहू नका .”असा सल्ला रोहिणीताईंनी ज्येष्ठांना दिला.\n” आयुर्मान वाढल्यामुळे आपले किमान ८० वर्षांपर्यंत नियोजन करून ठेवा.पुण्यात राहणारे ज्येष्ठ भाग्यवान आहेत. समाजाबद्दल संवेदनशील राहिलात तर इथे तुम्हाला काम करण्याच्या अमर्याद संधी आहेत.जे काही ठरवालं त्याच्याशी ठाम रहा. तुम्हाला आनंदी राहण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.” हा आशावाद डॉ. पटवर्धन यांनी श्रोत्यांमध्ये जागविला. रोहिणीताईंनी नेत्रदान,त्वचादान व देहदानाबद्दल माहिती सांगितली.’लिव्हिंग विल’ ची संकल्पनाही स्पष्ट केली.\nकार्यक्रम अतिशय उद्बोधक झाल्याचा अभिप्राय देत आजी- आजोबा घरोघरी परतले. आशा होनवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-18T00:51:32Z", "digest": "sha1:5MTB3DV7I4YQ5WTEK437LA5TRP4ORJ5Z", "length": 5806, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अण्वस्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअण्विक (केंद्रकीय) विखंडन[श १] किंवा सम्मीलनातून[श २] उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनविलेल्या शस्त्रास अण्वस्त्र म्हणतात.\nनागासाकीवरील अण्वस्त्र हल्लादरम्यान निर्माण झाले���ा मशरूमच्या आकाराचा ढग\nदोन्हीही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर पडते. पहिल्‍या विखंडन प्रकारच्या अण्वस्त्र चाचणीमधून अंदाजे २०,००० टन टी.एन.टी. च्‍या (इंग्लिश: TNT) स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती आणि पहिल्‍या औष्णिक अणुकेंद्रीय[श ३]शस्‍त्रचाचणीमधून अंदाजे १,००,००० टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती.[१]\nअदमासे १,१०० कि.ग्रॅ. वजन असलेल्‍या आधुनिक औष्णिक अणुकेंद्रीय शस्त्राची विस्‍फोटक शक्‍ती ही जवळपास १२,००,००० (बारा लाख) टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी असते.[२] याचा अर्थ, एखाद्‍या सर्वसाधारण बॉंबएवढा आकार असलेले अण्वस्त्र सुद्धा एखाद्य़ा लहान शहराला आग व किरणोत्‍सर्गाने उद्धवस्‍त करु शकते. अण्वस्त्रांना मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र[श ४] असे समजले जाते आणि त्यांचा शोध लागल्यापासून त्‍यांचा वापर व नियमन हे मुद्दे आंतरराष्ट्रीय धोरणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.\n^ केंद्रकीय विखंडन - (इंग्लिश: nuclear fission - न्युक्लिअर फिशन)\n^ केंद्रकीय सम्मीलन - (इंग्लिश: nuclear fusion - न्युक्लिअर फ्युजन)\n^ औष्णिक अणुकेंद्रीय बॉम्ब - (इंग्लिश: thermonuclear or hydrogen bomb - थर्मोन्युक्लिअर ऑर हायड्रोजन बॉम्ब)\n^ मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र - (इंग्लिश: Weapon of Mass Destruction - व्हेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन)\n^ बघा ट्रिनिटी अण्वस्त्र चाचणी व आयव्ही माइक\n^ बघा बी.८३ अण्वस्त्र\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-06-18T00:32:46Z", "digest": "sha1:HXHXCGOV4VYIRAKN2L74J6SOUTWSKXX4", "length": 4547, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४८२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४८२ मधील मृत्यू\n\"इ.स. १४८२ मधील मृत्यू\" वर्गाती�� लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nपाओलो डाल पोझो टोस्कानेली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-18T00:27:49Z", "digest": "sha1:ZVY5TCLPIYHEXYOJZHEAXFHTJPOODB3X", "length": 11361, "nlines": 72, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "पीसीओएस असलेल्या महिला कोविड -१ vacc लस घेऊ शकतात, तज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊ शकतात? - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nपीसीओएस असलेल्या महिला कोविड -१ vacc लस घेऊ शकतात, तज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊ शकतात\nकोविड लसबद्दल लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. यापैकी एक म्हणजे पीसीओएस असलेल्या स्त्रिया कोविड लस देखील घेऊ शकतात का.\nकोविड -१ vacc लस जगात आल्यापासून त्यासंबंधित बर्‍याच अफवा आपल्या सभोवताल पसरत आहेत. या प्रकरणात, बरेच लोक आहेत ज्यांना आता लसीकरण करण्यास घाबरत आहे आणि स्त्रिया, ही एक मोठी समस्या आहे ही लस आपल्याला विषाणूंपासून वाचवते – आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला संसर्ग होणार नाही, परंतु आपल्या लक्षणांची तीव्रता कमी होण्याची शक्यता जास्त आहे.\nया अफवा उघडकीस आणण्यासाठी बर्‍याच व्यावसायिक डॉक्टरांनी प्रयत्न केले. डॉ. तान्या नरेंद्र उर्फ ​​डॉ. क्युटरस यांनी आपल्या अलीकडील पोस्टमध्ये पीसीओएसने पीडित महिला कशा प्रकारे स्वतःचे संरक्षण करू शकतात याचे वर्णन केले आहे.\nकाही छोट्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पीसीओएस असलेल्या लोकांना कोविड -१ getting येण्याचा धोका जास्त असू शकतो. डॉ. क्युटरस म्हणतात, जरी हे अपरिहार्यपणे सत्य असले तरीही ते आपल्याला धोक्याविषयी जागरूक करते.\nपीसीओएसमध्ये आपल्याला स्वत: ची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रतिमा: शटरस्टॉक\nखरं तर बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वा���ालील संशोधन समोर आलं आहे. पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम किंवा पीसीओएस ही एक सामान्य स्थिती आहे, जी अनियमित कालावधी, जास्त चेहर्यावरील किंवा शरीराचे केस, वजन वाढणे आणि बरेच काही द्वारे दर्शविले जाते.\nपीसीओएस असलेल्या महिलांना टाइप 2 मधुमेह, फॅटी यकृत रोग आणि उच्च रक्तदाब ग्रस्त होण्याचा धोका देखील असतो. हे कोविड -१ for साठी उच्च जोखीम घटक मानले जातात.\nयुरोपियन जर्नल ऑफ एन्डोक्रिनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनात असे आढळले आहे की पीसीओएस ग्रस्त महिलांना पीसीओएस नसलेल्या महिलांच्या तुलनेत कोविड -१ twice चे दुप्पट धोका होता\nअशाप्रकारे पीसीओएस ग्रस्त महिला आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकतातः\n* आपल्या संपूर्ण आहारात पाच टक्के फळे आणि भाज्या ठेवून निरोगी आहार ठेवा.\nनिरोगी आहारासह नियमित आहाराचे अनुसरण करा. प्रतिमा: शटरस्टॉक\n1 निरोगी वजन टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करा. याचे कारण असे की बर्‍याच अभ्यासानुसार असे दर्शविले जाते की आपल्या शरीराचे वजन नियंत्रित केले गेले तरीही पीसीओएस नियंत्रण राहू शकते.\n२ व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ घ्या, जसे तेलकट मासे (जसे सॅल्मन आणि मॅकेरेल), अवयव मांस (यकृत), अंडी अंड्यातील पिवळ बलक आणि न्याहरीसाठी. आपण पूरक आहार घेऊ शकता, परंतु आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nHigh उच्च रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कोणीही गर्भ निरोधक गोळ्या आणि मेटफॉर्मिन सारखी प्रेसक्रिएटेड औषधे घेऊ शकतात.\nहेही वाचा- कोविडसाठी मसाले: कोविड -१ with स्पर्धेसाठी या 5 भारतीय मसाल्यांवर विश्वास ठेवा, हा तुमचा परम मित्र आहे\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोना येथून निधन\nNext: च्यवनप्राश आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकेल आपण शोधून काढू या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4810", "date_download": "2021-06-18T00:09:29Z", "digest": "sha1:FHGAPUJ2DYD4IEZBBOSVXPWSVMWNYKTF", "length": 8371, "nlines": 136, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "स्वखर्चाने, लोकसहभागातून होणार कोविड सेंटर : आ. श्वेता महाले | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News स्वखर्चाने, लोकसहभागातून होणार कोविड सेंटर : आ. श्वेता महाले\nस्वखर्चाने, लोकसहभागातून होणार कोविड सेंटर : आ. श्वेता महाले\nवर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क\nचिखली : कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. रूग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी वणवण फिरत आहेत. त्यांना आधार मिळावा म्हणून आ. श्वेता महाले शहरात 50 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करणार आहे. त्यात मोफत उपचार मिळतील. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळेल.\nश्रीराम नागरी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात याबाबत बैठक झाली. आ. श्वेता महाले यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या आधार कोविड रुग्णालयबाबत नियोजन करण्यात आले. शहरासह ग्रामीण रूग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सेवाभावी उपक्रम राबवला जाणार आहे. येथे उपचार मोफत होणार असून शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे औषधी देण्��ात येणार असल्याचे आ. महाले यांनी सांगितले. रुग्णालय उभारणीसाठी लागणारा निधी आ. महाले स्वत: उभारत असून रुग्णालयाला दैनंदिन औषधी, भोजन व अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा निधी लोक सहभागातून उभा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन आ. श्वेता महाले यांनी केले.\nचिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, सिंधू तायडे यांच्यासह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. आ. महाले, रामदास देव्हडे यांनी मार्गदर्शन केले. रुग्णालयाचा शुभारंभ लवकरच होणार आहे.\nPrevious article45 वर्षावरील दुसर्‍या टप्प्याच्या लसीकरणाची गती मंदावली\nNext articleबुलडाण्याला मिळाले 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-17T23:56:17Z", "digest": "sha1:HADCIP7LWO5DXY6AO2W7R4767YH5EWKY", "length": 5650, "nlines": 104, "source_domain": "marathidoctor.com", "title": "रचना व त्यांच्या कार्य Archives »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nरचना व त्यांच्या कार्य\nश्वसनसंस्थेतील अवयव, रचना व त्यांच्या कार्य Respiratory system in Marathi\nप्रस्तावना :- श्वसन ( Respiration ) म्हणजे श्वास आत घेणे ( Inspiration ) आणि उच्छवास ( श्वास बाहेर सोडणे ) ( Expiration ) , वातावरणातून फुफ्फुसात ह���ा घेण्याच्या क्रियेला श्वास व फुफ्फुसातून कर्बवायू बाहेर सोडण्याच्या क्रियेला उच्छवास असे म्हणतात. मानवी शरीराच्या विविध प्रक्रिया योग्य स्थितीत सुरु ठेवण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nकोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-18T00:04:34Z", "digest": "sha1:EPY3BFLPNLJPS5HC5HOISY7Y6SEJOLJ6", "length": 11357, "nlines": 169, "source_domain": "mediamail.in", "title": "भुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्��ाने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/भुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद\nभुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद\nभुसावळ नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. रमण भोळे हे कोरोनाबाधीत आढळून आल्याने भुसावळ नगरपरिषदेत खळबळ उडालेली आहे. त्यांचा नगरसेवकांशी व नागरिकांशी सतत जनसंपर्क येत असतो.तसेच नगराध्यक्ष भोळे यांचा नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेला व्यापक जनसंपर्क लक्षात घेता काही लक्षणे आढळलेल्या भोळे यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे.सदरील चाचण्या ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ नगरपरिषदेच्या कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे नागरीक व पदाधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दि-07/09/2020 ते 08/09/2020 दोन दिवस नगरपरिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.अशी सूचना नोटीसा बोर्डवर मुख्याधिकारी यांनी लावलेली आहे.\nपाल घाटात कारला लागली आग,तरूण बचावले\nनवजात बाळाला काटेरी झुडपात फेकून मातेचे पलायन\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासना��े आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26681/", "date_download": "2021-06-17T23:48:00Z", "digest": "sha1:CKYHH5K23U3SFUXRBFEMC66WR32OS4KX", "length": 15523, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी. – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\n���ंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी.\nॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी.\nॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी. : (१० जानेवारी १८३४ – १९ जून १९०२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. नेपल्स (इटली) येथे जन्मला. त्याचे सर्व शिक्षण ओस्कॉट (इंग्‍लंड) व म्यूनिक (जर्मनी) येथे झाले. जर्मनीत शिकत असताना जर्मन तत्त्वज्ञ डलिंगरने त्याला जर्मन ऐतिहासिक अन्वेषणपद्धती शिकविली. शिक्षणाच्या निमित्ताने व प्रवासाच्या आवडीमुळे त्याने यूरोपात व अमेरिकेत खूप प्रवास केला. रॅम्बलर ह्या रोमन कॅथलिक मासिकाचा १८५९ मध्ये तो संपादक झाला. याचेच पुढे त्याने होम अँड फॉरिन रिव्ह्यूत रूपांतर केले. तो रोमन कॅथलिक होता व अखेरपर्यंत रोमन कॅथलिकच राहिला. परंतु रोमन कॅथलिक परिषदेत ‘पोप कधी चुकत नाही ’ ह्या रूढ कल्पनेस त्याने विरोध केला. त्यामुळे त्यास १८६४ त वरील मासिकाचे संपादकत्व सोडावे लागले. तो हाउस ऑफ कॉमन्सचा १८५९ ते ६५ पर्यंत सभासद होता. ह्या काळात त्याचे डब्ल्यू. ई. ग्‍लॅडस्टनशी मैत्रीचे संबंध होते. डब्ल्यू. ई. ग्‍लॅडस्टनच्या शिफारशीनेच त्यास उमरावपद मिळाले. १८९५ मध्ये तो केंब्रिज विद्यापीठात इतिहासाचा प्राध्यापक झाला व तेथे तो शेवटपर्यंत राहिला. सत्तेच्या राजकारणातील नीतिमत्तेच्या प्रश्नावरील आणि लोकशाही, समाजवादी किंवा अन्य प्रकारच्या राज्यसंस्था यांमधील मानवी स्वातंत्र्याच्या प्रश्नांवरील त्याच्या मीमांसेमुळे त्याला मोठी कीर्ती लाभली. त्याने दिलेली इतिहास विषयावरील व्याख्याने व त्याचे ऐतिहासिक निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. उदा., हिस्टरी ऑफ फ्रीडम अँड अदर एसेज (१९०७) हिस्टॉरिकल एसेज अँड स्टडीज (���९०७). मॉडर्न केंब्रिज हिस्टरीच्या खंडांची आखणी त्यानेच १८९६ मध्ये केली होती. त्याने लिहिलेली अनेक पत्रे त्याच्या मृत्यूनंतर लेटर्स ऑफ लॉर्ड ॲक्टन टू मेरी…ग्‍लॅडस्टन (१९०४) पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29354/", "date_download": "2021-06-18T00:34:55Z", "digest": "sha1:JWNLV4QOEA5KNMG5LVKINBFUEB6IOQBG", "length": 17443, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बॉक्सर बंड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबॉक्सर बंड : (१८९८-१९००). पाश्चात्त्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध चिनी लोकांनी केलेला सशस्त्र उठाव. या उठावाच्या संघटनेतील बहुसंख्य सदस्य कसरतपटू किंवा बलदंड तरूण होते, म्हणून यूरोपीय लोकांनी त्यांना बॉक्सर (मुष्टियोद्धे) हे नाव दिले. या उठावाच्या मागे अनेकविध कारणे होती. ⇨ अफूच्या युद्धांत (१८४२ व १८५६) चीनचा पराभव झाल्यामुळे पाश्चात्य देशांचे चीनवर वर्चस्व स्थापन झाले आणि त्यांना चीनमध्ये अनेक व्यापारी सवलती मिळाल्या तसेच ख्रिस्ती मिशनऱ्यांना पाश्चात्य सत्तांचा पाठिंबा मिळाल्यामुळे चीनमध्ये कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथांचा प्रसार जनविरोध असतानासुद्धा त्यांनी जोरात केला. १८९४ – ९५ मध्ये चिनी-जपानी युद्धात जपानच्या विजयामुळे त्याचे वर्चस्व चीनमध्ये वाढले व मांचू राजवटीची मानहानी झाली. पाश्चात्य लोक हळूहळू चीनमधील जमिनींची मागणी करू लागले व विशेष अधिकार मागू लागले. पाश्चात्यांच्या या वाढत्या प्रभावास प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांना नामशेष करून देशातून हाकलून लावण्यासाठी तसेच देशाची मानहानी होत असतानासुद्धा त्यांना सहकार्य देणारे मांचू शासन उद्‌ध्वस्त व्हावे, म्हणून ई-ह-थ्वान नावाची गुप्त संघटना धार्मिक व राजकीय तत्त्वांवर स्थापन झाली. या संघटनेतील सदस्यांनी परकीय म्हणून जे जे दिसेल ते नष्ट करण्याचा चंग बांधला. चीनच्या जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. या संघटनेचे माचू राजवटीविरुद्ध धोरण बदलण्यासाठी त्या काळची राजपालक सम्राज्ञी त्स-स्यीने या गुप्तसंघटनेस उघड पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या अनुयायांनी चीनमधील ख्रिस्ती धर्मपीठे, टपालखाते, रेल्वे, शाळा, राहती घरे इत्यादींची मोडतोड करून सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यांना चिनी शासकीय सैन्यदलही सहकार्य देत असे. हळूहळू बंडखोरांनी सैन्याच्या मदतीने २१ जून ते १४ ऑगस्ट १९०० च्या दरम्यान पीकिंगमधील चर्च-वास्तू उद्‌ध्वस्त केल्या आणि परदेशी वकिलातींवर हल्ले करून तेथील कार्यालये, चर्चे जाळली व अनेक परकीयांची कत्तल केली. तेव्हा फ्रान्स, इंग्लंड, जपान, रशिया या देशांनी बचावासाठी सैन्य बोलावले. या सैन्याने बंडखोरांवर चढाई करून त्यांचा पराभव केला. या युद्धात पाश्चात्य सैन्यानेही चीनमध्ये बरीच नासधूस केली. शेवटी मांचू राजवट व पाश्चात्य देशांचे प्रतिनिधी यांत ७ सप्टेंबर १९०१ रोजी तहनामा होऊन मांचू राजवटीने नुकसान भरपाई म्हणून सु. ३३ कोटी डॉलर्स देण्याचे कबूल केले आणि पाश्चात्यांच्या अनेक अपमानास्पद मागण्या मान्य केल्या पण पाश्चात्यांबद्दलचा व मांचू राजवटीबद्दलचा एकूण असंतोष मात्र यामुळे कमी झाला नाही. त्यानंतर दहा वर्षांनी मांचू राजवटीविरूद्ध बंड होऊन ती नष्ट झाली आणि चिनी गणराज्याची स्थापना झाली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/maharashtra-government-announces-rs-600-crore-for-msrtc-65625", "date_download": "2021-06-17T23:30:41Z", "digest": "sha1:B5AYSJH3KKWNU4TZPDFMMSJ737FZB6U2", "length": 9005, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maharashtra government announces rs 600 crore for msrtc | आर्थिक अडचणीत सापडलेल्या ST ला ६०० कोटींची मदत", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nआर्थिक अडचणीत सापडलेल्या ST ला ६०० कोटींची मदत\nआर्थिक अडचणीत सापडलेल्या ST ला ६०० कोटींची मदत\nराज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nराज्य सरकार (State Government) एसटी (ST) महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे.\nराज्यात कोरोनाचं (Coronavirus) संकट निर्माण झाल्यानं लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अनेक अस्थापना बंद झाले होते. शिवाय एसटीतून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. तसंच ५० टक्के आसन क्षमतेनेच एसटी चालवण्याचे निर्बंधही घालण्यात आले होते. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम झाला ह���ता.\nअत्यंत अल्प उत्पन्न मिळत असल्याने त्यातून दैनंदिन खर्च भागवणं शक्य नव्हतं. शिवाय ९८ हजार कामगारांचे पगारही रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांना एसटीला आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.\nएसटीला आर्थिक मदत मिळावी म्हणून एसटी महामंडळानं शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर दैनंदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.\nअनिल परब यांनी या आधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून तब्बल १ हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवून दिले होते. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणं शक्य झाले.\nभारतातील पहिलं मोबाईल CNG रिफिलिंग युनिट लाँच\nराज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये एसटी सेवा पूर्ववत\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\n\"संजीवनी आपके द्वार\" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण\nदहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-17T23:17:52Z", "digest": "sha1:HFA7BBMFZ56DFNDBXAVDMUBV45N6QWL6", "length": 11502, "nlines": 170, "source_domain": "mediamail.in", "title": "भाजप नेते एकनाथरावजी खडसेंच्या घरी गणरायाची स्थापना – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/भाजप नेते एकनाथरावजी खडसेंच्या घरी गणरायाची स्थापना\nभाजप नेते एकनाथरावजी खडसेंच्या घरी गणरायाची स्थापना\nगणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आज भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांचे घरी गणरायाचे आगमन झालेले आहे. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.\nयंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. कोरोनापासून बचाव करणारी लस लवकर मिळू दे, सर्वांवर आलेले अनिश्चिततेचे मळभ लवकर दूर होऊ देत. अशी प्रार्थना बाप्पाचरणी माजी मंत्री श्री.एकनाथरावजी खडसे (मा . विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य ) यांनी केलेली आहे. याप्रसंगी सौ . मंदाताई खडसे (अध्यक्ष ..जळगाव जिल्हा दुध विकास फेडरेशन ) , श्रीमती रक्षाताई खडसे (खासदार रावेर लोकसभा मतदार संघ ) कु क्रिसिका खडसे , चि . गुरुनाथ खडसे असे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.\nहतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, 116,132 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू\nजळगाव जिल्ह्यात आज 616 कोरोनाबाधीत आढळले\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक��सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/gadhvacha-lagn-actress-photos/", "date_download": "2021-06-17T22:51:47Z", "digest": "sha1:6H3WIXYIPIF4YJULNHNDPRACLPKCNUYG", "length": 7833, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "gadhvacha lagn actress photos Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यां���्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\n२००६ साली गाढवाचं लग्न हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनयाने साकारलेला सावळया प्रेक्षकांना पुरता हसवून गेला त्यात सावळ्यासोबत...\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिकाच्या भावाने शेअर केली पोस्ट म्हणतो\nतुम्ही ह्या प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत अग्गबाई सासूबाई मालिकेत साकारलीय भूमिका\nअग्गबाई सुनबाई मालिकेतील “सुझान” साकारतीये ही अभिनेत्री. रिअल लाईफमध्ये आहे खूपच\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालि��ेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/swami-samarth-actress-vijaya-babar/", "date_download": "2021-06-18T00:39:42Z", "digest": "sha1:YCF2H7DTTTME3KUO2LRJCS5RQNPDFHNN", "length": 7692, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "swami samarth actress vijaya babar Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उप��्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\n“स्वामी समर्थ” मालिकेतील ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण\nकलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने...\nचंद्र आहे साक्षीला मालिका अभिनेत्रीची भावनिक पोस्ट गावात वाळीत टाकतात या भीतीनं\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिकाच्या भावाने शेअर केली पोस्ट म्हणतो\nधनंजय माने इथेच राहतात का\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/12-thousand-207-new-corona-patients-found-in-maharashtra-on-10-june-65661", "date_download": "2021-06-18T00:19:00Z", "digest": "sha1:ZDJDUTD7HZ57BSSTVDDVY5ORG5QFAOME", "length": 8254, "nlines": 144, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "12 thousand 207 new corona patients found in maharashtra on 10 june | राज्यात गुरूवारी १२ हजार २०७ नव्या रुग्णांची नोंद", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nराज्यात गुरूवारी १२ हजार २०७ नव्या रुग्णांची नोंद\nराज्यात गुरूवारी १२ हजार २०७ नव्या रुग्णांची नोंद\nराज्यात मागील काही दिवस दैनंदिन कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nराज्यात मागील काही दिवस दैनंदिन कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी राज्यात १२ हजार २०७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nराज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५६ लाख ८ हजार ७५३ इतका झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४५ इतका आहे.\nमुंबईत (mumbai) गुरूवारी ६६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला तसंच ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५६६ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या १५ हजार ८११ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.\nमुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २५ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ९३ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. गुरूवारी २५ हजार ३९६ चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण ६५ लाख ३४ हजार ९६९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.\nरेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी\nमालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\n\"संजीवनी आपके द्वार\" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण\nदहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya-ayurvihar.org/mr", "date_download": "2021-06-17T23:54:25Z", "digest": "sha1:W544TWCWMNLVWWBXSWX65VV3RGIBWFNW", "length": 9451, "nlines": 236, "source_domain": "www.somaiya-ayurvihar.org", "title": "Home - Multispeciality Best Hospital in Mumbai, India", "raw_content": "\nछाती आणि श्वसनमार्गात औषध\nनेप्लोलॉजी आणि मूत्रसंस्थेची माहिती\nन्युरोसर्जरी आणि इंटरव्हेन्शनल न्यूरॉलॉजी\nप्रसूतिशास्त्र व स्त्री रोग\nरुग्ण आणि पर्यटक मार्गदर्शक\nआपले स्टे प्लॅन करा\nसहाय्यक / संबंधित कंपन्या\nछाती आणि श्वसनमार्गात औषध\nनेप्लोलॉजी आणि मूत्रसंस्थेची माहिती\nन्युरोसर्जरी आणि इंटरव्हेन्शनल न्यूरॉलॉजी\nप्रसूतिशास्त्र व स्त्री रोग\nरुग्ण आणि पर्यटक मार्गदर्शक\nआपले स्टे प्लॅन करा\nसहाय्यक / संबंधित कंपन्या\nमध्यम परिवार के लिये उत्कृष्ट हॉस्पिटल है\nरुग्णालयामध्ये डॉक्टर्स, परिचारिका व कक्षा परिचर यांच�\nरुग्णालयातील वैद्यकीय उपचार अगदी उत्तम आहे.\nहम यहाँ से पूर्ण संतुष्ट है\nआपल्या काळजीसाठी देय कसे द्यावे\nएक पोस्ट पाठवा प्रतिक्रिया दें\nसायन (इ), मुंबई - 400 022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/news/increase-the-inspection-frequency-of-imported-cold-chain-related-personnel/", "date_download": "2021-06-18T00:26:15Z", "digest": "sha1:SV2Z6YLJD2HN4L6JD6C7C344DJICBSOC", "length": 25679, "nlines": 176, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "बातमी - आयातित कोल्ड चेन संबंधित कर्मचार्‍यांची तपासणी वारंवारता वाढवा", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nआयातित कोल्ड चेन संबंधित कर्मचार्‍यांची तपासणी वारंवारता वाढवा\n9 डिसेंबर रोजी झेजियांग येथे 58 व्या नवीन किरीट न्यूमोनिया महामारी प्रतिबंध आणि नियंत्रण कार्य पत्रकार परिषद आयोजित केली. प्रिव्हेन्शियल लीडिंग ग्रुप ऑफ प्रिव्हेंशन एंड कंट्रोल आणि प्रांतिक बाजार पर्यवेक्षण ब्यूरोच्या प्रभारी संबंधित व्यक्तींनी साथीचे निवारण व नियंत्रण व आर्थिक व सामाजिक विकासाचे समन्वय व प्रोत्साहन देण्याची परिस्थिती ओळखली.\nया पत्रकाराने पत्रकार परिषदेतून शिकले की, “व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत शारीरिक संप्रेषण” होण्याच्या छुप्या धोके प्रभावीपणे रोखण्यासाठी झेजियांग तपासणी, लोडिंग आणि अनलोडिंग, वाहतूक, साठवण, प्रक्रिया आणि आयातित कोल्ड चेन फूडची विक्री तपासणी करेल. , इतर आयातित वस्तू, अंतर्देशीय प्रवाशांचे सामान आणि इतर वस्तू. साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रणाचे मुख्य कर्मचारी म्हणून लोडिंग आणि अनलोडिंगमधील कर्मचारी आणि इतर दुवे संरक्षणाची आवश्यकता काटेकोरपणे अंमलात आणतात, दररोज आरोग्य देखरेखीची कार्यवाही करत राहतात आणि न्यूक्लिक acidसिड चाचणीची वारंवारता वाढवते. त्याच वेळी, प्रविष्टी लेख आणि त्यामध्ये सहभागी प्रॅक्टिशनर्सचे न्यूक्लिक acidसिड चाचणी मजबूत करा.प्रत्येक काउन्टी (शहर, जिल्हा) मध्ये प्रत्येक आठवड्यात चाचणी केलेल्या व्यावसायिकाचे नमुने, लेखाचे नमुने आणि पर्यावरणीय नमुनेांची संख्या 30 पेक्षा कमी नसावी.\nपत्रकार परिषदेत नुकत्याच झालेल्या न्यूक्लिक acidसिड-पॉझिटिव्ह आयातित कोल्ड चेन फूडच्या संबंधित हाताळणीस सूचित केले:\n2 डिसेंबर संध्याकाळी 21:00 वाजता चेंग्वान सेंट्रल वेजिटेबल मार्केटमध्ये युहुआन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन द्वारा संकलित कोल्ड साखळीच्या अन्नाचे दररोज देखरेखीचे नमुने ब्राझीलमधून आयात केलेले एक गोठलेले डुक्कर हिंद लेग नमुना सापडला ज्यासाठी सकारात्मक चाचणी घेण्यात आली. नवीन कोरोनाव्हायरस न्यूक्लिक acidसिड “झेजियांग कोल्ड चेन” प्रणालीचा शोध लागल्यानंतर, सप्टेंबर २ on मध्ये शांघाय यंगशान बंदरमार्गे या देशातील उत्पादने देशात दाखल झाली. स्थानिक भागाने मालवाहू साठवण, कर्मचार्‍यांची तपासणी आणि अलगाव, तसेच साइट निर्मूलन अशा आपत्कालीन उपाययोजना त्वरित स्वीकारल्या आणि ही कार्यवाही केली. पर्यावरणावरील आणि कर्मचार्‍यांवर न्यूक्लिक acidसिड चाचणी रात्रभर बाजार बाहेर. उत्पादन अभिसरणात सामील असलेल्या ताईझहौ शहर संबंधित जिल्हा व काउंटींनी ताबडतोब मालवाहू व कर्मचार्‍यांचा मागोवा घेतला, तपासणी व विल्हेवाट लावली. प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यालयाने शेजारील प्रांत आणि शहरे देखील अधिसूचित केली. आकडेवारीनुसार, तैझो सिटीने एकाच बॅचमधील उत्पादने, बाह्य पॅकेजिंग आणि बाह्य वातावरणीय गुंतवणूकीचे एकूण 174 नमुने गोळा केले आणि त्यात 330०4 लोकांची ओळख पटली. न्यूक्लिक acidसिड चाचणी परिणाम सर्व नकारात्मक होते.\nDecember डिसेंबर रोजी, जियांग्सू प्रांताच्या वूशी सिटीने कंपनीला सूचित केले की कंपनीने साठवलेल्या गोठविलेल्या गोठविलेल्या गोमांस ब्रिस्केटच्या बाह्य पॅकेजिंगने नवीन कोरोनाव्हायरससाठी सकारात्मक चाचणी घेतली आहे. झेजियांगने तातडीने नमुने व चाचणी, कर्मचार्‍यांचे आरोग्य देखरेख आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी उत्पादनांच्या त्याच तुकडीत गुंतलेल्या हंग्जो, निंग्बो, हुझू, जियाक्सिंग, शाओसिंग, झोउशान, ताईझोऊ आणि इतर सात क्षेत्रे त्वरित आयोजित केली आणि निरुपद्रवी विल्हेवाटीसाठी उत्पादनांवर शिक्कामोर्तब केले.8 डिसेंबरपर्यंत संबंधित उत्पादने आणि पॅकेजिंगचे 4,975 नमुने, बाह्य वातावरण आणि चिकित्सकांचे नमुने तयार केले गेले आणि त्यांची चाचणी केली गेली आणि न्यूक्लिक acidसिड चाचणीचे परिणाम सर्व नकारात्मक आहेत.\nआयातित कोल्ड-चेन फूडच्या बंद-लूप व्यवस्थापन यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी झेजियांगने झेजियांग बंदरातून प्रवेश केलेल्या कोल्ड साखळीच्या अन्नावर साठवण, प्रक्रिया करण्यासाठी झेजियांग बंदरातून प्रवेश केलेल्या “कोल्ड-चेन ऑपरेशन” केले आहे. (उप-करार) आणि विक्री. नियंत्रित, कोणतीही चूक नाही ”क्लोज-लूप व्यवस्थापन, स्पष्टपणे“ चार नसावे ”, असे स्पष्ट केले:\nतपासणी व अलग ठेवण्याचे प्रमाणपत्र नसलेल्यांना विक्री करण्याची परवानगी नाही, न्यूक्लिक acidसिड चाचणी अहवालाविना विक्री करण्यास परवानगी नाही, जंतुनाशक प्रमाणपत्र नसलेल्यांना विक्री करण्यास परवानगी नाही आणि कोल्ड साखळीचा शोध काढता येणारा स्त्रोत कोड नसलेल्यांना विक्री करण्यास परवानगी नाही. खाद्यपदार्थांना विक्री करण्यास परवानगी नाही, जेणेकरून आयातित कोल्ड चेन पदार्थांचा महामारी होण्याचा धोका कमी होईल.\nयाव्यतिरिक्त, झेजियांग आयात केलेल्या वस्तू आणि संबंधित कर्मचार्‍यांमध्ये नवीन किरीट विषाणूचे प्रतिबंध आणि नियंत्रण देखील मजबूत करेल. अलीकडील घरगुती घटनांचा विचार करता, हिवाळ्यातील कमी तापमान वातावरणात, नवीन कोरोनाव्हायरस नॉन-कोल्ड चेन लॉजिस्टिक सिस्टमद्वारे पसरू शकतो, ज्यामुळे शारीरिक संरक्षण कार्यासाठी नवीन आवश्यकता ठेवल्या जातात. “स्त्रोत तपासणी व नियंत्रण + हार्ड कोर अलगाव + अचूक बुद्धिमत्ता नियंत्रण” यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करत झेजियांगने प्रवेश लेख आणि संबंधित कर्मचार्‍यांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यापैकी काही मोठ्या प्रमाणात माल वगळता आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांद्वारे किंवा बंदरांद्वारे देशाकडे नेली जाणारी सर्व आयात वस्तू खबरदारीच्या आणि उत्पादनाच्या बाह्य पॅकेजिंगवर सावधगिरीने आणि सर्वंकष निर्जंतुकीकरण केलेली आहेत; अंतर्देशीय प्रवाशांच्या चेक केलेल्या सामानाची बाह्य पृष्ठभाग विमानतळ वाहक पट्ट्यातून जाते, तत्वतः, काढण्यापूर्वी एकसमान निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरण कार्य सुरक्षितता, प्रभावीपणा आणि सोयीस्कर ऑपरेशनच्या तत्त्वांचे अनुसरण करते, ज्यामुळे आयात केलेल्या वस्तूंद्वारे नवीन किरीट विषाणू होण्याची जोखीमच कमी होते, तर अनावश्यक ऑपरेशन दुवे आणि खर्च देखील कमी होतो.\nप्रिव्हेन्शियल लीडिंग ग्रुप फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफिसच्या प्रभारी संबंधित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, झेजियांगकडे सलग 175 दिवस नवीन स्थानिक पुष्टीकरण प्रकरण नाही; रूग्णालयात सध्या confirmed निश्चिंत रूग्णांवर उपचार करण���यात आले आहेत आणि परदेशात प्रवेश केल्या गेलेल्या y२ रोगविरोधी रोग अद्याप वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.\nझेंझियांगच्या सामान्यीकृत सुस्पष्टता बुद्धिमान नियंत्रण यंत्रणेच्या आवश्यकतेनुसार, आंतरिक मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील मांझोली शहर, हुलुन्बुइर शहर, झाडू नुयूर जिल्हा आणि सिचुआन प्रांताच्या चेंगदू शहरातील चेंघुआ जिल्हा, तुरळक घटनांच्या घटनेमुळे. उच्च-जोखीम किंवा मध्यम-जोखीम म्हणून वर्गीकृत जे लोक झेजियांगला येतात आणि झेजियांग येथून परत येतात, जर ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी 7 दिवसांच्या आत नकारात्मक न्यूक्लिक acidसिड चाचणी प्रमाणपत्र किंवा “आरोग्य कोड” ग्रीन प्रदान करण्यास अक्षम असतील तर माहिती असलेले कोड, त्यांना न्यूक्लिक acidसिड चाचणीसाठी स्थानिक व्यापक सेवा बिंदूसारख्या नियुक्त ठिकाणी निर्देशित केले जाईल; परिणाम नकारात्मक आहे सामान्य तापमान मापन आणि वैयक्तिक संरक्षणाच्या आधारे ते मुक्तपणे आणि सुव्यवस्थितपणे वाहू शकते.\nयाव्यतिरिक्त, काश्गर, झिनजियांगची साथीची परिस्थिती नियंत्रणात आली आहे आणि झेजियांग संपूर्ण प्रदेशात कमी जोखमीच्या पातळीवर आला आहे हे लक्षात घेता, आता कलाई आणि झेजियांग सोडून झेजियांगला परत जाण्यासाठी कर्मचार्‍यांची आवश्यकता नाही. नकारात्मक न्यूक्लिक acidसिड चाचणी प्रमाणपत्र. टियांजिन सिटी, बिन्हाई न्यू एरिया आणि शांघाय पुडोंग न्यू एरियाच्या डोंगजियांग पोर्ट डिस्ट्रिक्टमधून झेजियांगला परत जाणा which्यांसाठी, कमी जोखमींमध्ये कमी केलेल्या, नकारात्मक न्यूक्लिक icसिड चाचणी प्रमाणपत्र आवश्यक नाही.\nसाथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून, झेजियांगला हाँगकाँगमध्ये दुरुस्ती केलेल्या आंतरराष्ट्रीय जहाजांमधून नवीन किरीट व्हायरस-पॉझिटिव्ह क्रू यशस्वीरित्या सापडले आहेत. या क्षेत्रात साथीच्या प्रतिबंधास बळकट करणे परदेशी संरक्षण इनपुटचा एक महत्त्वाचा भाग आहे. वास्तविक परिस्थितीच्या आधारे, संबंधित किनारपट्टीच्या भागाने आंतरराष्ट्रीय जहाज जहाज देखभाल व्यवसाय ऑर्डर पुनरावलोकन व्यवस्थापनाचे उपाय तयार केले आहेत ज्यात जहाजाच्या मार्ग, बर्टींग पोर्ट्स, क्रू शिफ्ट इत्यादींवर व्यापक संशोधन आणि निकालासह लक्ष्यित जोखीम ओळख आहे. “पूर्ण तपासणी, प्रथम तपासणी, प्रथम तप���सणी, प्रथम तपासणी, आणि दुरुस्ती प्रथम” या आवश्यकतांच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्तीसाठी कारखान्यात प्रवेश करण्यापूर्वी कर्मचा ;्यांची न्यूक्लिक acidसिड चाचणी पूर्णपणे संरक्षित केली जाते; चाचणी निकाल देण्यापूर्वी क्रू बदलांना परवानगी नसते आणि दुरुस्तीच्या कामांना परवानगी नाही. त्याच वेळी, जहाज दुरुस्ती कंपन्यांना एक व्यापक हत्या नोंदणी आणि अहवाल प्रणाली स्थापित करणे आवश्यक आहे, आणि दुरुस्तीची कामे केवळ हत्येनंतरच केली जाऊ शकतात.\nपोस्ट वेळः डिसें-० -20 -२०२०\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/tag/swapnil-joshi/", "date_download": "2021-06-17T23:27:37Z", "digest": "sha1:3VAPH6P37B46J72O37PKH7YRK573QIDM", "length": 11269, "nlines": 116, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Swapnil Joshi Archives - JustMarathi.com", "raw_content": "\nचॉकलेट बॉय स्वप्नील जोशी ‘मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डने सन्मानित\nआघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करून चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणाऱ्या स्वप्नीलचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ या सोहळ्यात ‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू …\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान\nसुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना देखील ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पु���स्काराने गौरविण्यात आले. श्री स्वामी समर्थ …\n‘मोगरा फुलला’ नातेसंबंध जोपासणारा चित्रपट – स्वप्नील जोशी\n‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित स्वप्नील जोशीचा चित्रपट म्हणूनही ‘मोगरा फुलला’बद्दल रसिकांमध्ये खूप उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले ट्रेलर, टीझर आणि पोस्टर्सना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्राबणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स)च्या अर्जुन सिंग बरान …\nचतुरस्त्र गायक शंकर महादेवन यांनी गायलेले ‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला, रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले स्वप्नील जोशीच्या चित्रपटातील गाणे लोकप्रियतेच्या वाटेवर\nजीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत आघाडीचे चतुरस्त्र गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे निर्मात्यांनी नुकतेच प्रदर्शित केले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. हे गाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून …\nआनंद इंगळे ‘मोगरा फुलला’मध्ये बँक मॅनेजरच्या भूमिकेत\nअर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी होणार प्रदर्शित ‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटात नाटक, चित्रपट आणि टेलिव्हीजन जगतातील आघाडीचा अभिनेता आनंद इंगळे एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. …\nस्वप्नांचा माग घेणारा ‘मी पण सचिन’\nक्रिकेट हा मुळातच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मनोरंजनाची उत्सुकता अधिकच वाढते. काही दिवसांपूर्वी ‘मी पण सचिन’ या सिनेमाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. त्याला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitrendz.com/tag/sonalee-kulkarni/", "date_download": "2021-06-18T00:33:56Z", "digest": "sha1:POWNHB3EFLDFKLW5MSTTOKNWSUGVNW57", "length": 5827, "nlines": 62, "source_domain": "www.marathitrendz.com", "title": "sonalee kulkarni – Marathi Trendz", "raw_content": "\nअक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्या नवीन सस्पेन्स ‘हाकामारी’ सिनेमाची घोषणा\nसस्पेन्स चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि चांगला पर्याय आहे. सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. शिवाय हे सिनेमे रसिकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे सुद्धा ठरतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. असाच एक सस्पेन्स सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘हाकामारी’. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची ही कलाकृती असणार आहे. ‘हाकामारी’ हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब चित्रपट…\nअभिनेता स्वप्नील जोशीने ‘लेटफ्लिक्स’सोबतच्या नव्या उपक्रमाची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली घोषणा\nआपल्या अभिनयाने हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील जोशीने लेटफ्लिक्स मराठी सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया...\nभारत रत्न लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित भक्तिगीतांचा अल्बमचे प्रकाशन\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’\nमराठी माणसांसाठी मराठी ट्रेंड्स \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T23:45:31Z", "digest": "sha1:N6JGINFUBHI6PGVQW5TKTXOXYA6FSE3F", "length": 13406, "nlines": 172, "source_domain": "mediamail.in", "title": "जळगाव येथे सुरू होणार नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी,केंद्राची घोषणा – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/केंद्रीय योजना/जळगाव येथे सुरू होणार नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी,केंद्राची घोषणा\nजळगाव येथे सुरू होणार नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी,केंद्राची घोषणा\nभारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण संघटना धोरणाअंतर्गत भारतात 8 नव्या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरु होणार आहेत. जळगाव, बेळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लीलाबारी या ठिकाणी ही प्रशिक्षण केंद्रे सुरु होणार आहेत.\nभारताला जागतिक पातळीवरील विमानोड्डाण प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी उड्डाण प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी या अकादमींची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच, भारताच्या शेजारी देशांतील विद्यार्थ्यांच्या हवाई उड्डाण प्रशिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने देखील या केंद्रांची रचना करण्यात आली आहे.\nहवामानविषयक समस्या उद्भवण्याचे आणि नागरी तसेच लष्करी हवाई वाहतुकीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रशिक्षण केंद्रांसाठी अत्यंत काळजीपूर्वकरित्या या पाच विमानतळांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे, आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय हवाई उड्डाण क्षेत्र अधिक स्वावलंबी होण्यास मदत होईल.\nया हवाई प्रशिक्षण केंद्रांना निविदाकारांसाठी अधिक आकर्षक बनविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केंद्रांच्या वार्षिक भाडेशुल्कात लक्षणीय कपात कर��न ते 15 लाख रुपये केले आहे. त्याशिवाय, हे उपक्रम अधिक व्यवसाय-स्नेही व्हावेत म्हणून विमानतळ मानधनाची संकल्पना देखील मोडीत काढण्यात आली आहे.\nआजचे मंत्रीमंडळ निर्णय वाचा, दिनांक 2 जून 2021\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nविमा कंपन्यांनी 30 ऐवजी 7 दिवसात दावे निकाली काढा- अर्थमंत्री निर्मला सितारमण\nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक देणार महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स च्या ग्राहकांना घरबसल्या पैसे भरण्याची सुविधा\nEPFO ने सदस्यांना कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा आगाऊ रक्कम काढण्याची दिली परवानगी\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी केंद्रशासनाची नवी योजना\nकोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी केंद्रशासनाची नवी योजना\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार �� चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://playlyric.com/lajtana-lyrics/", "date_download": "2021-06-18T00:19:36Z", "digest": "sha1:7YRUX6GXPULHFOFW4SLY3GOQZ2GIRCJ3", "length": 2499, "nlines": 60, "source_domain": "playlyric.com", "title": "Lajtana Lyrics - Tejas Padave, Nitish Chavan, Shivani Baokar", "raw_content": "\nकिती राजरोस यावं तुला भेटण्या दुरून\nकिती लाजताना बघू तुला डोळे भरून\nभारावून जोगी नाचतो तुला आठवता\nसवाई चा सूर चुकतो चेहरा तो पाहता\nलाजताना …लाजताना ….लाजताना ll धृ ll\nअधरी खुलली लाली…उठली खळी गोऱ्या गाली.\nनाजुक अशी तू हसली… झुलली बट डोळ्याखाली.\nचांदणं उतरु आली…डुलली कानी तुझ्या बाली\nअल्लड अशी तू सजली कसली दैना नवी झाली ll १ ll\nकस्तुरी तुझी दरवळली.. .उरीं ओढ दाटली\nपापणी डावी अडखळली…जिवा आस लागली.\nबेमालूम धुंद नवी कोणती ही चढली\nपदरा अडून मला तू जेव्हा दिसली ll २ ll\nहे भिरभिर मन उड वेल्हाळ\nतुझ्या नजरेन होई घायाळ…ग घायाळ.\nसुखावलं मन घाव झेलून..\nधजावल पुन्हा लाज मारून…ग मारून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-1-2-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%97/", "date_download": "2021-06-17T23:34:06Z", "digest": "sha1:5MMEIM7PHVPQHESFFVRSONGP4J4H7ESD", "length": 9461, "nlines": 66, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "एसी: वजन 1-2 हजार किलो नसते, मग टन म्हणजे काय, ते जाणून घ्या. एसी वजन 1 2 हजार किलो नाही तर टन म्हणजे काय हे माहित आहे - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nएसी: वजन 1-2 हजार किलो नसते, मग टन म्हणजे काय, ते जाणून घ्या. एसी वजन 1 2 हजार किलो नाही तर टन म्हणजे काय हे माहित आहे\n1 टन म्हणजे 907 किलो. साधारणपणे 1 किलो 1000 किलो मानले जाते. परंतु 1 टन मध्ये, 907 किलो, जे सुमारे 9 क्विंटल आहे. 1 क्विंटल 100 किलो आहे. आता 1 टन एसी 907 किलो नाही. असे असूनही, त्याची एसी क्षमता टनमध्ये मोजली जाते. कार्यक्षमतेचा अर्थ असा आहे की एसी आपल्या खोली किंवा ऑफिसला किती थंड करू शकते.\nआपण ज्या प्रश्नाचा शोध घेत आहोत त्याचा अर्थ असा आहे की अधिक टन एसी, खोली अधिक थंड होईल. वास्तविक अधिक थंड करणे म्हणजे जास्तीत जास्त जागा थंड करणे. जर आपण एका मोठ्या खोलीत अर्धा किंवा 1 टन एसी लावला तर ते थंड होणार नाही, जे त्या ठिकाणी 2 टन थंड करेल. म्हणून, जागा जितकी मोठी असेल तितकी अधिक टन एसीची आवश्यकता असेल.\nक्षेत्राचे गणित जाणून घ्या\nआपल्या ��ोलीत 1 टन एसी असल्यास ते 1 टन बर्फासारखे थंड करेल. त्याच वेळी, एसी जर 2 टन असेल तर ते 2 टन बर्फासारखे थंड होईल. तसे, टन एसीची संकल्पना समजणे सोपे आहे. परंतु बर्‍याचदा लोकांना याची माहिती नसते.\nकिती जागेसाठी किती टन एसी कार्य करेल\nआता खोलीच्या आकाराबद्दल बोलूया. जर एसी 10X10 म्हणजेच 100 चौरस फूटसाठी आवश्यक असेल तर 1 टन चा एसी कार्य करेल. जर तुमची खोली 100 ते 200 चौरस फूट असेल तर तेथे 1.5 टन एसी असावे. यापेक्षा मोठी खोली असल्यास 3 टन एसी काम करेल.\nजर तुमची खोली १ s० चौरस फूट असेल तर १. ton टन एसी देखील स्थापित करणे योग्य ठरेल. कारण 1 टन एसी इतक्या मोठ्या खोलीत काम करणार नाही. दुसरीकडे, आपण 200 चौरस फूटसाठी 3 टन एसी आणल्यास ते देखील चांगले नाही. तर एसीची क्षमता आवश्यकतेपेक्षा जास्त असेल.\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी या गोष्टींचा वापर करा – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nNext: इक्विटी फंड किंवा डेबिट फंड: जिथे स्वप्ने लवकरच पूर्ण होतील, तेथे अधिक नफा होईल हे जाणून घ्या. लवकरच लवकरच स्वप्ने पूर्ण होतील हे जाणून घ्या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/corona-vaccine-yogguru-baba-ramdev-said-i-will-also-get-vaccinated-against-corona/302155/", "date_download": "2021-06-17T23:35:24Z", "digest": "sha1:2TCWEGKEIGGYJY52S2F6R2AHKJVVWMXJ", "length": 11191, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona vaccine yogguru baba ramdev said i will also get vaccinated against corona", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश Corona vaccine : कोरोनाविरोधी लसीवर रामदेव बाबांचे मोठे विधान, म्हणतायंत मी लवकरंच...\nCorona vaccine : कोरोनाविरोधी लसीवर रामदेव बाबांचे मोठे विधान, म्हणतायंत मी लवकरंच लस घेणार\nCorona vaccine : कोरोनाविरोधी लसीवर रामदेव बाबांचे मोठे विधान, म्हणतायंत मी लवकरंच लस घेणार\nNorth Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला \nशौक बड़ी चीज है जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव आणि किंमत ऐकून व्हाल हैराण\nआता संपूर्ण देशात PUC प्रमाणपत्र सारखच असणार, जाणून घ्या नवा नियम\nसीरम इन्सिट्यूट मुलांसाठी करणार Novavax लसीचं ट्रायल तर सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार Covavax लस\nऐकावं ते नवलंच, हिऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांनी खोदलं अख्ख गावं\nदेशात कोरोना संसर्ग सुरु असतानाच अ‍ॅलोपॅथी उपचारापद्धतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगगुरु रामदेव बाबा चांगलेच वादात सापडले होते. यातच बाबा रामदेवांनी कोरोनाविरोधी लसीवरही आत एक मोठे विधान केले आहे. २१ जूनपासून देशात १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या घोषणेचे कौतुक करत बाबा रामदेवांनी मी देखील लस घेणार असल्याचे विधान केले आहे. यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘लवकरात लवकर मी लस घेणार आहे. तुम्हीही लस घ्या. आपल्या जीवनात योग आणि आयुर्वेदचा अभ्यास करा. आजारांच्या विरोधात योग ढाल म्हणून काम ���रते अन् कोरोनापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवतो. मात्र बिकट आरोग्याच्या परिस्थितीत अॅलोपॉथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे. तसेच माझा कुठल्य़ाही आरोग्य संघटनला किंवा उपचारपद्धतीला विरोध नाही. माझी लढाई फक्त औषधं माफियांविरोधात आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.\n‘डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूताप्रमाणे’\nडॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त विधानातून युटर्न घेत डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूताप्रमाणे आहेत. असे बाबा रामदेव म्हणाले. यावेळी बाबा रामदेवांनी पंतप्रधान जनऔषधी केंद्राचे कौतुक केले. तसेच केंद्राच्या निर्णयामुळे नागरिकांना कमी खर्चात जेनेरिक औषधे सहजपणे मिळतील असेही ते म्हणाले.\nवक्तव्यावरुन युटर्न घेत अॅलोपॅथीवर कौतुकाचा वर्षाव केला\nगेल्या काही दिवसांपासून आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यामध्ये अॅलोपॅथी औषधोत्पाचार पद्धतीवरून विवाद विवाद सुरु आहेत. अ‍ॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे, असं बाबा रामदेव म्हणाले होते. तसेच डॉक्टरांविरोधातही अनेक वादग्रस्त विधाने केली होती. या एकूणचं वक्तव्यानंतर डॉक्टरांनी बाबा रामदेवांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. यानंतर बाबा रामदेवांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत केला आणि आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेत अॅलोपॅथीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.\nchild labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक संख्या\nमागील लेखकेंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशाच्या अखंडतेला धक्का; अजित पवारांचं टीकास्त्र\nपुढील लेखमविआ सरकार नुसतं ५ वर्ष टिकणार नाही तर लोकांसाठी काम करणार, शरद पवार यांचे आश्वासन\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/kangana-arrives-in-mumbai-to-inspect-the-broken-office/301666/", "date_download": "2021-06-18T00:17:16Z", "digest": "sha1:CFBFUF6XFHNIL7J3HZHL5J3KMDUOZ6BV", "length": 9955, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Kangana arrives in Mumbai to inspect the broken office", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन तुटलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यास कंगना पोहचली मुंबईत\nतुटलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यास कंगना पोहचली मुंबईत\nतुटलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यास कंगना पोहचली मुंबईत\nभारताच्या कोरोना लघुपटांचा झेंडा सातासमुद्रापार\nMAX PLAYER… इंदौरी इश्क..आधुनिक लव्ह स्टोरी\nKKK11:’ खतरो के खिलाडी’ सिझन 11 चा धमाकेदार प्रोमो लाँच\nScam 1992: IMDB च्या लिस्टमध्ये ‘स्कॅम 1992’ बनला हाय रेटेड टीवी शो\nसुशांतने निधनापूर्वी शेअर केली होती ५० स्वप्नांची बकेट लिस्ट,वाचा सविस्तर\nअभिनेत्री कंगना रानौतला मुंबईमध्ये असणार्‍या पाली हिल स्थित ऑफिसच्या बाहेर स्पॉट करण्यात आले आहे. कंगना ऑफिसची पहाणी करण्यास आली असल्याचे दिसतेय. गेल्याकाही महिन्यांपूर्वी बीएमसीने केलेल्या कारवाई अंतर्गत कंगणाचे कार्यालय अवैध बांधकामाअंतर्गत तोडण्यात आले होते. त्यांनातर कंगणाने राज्य सरकारवर तसेच बीएमसीवर चांगलीच संतापली होती.महितीनुसार कंगना सध्या तिच्या कार्यालयाचे झालेल्या नुकसानाची पडताळणी करण्यास पाली हिलमध्ये दाखल झाली आहे. यादरम्यान ऑफिस बाहेर उभ्या असणार्‍या पॅपराझीने तिला घेरले. कंगनाने “मला माझ काम करुद्या’ असे म्हणत तिथून पळ काढला. पण नंतर कंगनाने मीडिया समोर येऊन काही फोटो काढले.\nका तोडण्यात आलं कंगनाचं कार्यालय\nमुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगना रानौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमक सुरू झाली होती. मुंबई तसंच मुंबई पोलिसांविरुद्ध चुकीचे वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला संजय राऊत यांनी कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं मुंबईत येत असल्याचं सांगत शिवसेनेला आव्हान दिलं होतं.\nया शाब्दिक वॉर दरम्यान कंगना हिमाचल प्रदेशमध्ये तिझ्या घरी होती आणि यावेळेसच कंगना मुंबईत दाखल होण्याच्या आधीच मुंबई महानगरपालिकेनं बेकायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवत कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई करत कार्यालयाची तोडफोड केली\nहे हि वाचा – PearlVPuriCase:निया-देवोलिनामध्ये ट्विटरवर रंगली कॅट फाईट\nमागील लेखपा��ी साचणारच नाही, असा दावा आम्ही केला नाही – महापौर किशोरी पेडणेकर\nपुढील लेखकेईएममध्ये ग्लोव्हज, सिरींजचा तुटवडा; ग्लोव्हजच्या पुनर्वापरामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता\nचिपी विमानतळाचे काम IRBच्या हलगर्जीपणामुळे थांबले\nराजकारणात काहीही होऊ शकते – प्रविण दरेकर\nराऊतांची माध्यमांना मसाला देण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य – राम कदम\nआम्ही स्मृती इराणींना आठवण करून समज द्यायची का\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\nमहाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे\nPhoto: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत\nPhoto: मुंबईत पावसाला सुरुवात, वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/take-punitive-action-against-kangana-bmcs-demand-to-the-high-court-31167/", "date_download": "2021-06-17T23:01:40Z", "digest": "sha1:WBXE36PF6T4ZSNVJPQNAEAF3SG7JVCAR", "length": 12681, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Take punitive action against Kangana; BMC's demand to the High Court | कंगनावर दंडात्मक कारवाई करा; बीएमसीची हायकोर्टाकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nकंगना - बीएमसीकंगनावर दंडात्मक कारवाई करा; बीएमसीची हायकोर्टाकडे मागणी\nमुंबई महानगर पालिकेने खारमधील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना रानौतच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना बीएमसीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौतने (Kangana Ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर कंगणावर टीकेची झड सुरू झाली होती. त्याचप्रमाणे कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा (BMC) हातोडा पडला आहे आणि पालिकेने सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली.\nमुंबई महानगर पालिकेने खारमधील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना रानौतच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना बीएमसीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यात पालिकेची कारवाई योग्यच असल्याचे म्हणण्यात आले आहे.\nखोटे दावे करत याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे.\nतत्पूर्वी, कंगनाच्या मुंबईतील बंगल्यात जे अनधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला २ वर्षांपूर्वीच नोटीस दिली होती आणि त्याचवेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेल्याची माहिती मिळाली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/heavy-rain-with-lightning-in-roha-29424/", "date_download": "2021-06-17T23:27:28Z", "digest": "sha1:MLR24W5ROGM2RTVPSNBB3CIKBKJWH34H", "length": 12033, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "heavy rain with lightning in roha | रोह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nरायगडरोह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी\nरोहा: रोहा(roha) तालुका गेले आठ दहा दिवस उकाड्याने हैराण झाले होते. अशातच शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडासह पावासाने(rain) रोहा शहरासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारात आलेल्यांची व व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. रोहा शहरात पाणीच पाणी झाले होते. एक दोन तासांपुरती नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्याचप्रमाणे रोहा शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. आज सायंकाळ पर्यंत ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप झाला आहे.\nनिसर्ग चक्रीवादळानंतर ग्रामीण भागात पंधरा दिवसानंतर वीजपुरवठा हळूहळू सुरळीत होत जात असतानाच आता पुन्हा एकदा विजांच्या चमकण्याने व गरजणाऱ्या ढगांमुळे अचानक वीज गायब झाल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तर पुन्हा एकादा ग्रामीण भागातील रात्र अंधारात राहिली आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता कुठेतरी भातपिक फुलत असतानाच पावसाचा मारा भातशेतीवर झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.\nरोहा शहराला लागून असलेल्या कलसगिरीच्या उंच डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रोहा शहरातील दमखाडी, कोर्ट रोड, मारुती चौक, शिवाजीनगर, मेहंदळे हायस्कूल रोड, बस स्टँड समोर रस्त्यावर पाणी एक दोन फुट साचले होते. कित्येक प्रवासी रस्त्यावरचे पाणी ओसरण्याची वात पाहत होते. दमखाडी नाक्यावर पाणीच पाणी झाल्याने दुचाकी व चारचाकी गाड्या पाणी कमी होण्याची वाट पाहात असताना वाहनांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/diseases-conditions/how-communication-can-help-to-prevent-suicides-r0717-509570/", "date_download": "2021-06-17T23:49:27Z", "digest": "sha1:PZ2KFK4XOSNHX756LGYWHXLKLDHP2VBL", "length": 14195, "nlines": 148, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "पुरेसा संवाद 'आत्महत्या'चे प्रमाण कमी करण्यास ठरते फायदेशीर ! |", "raw_content": "\nHome / Marathi / Diseases & Conditions / पुरेसा संवाद ‘आत्महत्या’चे प्रमाण कमी करण्यास ठरते फायदेशीर \nपुरेसा संवाद ‘आत्महत्या’चे प्रमाण कमी करण्यास ठरते फायदेशीर \nRuksheda Syeda यांच्यामते जाणून घ्या आत्महत्या,नैराश्य व ताण-तणाव हे आपल्या दैनंदिन चर्चेचा विषय का व्हायला हवे\nभारतामध्ये तरुणांच्या आत्महत्या हे मृत्युचे दुसरे महत्वाचे कारण आहे.असे असले तरी अशा आपात्कालीन परिस्थितीकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही,आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणा-या लोकांची दखल घेतली जात नाही,उपचारांबाबत गंभीरता नसल्याने योग्य ती दक्षता देखील घेतली जात नाही.आत्महत्या ही एक गुंतागुतीची समस्या असून त्यामागे डिप्रेशन,व्यसन,मानसिक धक्का,बालपणी झालेले शोषण,जेंडर व सेक्शुअल ओळखीबाबत असलेल्या समस्या,जवळच्या व्यक्तीला गमावणे व दारिद्र अशी अनेक कारणे असू शकतात.ब-याचदा याच कारणामुळे आत्महत्या केल्या जातात.यासाठी वाचा आत्महत्येच्या विचार करणा-या लोकांना त्यापासून परावृत्त कसे कराल Also Read - ब्लू व्हेल खेळाचे चॅलेन्ज पूर्ण करण्यासाठी 14 वर्षीय मुलाची आत्महत्या \nAlso Read - टीनएज मुलांमधील नैराश्याचे संकेत देतात ही '8' लक्षणं\nआत्महत्या करणे हे आजारपणाचे अथवा असामान्य लक्षण आहे का\nमुळीच नाही.आपल्याला निसर्गाकडून जन्मत:च जगण्याची प्रेरणा मिळते.त्यामुळे जन्मलेल्या बाळाला भूक लागली की ते रडते.प्रकाशापासून संरक्षण व्हावे म्हणून आपण डोळे बंद करतो.एखाद्या हल्लापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी तयार असतो,मोठा आवाज अथवा अचानक घडणा-या हालचाली यापासून सावधपणे लगेच बचावात्मक भुमिका घेतो.या अगदी प्राथमिक स्वरुपातील अंर्तप्रेरणा आहेत.\nज्यातून आपण एखादी स्थिती अथवा घटनेला प्रतिसाद देत असतो.पण तीव्र अथवा दीर्घकालीन परिणामांच्या घटनांमुळे ताण आल्यास मनाला आता जीवन संपविणे हा एकमेव मार्ग असे वाटू लागते.अशा वेळी माणसे निराश होतात.त्यामुळे अशा परिस्थितीतील माणसांना ओळखून आपण त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु शकतो.यासाठी जाणून घ्या कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं \nआपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला मानस���क त्रास होत आहे हे आपल्याला समजत असते.पण आपल्याला असे वाटते की या वेदना त्याच्या भल्यासाठीच आहेत.त्यामुळे त्यांच्याशी असलेला आपला संपर्क तुटला जातो. मनातमध्ये खोलवर कुठेतरी काहीतरी बिघडले आहे व ते त्वरीत दुरुस्त करणे गरजेचे आहे. आत्महत्या करण्याचा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो.मग तो तरुण असो अथवा वृद्ध.अति श्रीमंत अथवा अति गरीब किंवा एखादी लोकप्रिय व्यक्ती अथवा अपरिचित व दुर्लक्षित व्यक्ती.यासाठी वाचा या ’10’ कारणांमुळे मनात येतात आत्महत्येचे विचार \nम्हणूनच आपण दररोज आपल्या कुटूंबासोबत अथवा मित्रमंडळीसोबत अशा तणावग्रस्त गोष्टींबाबत मनमोकळेपणाने चर्चा करायला हवी.त्यामुळे आपल्या प्रियजनांच्या मदतीने आपण अशा परिस्थितीवर नक्कीच मात करु शकतो.जीवनामध्ये समतोल नसल्यामुळे अथवा व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:ला दुर्लक्षित केल्या जाणा-या धोक्यांबद्दल जवळच्या लोकांशी बोला.अधिक निरोगी व स्वस्थ रहाण्यासाठी आवश्यक अशा टीप्स एकमेंकाना शेअर करा.\nएखादा मित्र,नातेवाईक अथवा कलीगबद्दल काळजी वाटत असल्यास त्याच्याजवळ जा.अशा लोकांसोबत सावधपणे संवाद साधा.”तुला नको असलेला विषय आपण नको बोलूया” असे म्हणण्याऐवजी “तु तुझे मन माझ्याकडे मोकळे करु शकतोस” असे त्याला सांगा.त्याच्यामनात आत्महत्येचे विचार आहेत असे जाणवत असेल तर “तु कोणाकडून मदत का घेत नाहीस” असे बोलण्याऐवजी त्याला सांगा “आपण कोणाकडून तरी तज्ञांकडून याबाबत मदत घेऊयात का”अशा संवादामुळे तो त्याचे मन मोकळे करुन मदत घेण्यास तयार होऊ शकेल.\nआत्महत्येविषयी बोलणे सोपे नक्कीच नाही.पण तुम्ही याविषयी बोलणे फार महत्वाचे आहे.कारण हे कमजोर मन अथवा कमजोर आत्म्याचे लक्षण नाही.किंवा ते शौर्य अथवा भ्याडपणाचे देखील लक्षण नाही.आत्महत्या करणे हा निस्वार्थी अथवा स्वार्थीपणा मुळीच नाही.\nआत्मघातकी विचार वेळीच ओळखून योग्य ती काळजी घेऊन आत्महत्या नक्कीच रोखता येऊ शकतात.यासाठी वाचा आत्महत्या’ करण्याचा विचार करण्यापूर्वी एकदा हा फोन नंबर फिरवा\nछाया चित्र सौजन्य : Shutterstock\nवयाच्या २० शीत किंवा ३० शीत पुरुषांमध्ये erectile dysfunction ची समस्या उद्भवते का \nWorld Hepatitis Day: काविळचा त्रास असल्यास या '5' हेल्दी स्मुदीजने करा दिवसाची सुरवात \nकिडनी बदलने के बाद डायलिसिस पर रहते हुए 23 वर्षीय महिला ने दिया नॉर्मल डिल��वरी से बच्चे को जन्म\nBenefits of Detoxing: शरीर को डिटॉक्स करेंगे तो ये 2 अंग करेंगे अच्छी तरह से काम, बॉडी डिटॉक्स के होते हैं ये फायदे\nBabies Smile: सारा अली खान को देख पहली मुलाकात में ही मुस्कुरा उठा करीना कपूर का छोटा बेटा, जानें जन्म के कितने समय बाद बच्चा करता है ‘स्माइल’\nक्या गर्भावस्था के दौरान वजन उठाना चाहिए जानें ऐसा करने के नुकसान, प्रेग्नेंसी में वजन उठाने के टिप्स\n महाराष्ट्र में 2 हफ्तों बाद ही आ सकती है कोरोना की तीसरी लहर, इन लोगों पर होगा सीधा असर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/2636", "date_download": "2021-06-18T00:15:35Z", "digest": "sha1:TA33U4TA37OZX2IBKF66P4WQCRYHO23R", "length": 13667, "nlines": 138, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "सेवा परमो धर्म.. संत गाडगेबाबांचा विचार आज जगभरात | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News सेवा परमो धर्म.. संत गाडगेबाबांचा विचार आज जगभरात\nसेवा परमो धर्म.. संत गाडगेबाबांचा विचार आज जगभरात\nजे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा \nआयुष्यभर विज्ञानवादी विचार प्रत्येक मनात तेवत ठेवणारे,भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या नागड्यांना वस्त्र दशसूत्री प्रत्यक्ष अमलात आणून जगावेगळा विचार मांडणारे खरे लोकसंत म्हणजे श्री संत गाडगे महाराज..\nदेशाला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबांची मूर्तिजापूर ही खरी कर्मभूमी ठरली.संत गाडगे महाराजांनी १९०५ मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणची स्थापना केली. त्या परिसरात संत गाडगेबाबांनी कुटुंबीयांसाठी झोपडी उभारून तेथे वास्तव्यही केले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याचा वसा अनेकांनी जोपासत तो काळाच्या सोबत पुढे आणला.संत गाडगेबाबांचे पणतू सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूरमध्येच मातोश्री कुंतामाता कन्या छात्रालय सुरू आहे.यामध्ये सध्या गोरगरिबांच्या ६० मुलींचे शिक्षण सुरू आहे.तर मुंबईतील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा मिशनचे व्यवस्थापन मूर्तिजापूरचे प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.संत गाडगेबाबांनी मुर्तीजापुरला सुरू केलेले गोरक्षणाचे कार्य बापूसाहेब देशमुख अविरतपणे करीत असून त्यांच्या व्यवस्थापनात अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\n१९५४ मध्ये संत गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रोगी व नातेवाइकांसाठी भायखळा येथे धर्मशाळा बांधली हीच प्रेरणा घेऊन २३ डिसेंबर १९८४ मध्ये दादर येथे संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळेचा जन्म झाला. जी धर्मशाळा मागील ३५ वर्षापासून आजतागायत अखंड सेवेचे व्रत घेऊन कार्यरत असून आशिया खंडातील सर्वात मोठ्या टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोगाच्या उपचारासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो रुग्णांसाठी ‘हक्काचे माहेरघर” बनली आहे.\nदादरची धर्मशाळा ही अखंड रुग्णसेवेचे व्रत घेऊन “सेवा परमो धर्म”कार्य करीत असून सात मजली धर्मशाळेमध्ये एकाचवेळी सातशे लोक राहण्याची व्यवस्था आहे.एक मोठा हॉल,२ लहान हॉल बांधण्यात आलेले आहेत ज्याचे मुंबईसारख्या ठिकाणी भाडे केवळ ५० रुपये प्रतिदिवस तर धर्मशाळेत एकूण १५० खोल्या रुग्णासाठी असून यामध्ये ४५० लोक राहू शकतात ज्यांचे प्रतिव्यक्ती भाडे केवळ ७० रुपये आहे.अनेकदा रुग्णाकडे भाडे देण्याचेही पैसे नसतात म्हणून आजवर लाखो रुग्णांना मायेचा आधार देणार्‍या संत गाडगेबाबा धर्मशाळेतुन कुठलाही रुग्ण कधीही परत गेल्याचा इतिहास नाही.\n३६५ दिवस चालणारे संत गाडगेबाबा अन्नछत्र\n२०२३ पर्यंत अन्नदात्यांच्या तारखा बुक\nकर्करोगाच्या उपचारासाठी नेपाळ,बांगलादेश दार्जीलिंग,पश्चिम बंगाल,उडीसा,उत्तर प्रदेश मध्यप्रदेश यासह भारतभरातून आलेल्या रुग्णांसाठी संत गाडगेबाबा धर्मशाळा ‘मायेची साउली’ म्हणून कार्य करीत असून धर्मशाळेत येणारे रुग्ण गरीब कुटूंबातील असतात प्रसंगी त्यांच्याकडे मुंबईपर्यंत येण्यासाठीही पैसे नसतात त्यामुळे राहायचे कुठे जेवायचे कुठे हा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकाला गाडगेबाबा धर्मशाळा हे आपल्या हक्काचे घर वाटते. विशेष म्हणजे धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येकासाठी वर्षभर गाडगेबाबा अन्नछत्र चालवल्या जाते. ज्यामध्ये सकाळी ४५० लोकांना वरण-भात-भाजी-पोळी तर सायंकाळी ५५० लोकांना वरण-भात-भाजी-पोळी मिष्टान्नचे जेवण दिल्या जाते.जे कार्य वर्षातील ३६५ दिवस अखंडपणे सुरू असून “संत गाडगेबाबांच्या संदेशानुसार भुकेलेल्याना अन्न” हा विचार इथे रुजत असून विशेष म्हणजे गाडगेबाबा अन्नछत्रासाठी देशभरातील अन्नदाते पुढे आले असून धर्मशाळेतील अन्नछत्राच्या २०२३ वर्षापर्यंतच्या प्रत्येक दिवसाच्या तारखा बुक झालेल्या असून एखाद्या अन्नदात्याला अन्नदान करायची इच्छा असेल तर त्याला अन्नदानासाठी २०२३ ची वाट पहावी लागेल हे बहुदा जगातील एकमेव उदाहरण असेल.\nPrevious articleशेतकऱ्यांचे अच्छे दिन केंव्हा येणार …\nNext articleपिस्टल व चाकूचा धाक दाखविणारे 2 आरोपी जेरबंद\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4418", "date_download": "2021-06-17T23:37:04Z", "digest": "sha1:EGVNBUVIKMCZ4FMHIQPFRNQEL4KAIU4Y", "length": 7698, "nlines": 131, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "वृद्धाकडून कुत्रीवर बलात्कार! तो म्हणतो, प्राण्यांना ऑब्जेक्शन नाही मग गुन्हा कसा! | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News वृद्धाकडून कुत्रीवर बलात्कार तो म्हणतो, प्राण्यांना ऑब्जेक्शन नाही मग गुन्हा कसा\n तो म्हणतो, प्राण्यांना ऑब्जेक्शन नाही मग गुन्हा कसा\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nमुंबई : कुत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुंबईतील 68 वर्षीय वृद्धाने धक्कादायक दावे केले आहेत. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं निर्लज्ज उत्तर अहमद शाहीने दिलं. आरोपी अहमद शाहीने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना शिकार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असे. अहमद भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.\nप्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली आरोप�� अहमदने चौकशीदरम्यान दिली. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं लंगडं समर्थन अहमदने दिलं. ‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ या एनजीओतील 45 वर्षीय प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलिसांनी अहमदला अटक केली आहे.\nPrevious articleबुलडाण्यात लॉकडाऊन वाढला\nNext articleकोरोना ने मरावे की मानसिक दबावाने..\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/20/experts-differ-on-perception-of-wearing-masks-without-washing-in-the-causes-of-black-fungus/", "date_download": "2021-06-18T00:16:51Z", "digest": "sha1:HSNYLXVS5FM533LLVRFIKCWCLXTOLNTA", "length": 11667, "nlines": 163, "source_domain": "krushirang.com", "title": "फ़क़्त स्टेरोइड व अस्वच्छ मास्क नाही, तर ‘त्या’मुळेही होत आहे म्यूकरमाइकोसिस बुरशीचा आजार | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nफ़क़्त स्टेरोइड व अस्वच्छ मास्क नाही, तर ‘त्या’मुळेही होत आहे म्यूकरमाइकोसिस बुरशीचा आजार\nफ़क़्त स्टेरोइड व अस्वच्छ मास्क नाही, तर ‘त्या’मुळेही होत आहे म्यूकरमाइकोसिस बुरशीचा आजार\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाट्रेंडिंग\nदिल्ली : दिल्लीत काळ्या बुरशीच्या वाढत्या घटनांमुळे रुग्णालय व्यवस्थापनही चिंतेत आहेत. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे की, जर स्वच्छ मास्क न वापरल्यास आणि स्टेरोइडचा औषधोपचारामधील वापर यासाठी जबाबदार नसून आणखीही काही कारण आहेत. खेळती हवा नसलेल्या आणि हवाबंद खोल्यांमध्ये राहणाऱ्यांनाही म्यूकरमाइकोसिस बुरशीचा आजार होऊ शकतो.\nअर्थात या गोष्टी सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक ​​पुरावे अजूनही नाहीत. मात्र, दिल्लीतील बर्‍याच मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांनी सांगितले की, तेथे कोविड आणि नॉन-कोविड असे बरेच रुग्ण आढळले आहेत, ज्यांना म्यूकरॅमायसिस किंवा ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. डॉ. सुरेश इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे ईएनटी विशेषज्ञ सिंग नरुका म्हणाले की, काळ्या बुरशीचे मुख्य कारण म्हणजे ‘स्टिरॉइड्सचा अयोग्य वापर’ हाच आहे. मात्र, इतरही मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.\n‘दुसरी गोष्ट अशी आहे की न धुता तोच मास्क जास्त दिवस वापारणे किंवा तळघरसारख्या कमी हवेशीर खोल्यांमध्ये रहाणे, हेही यास जबाबदार असू शकते.\nसर गंगाराम रुग्णालयाच्या ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप म्हणाले की, आपल्या शरीरात नासिका मार्ग में और नेसोफिरिंजियल भागात म्युकर असतात. इम्युनिटी पॉवर कमी असलेल्या रुग्णांमध्ये नाकातून रक्तस्त्राव होणे आणि डोळ्यांमध्ये सूज येणे अशी लक्षणे दिसत आहेत. तथापि अशी लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nअमेरिकेच्या ‘त्या’ कृतीने चीनचा झालाय तिळपापड; पहा काय झालाय नेमका विषय\nआय्योव.. फ़क़्त काळी नाही तर पांढरी बुरशीही आलीय; पहा नेमके काय आहेत लक्षणे आणि परिणाम\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-sms-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T23:39:50Z", "digest": "sha1:OM6ZGV4VLPWE7FJS53TPEKPVP4G7U4QR", "length": 12402, "nlines": 176, "source_domain": "mediamail.in", "title": "“या” नंबरहून SMS आल्यास सावधान!! अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली- दिल्ली सायबर पोलिस – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/“या” नंबरहून SMS आल्यास सावधान अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली- दिल्ली सायबर पोलिस\n“या” नंबरहून SMS आल्यास सावधान अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली- दिल्ली सायबर पोलिस\nनवी दिल्ली 22 मे : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर क्राईम विभागाने दोन नंबर शेअर करत सर्वांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.\nदेशात सातत्याने सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. त्याचवेळी या नंबरहून आलेल्या SMS मधून फसवणूक होण्याचा धोका आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिसांना मिळाल��ल्या माहितीनुसार KYC मध्ये आलेल्या काही अडचणींमुळे तुमचा नंबर ब्लॉक होऊ शकतो अशी सूचना देणारा SMS या नंबरहून येतो. ही अडचण दूर करण्यासाठी काही नंबरवर फोन करण्याची सूचना या मेसेजमध्ये दिलेली आहे.या मेसेजमध्ये सांगितलेले कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नका. त्याचबरोबर कोणतेही पेमेंट करु नका.’ अशी सूचना दिल्ली सायबर पोलिसांनी केली आहे.\nलहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स आॕनलाईन करणार मार्गदर्शन\nआॕक्सिजनची \"संजीवनी एक्सप्रेस\" वेळेत पोहोचविणाऱ्या महिला चालकांचा गर्व- रेल्वेमंत्री पियुष गोयल\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसाव���ात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-18T00:26:01Z", "digest": "sha1:WPHEK3G4RRSOBAVJOZFZLPEA6S3J7ECA", "length": 12915, "nlines": 171, "source_domain": "mediamail.in", "title": "वराडसीमला गावठी पिस्तुल जप्त ,दोघांना अटक – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/वराडसीमला गावठी पिस्तुल जप्त ,दोघांना अटक\nवराडसीमला गावठी पिस्तुल जप्त ,दोघांना अटक\nभुसावळ तालुक्यातील वराडसीम या छोट्याशा खेड्यात पाण्याच्या टाकीजवळ यावल तालुक्यातील पाडळसा गावातील एक इसम व भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावातील एक इसम दोघे गैरकायदा विना परवाना गावठी पिस्तुल बाळगत असल्याची गुप्त माहिती भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळल्यावरून कर्मचाऱ्यांचे पथक सोबत घेऊन सापळा रचून वरील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.\n��ाबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वराडसीम गावी पाण्याच्या टाकीजवळ इसम नामे राजेश रमेश तायडे वय २७ वर्ष राहणार पाडळसे ह.मु.असोदा, सचिन संतोष सपकाळे वय २६ वर्ष राहणार वराडसीम यांच्या ताब्यात गैरकायदा विना पास परमिट शिवाय रू-१५,०००/ किंमतीची गावठी पिस्तुल मिळून आली म्हणून त्यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे कायदा ३/२५ मु.पो कायदा कलम ३७(१)(३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nसदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले,मा अप्पर पोलिस अधीक्षिका भाग्यश्री नवटके मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सपोनि रुपाली चव्हाण,पो.हे.कॉ.युनूस इब्राहिम, शेख युनूस,मुसा शेख, विठ्ठल फुसे,राजेंद्र पवार, संजय मोंढे, ईशान तडवी,होमगार्ड जगदीश पाटील यांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहेत.\nजळगाव जिल्ह्यात आज 961 जणांची कोरोनावर मात\nरोझोद्यात वृद्ध पती-पत्नींचा खून करण्यात आल्याने खळबळ\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्या��े श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Smita.manohar", "date_download": "2021-06-18T00:42:47Z", "digest": "sha1:2R562JSJTZBWBH5VXX4XVCBMVVO4NIW2", "length": 2283, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Smita.manohar - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१४ एप्रिल २०१८ पासूनचा सदस्य\nLast edited on १४ एप्रिल २०१८, at १८:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१८ रोजी १८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_5728.html", "date_download": "2021-06-17T22:55:54Z", "digest": "sha1:XIFEGOGZFKIUMBGLSPQUX5K6TBQNRTGS", "length": 22768, "nlines": 123, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: माझं थोबाड... भाग- ०", "raw_content": "\nशनिवार, १९ सप्टेंबर, २००९\nमाझं थोबाड... भाग- ०\n\" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे\" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)\n\" कार्ट, एकदम बाबाच्या वळण���वर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी \" मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.\n\" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर \" बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा.\n\" थोबाड बघितलं आहे का आरसामध्ये कधी \" पहिली मुलगी जीला प्रपोज केलं होतं ती (वय लिहायची गरज नाही ;) )\n\"किती काळवंडला आहे चेहरा माझ्या बाळाचा, कशाला उन्हात खेळतो रे \" मोठी माऊशी.\n\" तोंडाला काय लावून घेतले आहेस बाळा आमचा राजा कुठे आहे आमचा राजा कुठे आहे \" रंगपंचमीला ग्रीस कोणी तरी फासल्यामुळे चेहरा / केसं अनोळखी झाला तेव्हा आई म्हणाली.\n\"कुठ थोबाड फोडून घेतलं रे \" माझा एक मित्र, जेव्हा मी मार खाऊन आलो होतो शाळेतून.\n\" अपना फेस देखा है क्या, साला तु पियेगा बियर, मेरे साथ \" एका बियर पिण्याच्या पैजेच्या वेळी मित्र.\nअसं आयुष्यभर कोठे ना कुठे नेहमी तोंडाचा, थोबाडाचा माझ्या चेहराच्या उदोउदो होतच असे. कधी शाळेत, कधी हॉस्टेल मध्ये कुठल्यातरी सराने / बाईने वाजवल्यामुळे चेहराचा रंग बदलतच असे त्यात नवीन काही नव्हतंच मला, पण कधी खुप वेळ पंचगंगेत डुबक्या मारल्यामुळे तर रंगपंचमीला डोळ्यात रंग गेल्यामुळे ताबारलेले डोळे व त्यात आमचं चित्रविचित्र थोबाड बघून लहान मुले बघताच रडायला सूरु होतं. कधी काळी सायकल शिकताना पडलो त्यामुळे नाकाच्या सुरवातीलाच एक कच, चांगलाच मोठा, तर अक्काचे पुस्तक फाडले होते म्हणून तीने कानाजवळ आपल्या नखांनी केलेली नक्षी, भले मोठे डोळे व कधी काळी क्रिकेटचा बॉल लागल्यावर सुजलेले व वाकडे झालेले नाक, उजव्या होठावर तिळ , स्वर नलिका दोन इंच बाहेर आल्या सारखी दिसणे भुवयावर केसं देवानं जसे वरदान दिले असावे तसे दोन्ही सख्खे जुळे भाऊ असल्यासारखे जुडलेले, म्हणजे आमचं थोबाड. रंग तसा गोराच, जसं १००% पाढं-या रंगात ४०% काळा व ३०% ताबुस रंग मिक्स केल्यावर जसा रंग तयार होईल तसा, पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.\nआता थोबाड आठवायचं कारणं म्हणजे, मागील आठवड्यापासून वेळ मिळाला नव्हता व हा आठवडा आजारपणात काढला त्यामुळे थोबाडा कडे बघायला वेळ मिळालाच नाही आज जरा कंटाळा आला होता टिपी करुन म्हनून विचार केला मोकळ�� वेळ सतकारणी लावावा, त्यासाठी जवळच असलेल्या माझ्या नावडत्या हजामाकडे कडे गेलो व म्हणालो \" काट डाल सबकुछ... \" तो दचकला व म्हणाला \" क्या साहब सबकुछ सफाचट गंजा होणा है क्या \" अरे लेका... \" नाही यार, थोडा बाल कम कर बाकी दाढी, मुछे सफाचट.\"\nतो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला \" साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप\" लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ.. हा उच्च विचार माझ्या मनात आला होता की बोलावं त्याला पण त्याच्या हातात माझी मुंडी व थोबाड दोन्ही होतंच तसेच एक कात्री व समोर ठेवलेला वस्तरा पण दिसत होता त्यामुळे मी त्याला एकदम संयमाने म्हणालो \" बिझनेस मिटिंग मे बिझी था.. तु काटो बाल.. काटो..\"\nपंधरा मिनिटामध्ये त्यांने माझी केसं कमी कापली व मेंदुला बोलून बोलून झिनझिन्या जास्त आणल्या, आधीच आजारी त्यात जरा पण विचार केला की गुढगा दुखतो त्यात तो माझं नसलेलं डोकं खात होता भसा भसा.. पण आलीया भोगासी , कर्म. आपल्याच पापाची फळे ह्याच भुतलावर मिळतात असं कुठ तरी वाचलं होतं, त्याचं मुर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर बोलत होतं, राजकारणापासून पाकीस्तान पर्यंत पाकिस्तान पासून हेमामालिनी पर्यंत अर्धा तासात त्याने सबसे तेज चॅनेलला पण लाजवेल ह्या स्पीड मध्ये बातम्या दिल्या, हिचं लग्न झालं, तीचं अफेयर झालं, तो मेला तो जगला. सर्व काही. घरा जवळ आहे व जास्त लाबं मी जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या कडे येण्याची बुध्दी झाली व मी माझ्या बुध्दी वर किव करत बसलो होतो.\nफक्त एक तासात त्याने माझे केस कापले व पुढील अर्धातास त्यांने माझी दाढी व मिशी काढायला घेतली ह्यावरुन तुम्हाला त्याचा कामाचा वेग व बोलण्याचा वेग कळालाच असेल. असो, त्यांने तोडावर फसाफसा पाणी मारत माझ्या चेहरा निरखुन पाहात म्हणाला \" साब, आप का फेशीयल कर दुं क्या चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा\" मी त्याच्या कडे डोळे मोठे करुन बघीतले तेव्हा तो गडबडून म्हणाला \" नहीं नहीं, आपका रंग तो साफ है ही, फेशीयल से निखर जायेगा, कंपनी गॅरेंटी देती है साब कलर गोरा होने की, बाल भी काले करा लो या गारनियर के यह रंग शेड देख लो जो पसंद हो वही तयार कर देता हूं\" त्याच्या कामाचा वेग व बोलण्याचा वेग पाहून मी नकार देण्याचं ठरवलं होतं पण, समोर आरशामध्ये पाहिल्यावर मला माझा लहानपणाचा गोरा रंग आ��वला व त्या नजर लावणा-या मुलींच्या नावाने बोटे मोडली व त्याच रागात मी त्याला हो म्हणावे की नाही ह्याचा मी विचार करत होतो तो त्याने काही ही विचार न करता त्याने सरळ माझ्या थोबाडाला कसलीशी क्रिम फासू लागला व दहा एक मिनिटात माझ्या थोबाडावर चांगलाच पांढ-या रंगाचा थर जमा करुन बाहेर गेला मला कळालेच नाही, मी त्याला शोधण्यासाठी , पाहण्याचा वळण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेरुन ओरडला \" हिल ना मत साब, क्रिम को सुख ने आराम से सिट पर बैठे रहो.\" मी जो हुकुम सरकार असं म्हणत चुपचाप बसून राहिलो.\nकाही मिनिटात तो आता ही क्रिम धुणार व माझा रंग एकदम उजळणार व आपला हरवलेला गोरा रंग सापडणार अशी काही दिवास्वप्ने मला त्या खुर्चीवर बसून पडू लागली पंधरा मिनिटाने तो आला व हळुहळु माझ्या चेह-यावरील ती क्रिम काढून लागला, मी एकदम काही तरी मी नवल पाहणार आज ह्या नजरेने समोर अरसामध्ये आपलं थोबाड पाहत होतो, पण कसले काय ०.००१% पण रंग गोरा झाला आहे असं मला तरी वाटलं नाही पण तो लेकाचा म्हणाला \" देखा साब, कितना फरक पडा आप अगले हप्ते भी करा ले ना दो चार बार करोगे तो आप का रंग गोरा जरुर होगा. \" आता चेह-यावर प्रयोग केलाच होतो आता केसांच्या कडे त्याचे लक्ष होते पण मी त्याच क्षणी भानावर आलो व म्हणालो \" बाल कलर मत करना बाद में देखुंगा, जब टाईम होगा तब.\" त्याचं मन खट्टु झालं पण मी आपल्या निर्णयावर पक्का होतो पण त्याने ठरवलं असावं की अजून काहीतरी प्रयोग करायचाच माझ्या वर त्यासाठी त्याने पुन्हा माझ्या भुवया पाहत म्हणाला\" साब, एक काम करता हूं, आप कि भोएं ठिक ठाक करता हूं.. ठीक है\" त्याला केसाला कलर करुन नको असे सांगून त्याचं मन मी दुखावलंच होतं... आता चार भुवयावरील केसंच काढतो म्हणत आहे तर काढू दे बापडा हा उच्च विचार करुन मी त्याला बरं कर म्हणलो... थोड्या वेळाने कळालं कि तो माझा उच्च नाही तर हुच्च विचार होता.\nत्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता... भयानक त्रास होत होता एक केस जेथून निघे तेथे रक्त आलं की काय असं वाटतं होतो, तो आपलं ते शस्त्र चालवत म्हणाला \"साब, अब देख ना आपका चेहरा आप को भी नया दिखेगा\" माझ्या डोळ्यात आसवं जमा झाली होती व मी आता सुरवात झालीच आहे ह्याचा कुठे तरी अंत असेल असा विचार करुन त्याचे अत्याचार सहन करत राहिलो, थोड्यावेळाने त्याने आपले शस्त्र म्यान केले व माझं थोबाड परत साफ करत म्हणाला \"देखो साब, हो गया कितना आसान था\" मी माझ्या भुवया चोळत म्हणालो \" बहोत आसान था... कितना हुवा \"\nखिश्यातून दिलेले अडीचशे रुपये, कोरलेल्या भुवया व माझा न उजळलेलं थोबाड घेऊन मी तेथून बाहेर पडलो. व शिकलेली अक्कल आपल्या मेंदुमध्ये कुठेतरी खुणगाठ बांधावी तशी बाधून स्वतःशीच निर्णय घेतला की आज पासून आपल्या थोबाडावर कुणालाच प्रयोग करुन द्यायचे नाहीत... जे आहे, जसं आहे तसं आपलं \nहा विचार करुन आपल्या घराकडे चाललो तर एक मित्र भेटला व म्हणाला \" क्या हाल है, अच्छे दिख रहे हो, दाढी-मुछ कटवाई बढिया किया, एक काम कर ना जो तुम्हारा डॉक्टर दोस्त है ना, उसको बोल तेरी तेढीं नाक व सींधा कर दे एकदम हिरो लगेगा भाई तु \" माझ्या चेहराचा बदललेला रंग व मी माझं पायतान हात घेण्यासाठी खाली वाकलो.... हे पाहताच तो सुसाट सटकला तेथून \nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ १०:१३ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझी सफर... भाग १\nमाझं कोल्हापुर - भाग १\nआज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस \nभटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६\nअहिंसावादी - म्हणजे काय \nभटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)\nभटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव \nशेयर मार्केट (बेसिक) भाग -३\nवहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां\nमाझे महान प्रयोग - २\nमाझे महान प्रयोग - १\nमाझं थोबाड... भाग- ०\nमाझं थोबाड... भाग- ०\nदुनियादारी - माझ्या नजरेने \n(( ती - सहा ओळीत ))\nपाप येवढे आहेत डोक्यावर...\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -२\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -१\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-not-mentioned-nagpur-mumbai-high-speed-railway-line-344120", "date_download": "2021-06-18T00:41:50Z", "digest": "sha1:PMY7I7L5M4VCY2N4WGABGAEW3YTYFWBD", "length": 29059, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक ! नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा 'पत्ता कट'", "raw_content": "\nडीपीआरसाठी निविदा, औरंगाबादचा साधा उल्लेखही नाही.\n नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा 'पत्ता कट'\nऔरंगाबाद : नागपूर ते मुंबई असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र या महत्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा समावेशच केला नसल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, रेल्वे अभ्यासक स्वानंद साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केला.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nरेल्वे आणि औरंगाबादवर अन्याय हे समीकरण नविन राहिलेले नाही. रेल्वे बोर्ड किंवा दक्षिण मध्य रेल्वे मराठवाडा आणि विशेषतः औरंगाबादवर सातत्याने अन्याय करत आहे. प्रचंड प्रवाशी असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्याचा हा सिलसिला हायस्पीड रेल्वेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्याचे स्वानंद साळुंके यांनी यावेळी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी औरंगाबादला स्पेनच्या एका कंपनीच्या प्रतिनिधींनी भेट दिली होती. त्यावेळी मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता. स्पेन कंपनीच्या प्रतिनिधींनी औरंगाबादहून तीन तासात मुंबई आणि औरंगाबादहून तीन तासात नागपूर या हायस्पीड रेल्वेने जाता येणार असल्याचे सांगितले होते. याशिवाय तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनीही लोकसभेत हा विषय उचलून धरला होता. रेल्वे विभागानेही हा मार्ग औरंगाबाद मार्गेच तयार करणार असल्याचे स्पष्ट केले होते.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nराष्ट्रीय उच्च गती रेल्वे महामंडळ (एनएचएसआरसीएल) यांनी मुंबई ते नागपूर या ७४१ किलोमिटर हायस्पीड रेल्वेसाठी डीपीआर तयार करण्यासाठी नुकतीच निविदा काढली आहे. या निविदेत मुंबई नाशिक आणि नागपूर या शहरांचे नावाचा स्पष्ट उल्लेख करताना औरंगाबादबाबत संभ्रम कायम ठेवला आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग औरंगाबादहून जाणार आहे किंवा नाही. याबाबत या साशंकता नि���्माण झाली आहे. त्यामुळेच हायस्पीड प्रस्तावित रेल्वे मार्गातून औरंगाबादला वगळण्यात आले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच डीपीआर आणि संबंधीत कामाच्या हालचाली सुरु झाल्याने येथील लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. सध्या औरंगाबादला दोन खासदार असल्यामुळे रेल्वेवर दबाव टाकून हे काम करुन घेतले तरच येथील विकासाला गती मिळेल अन्यथा पुन्हा औरंगाबाद अनेक वर्ष मागे जाणार असल्याची भिती समितीचे सचिव प्रल्हाद पारटकर यांनी व्यक्त केली.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव हा मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावानंतर आला आहे. या मार्गासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांनी प्रचंड जोर लावला. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते विकासाच्या प्रश्नावर मतभेद विसरून एक होतात, त्यामुळेच त्या भागाचा विकास होतो. मात्र मराठवाड्यात राजकीय इच्छाशक्ती या भागातील मागासलेपणाला कारणीभूत ठरत असल्याची जनभावना बळावत आहे. त्यामुळेच येथील राजकीय नेतृत्वांनी एकत्रित येऊन हायस्पीड रेल्वे साठी पुढाकार घेतला पाहिजे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/sunita-pathare-first-state-hindi-poets-meeting-347248", "date_download": "2021-06-18T00:11:36Z", "digest": "sha1:C723BIZJOBOUO5IAFXEZQ6APMGVNQK7G", "length": 16997, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यस्तरीय हिंदी कवी संमेलनात प्रा. सुनीता पठारे प्रथम", "raw_content": "\n- राज्यातील ३७ कवींचा सहभाग\nराज्यस्तरीय हिंदी कवी संमेलनात प्रा. सुनीता पठारे प्रथम\nपिंपरी : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापकांच्या ऑनलाइन कवी संमेलनात ३७ कवींनी सहभाग घेतला. शंभरहून अधिक श्रोत्यांनी या काव्यरसाचा आनंद घेतला. संमेलनात प्रा. सुनीता पठारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकवी संमेलनाचे ऑनलाइन उद्धाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे हिंदी विभागाचे वरिष्ठ व्याख्याते डॉ. विजयकुमार रोडे यांनी दीपप्रज्वलन करून केले. पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. बाळासाहेब शेटे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. पुणे विभाग अध्यक्ष प्रा. संजय पवार यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले, की कोरोनाची पार्श्वभूमी असतांनाही अशाप्रकारे कवी संमेलनाचे आयोजन म्हणजे बहुदा पहिलाच प्रयत्न असावा, पण अशी गरज होती. तसेच संघामध्ये चैतन्य निर्माण व्हावे व कवींना मंच उपलब्ध करून द्यावा, यासाठी संघाची ही जबाबदारी पुणे विभागाने घेतली व राज्यातील कवींनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nप्रा. रामदास मुंगसे यांनी कवी संमेलनाचे निर्णायक कनकवली येथील प्रा. संजय गांवकर यांचा परिचय करुन दिला. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संघाचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कांबळे होते. सूत्रसंचालन प्रा. चारुता दाभोळकर व प्रा. मच्छिंद्र भिसे यांनी केले. प्रा. डॉ. बबीता राजपूत यांनी आभार मानले.\nप्रथम क्रमांक- प्रा. सुनीता पठारे, विश्वकर्मा कॉलेज, कोंढवा पुणे. द्वितीय क्रमांक- प्रा. अरुण आहेर, नवभारत ज्यु. कॉलेज, जालना. तृतीय क्रमांक- प्रा. सुषमा चौगुले, डी. डी. शिंदे सरकार, ज्यु. कॉलेज, कोल्हापूर.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nऑनलाइन कवी संमेलनात औरंगाबाद येथून डॉ. राजकुमार कांबळे, लातूर येथून प्रा. राजेसाब मौजन, अमरावती येथून प्रा. हसन शेख, नाशिक येथून प्रा. सुदाम पाटील, मुंब���हून प्रा. वंदना पावसकर, नागपूर येथून प्रा. विनोद डोमकावळे, कोल्हापूर येथून प्रा. नंदा गायकवाड, तसेच राज्य सचिव प्रा. रेवननाथ कर्डिले, राज्य कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सुनिल भोसले इ. मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते.\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n राज्यात 30 हजार रूग्ण; रेड व ऑरेंज झोनमधील अधिकारी म्हणाले... \"लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करा नाहीतर\"...\nसोलापूर : मागील 14 दिवसांत तब्बल 17 हजार 594 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनान\nमहत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या\nपुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे.\nदिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या\nपुणे : दीपावलीच्या सुट्यांनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने शिवाजीनगर (वाकडेवाडी स्थानक), स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमधील स्थानकावरून 532 जादा बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.\n‘मैत्रीण’ स्पर्धेचा निकाल जाहीर; आठ जणींना ई-बाईक\nपुणे - ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ या अभिनव स्पर्धेचा निकाल जाही�� करण्यात असून, विजेत्या ठरलेल्या महिलांना आठ स्कूटी ई-बाईक, २५ सोन्याच्या ठुशी बक्षीस मिळाले आहेत. याशिवाय २०० पैठणी, ५०० चांदीचे नाणे, एक हजार गृहोपयोगी वस्तू, किमान ५० प्रश्‍नांची उत्तरे योग\nसकाळ-चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nशालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांची नोंदणीपुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहाद्वारे’ घेण्यात येणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ ही देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येत आहे. यावर्षी ही स्\nस्पर्धा परीक्षा क्लासेसला परवानगी देण्याची मागणी\nपुणे - राज्यसेवा परीक्षा तोंडावर आलेली असताना शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेस पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी बंद असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या क्लास चालकांनी क्लासेसला ५० टक्के उपस्थितीमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली\nजुनी सांगवीतील घोलप महाविद्यालयाने विद्यापीठाला केली 'ही' मदत\nजुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवीतील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातर्फे मास्क, हॅंड सॅनिटायझर विद्यापीठाकडे देण्यात आले. प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयाच्या फॅशन टेक्‍नॉलॉजी विभागामार्फत केलेले साहित्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे\nCrime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका\nपिंपरी : भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/i-had-to-take-some-tough-decisions-against-legends-of-indian-cricket-say-former-chief-selector-msk-prasad/300976/", "date_download": "2021-06-18T00:08:50Z", "digest": "sha1:42UUYU5MAVC7JFV7WATYETYQ7ELC2ZBL", "length": 11545, "nlines": 146, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "I had to take some tough decisions against legends of indian cricket say former chief selector msk prasad", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणे भाग पडले; प्रसाद...\nनिवड समितीचा अध्यक्ष म्हणून काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणे भाग पडले; प्रसाद यांचे वक्तव्य\nनिवड समितीचा अध्यक्ष असताना भारत���य क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने काही अवघड निर्णय घ्यावे लागतात.\nनिवड समितीचा अध्यक्ष म्हणून काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणे भाग पडले; एम. एस. के प्रसाद यांचे वक्तव्य\nPSL : प्रत्येक खेळाडूला ‘सिक्स पॅक’ नसतात; डू प्लेसिसने केली पाकिस्तानी क्रिकेटपटूची पाठराखण\nIND vs SL : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली कर्णधारपदासाठी धवन, हार्दिकमध्ये स्पर्धा\nFrench Open : १७ वर्षीय कोको गॉफ पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत\nत्याला स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास; राशिदने सांगितले विराट कोहलीच्या यशाचे रहस्य\nENG vs NZ : पदार्पणातच सात विकेट घेणारा इंग्लंडचा गोलंदाज निलंबित; जुने ट्विट पडले महागात\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\nभारतीय संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष असणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून मलासुद्धा काही महान क्रिकेटपटूंना संघाबाहेर करणायचा निर्णय घेणे भाग पडले, असे विधान भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी केले. प्रसाद यांनी जवळपास चार वर्षे निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपला. परंतु, त्याआधी त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांनी २०१९ वर्ल्डकपसाठी अंबाती रायडूला वगळून विजय शंकरला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या वर्ल्डकपनंतर त्यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाबाहेर ठेवले. भारतीय संघाच्या हितासाठी मी काही निर्णय घेतल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.\nभावनिक निर्णय घेऊन चालत नाही\nनिवड समितीचा अध्यक्ष असताना भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. संघहितासाठी तुम्हाला महान क्रिकेटपटूंनाही संघाबाहेर करणे भाग पडते. महान क्रिकेटपटूला संघाबाहेर करताना त्याची जागा घेऊ शकेल असा खेळाडू शोधणे, हे सर्वात मोठे आव्हान असते. निवड समितीमध्ये असताना तुम्ही भावनिक निर्णय घेऊन चालत नाही, असे प्रसाद म्हणाले.\nआमच्या निर्णयांचा आता भारताला फायदा\nतुम्हाला ���ोनी किंवा सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू पुन्हा मिळू शकत नाही. त्यांचे भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या कामगिरीविषयी कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही. परंतु, तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात, असे प्रसाद यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा फायदा आता भारतीय संघाला होत आहे. ऑस्ट्रेलियात भारताचे ७ प्रमुख खेळाडू संघाबाहेर गेल्यावर ७ युवा खेळाडूंनी त्यांची जागा घेत अप्रतिम कामगिरी केली.\nमागील लेखकोरोना उपचारांसाठी आता ‘या’ औषध आणि चाचण्यांचा वापर बंद\nनालेसफाईचा दावा, भाजपने केली पोलखोल\n…आणि मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली\nओबीसीकरता आंदोलन करा, भुजबळांचे आवाहन\nओबीसीकरता आंदोलन करा, भुजबळांचे आवाहन\nPhoto : नभ उतरू आलं…ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा मुंबईकरांनी घेतला आनंद\nPhoto: अभिनेत्री यामी गौतम अडकली दिग्दर्शक आदित्य धरसह लग्नबंधनात\nHBD:रिंकु राजगुरूचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते झाले थक्क,आर्ची ते ग्लॅमरस गर्लचा...\nNargis Dutt Birth Anniversary: अभिनेत्री नर्गीस दत्त बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/modi-thackeray-meeting-sandeep-deshpande-taunt-shivsena-over-pm-modi-and-uddhav-thackeray-meeting/", "date_download": "2021-06-18T00:02:11Z", "digest": "sha1:WW7KSZWORCUZE7K4C7DAWLXRMLWABHLW", "length": 48966, "nlines": 433, "source_domain": "shasannama.in", "title": "पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना?; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला – शासननामा न्यूज - Shasannama News पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना?; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्य�� दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमहाराष्ट्रपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मंगळवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा केली. याच भेटीसोबत मुख्यमंत्री ठाकरे व मोदी यांच्यात स्वतंत्र चर्चाही झाली. त्यावरून राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसेनं याच बैठकीवरून शिवसेनेला खोचक टोला हाणला आहे. (MNS Taunts Shiv Sena Over Modi-Thackeray Meeting)\nतब्बल २५ वर्षे असलेली शिवसेना-भाजपची युती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तुटली. राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली होती. राज्यातील सत्तेचे समसमान वाटप हा दोन्ही पक्षांतील कळीचा मुद्दा होता. समसमान सत्तावाटपास भाजप राजी होता. मात्र, मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे शिवसेनेला देण्यास भाजपचा विरोध होता. तर, भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या आधी तसा शब्द दिला होता, असं शिवसेनेचं म्हणणं होतं. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर युती तुटली. त्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळं दोन्ही पक्षांत प्रचंड कटुता आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील जनता त्याचा अनुभव घेत आहे.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान मोदी व उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. या बैठकीत नेमके काय झाले असेल याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये या भेटीमुळं अस्वस्थता आहे. शिवसेना-भाजप पुन्हा जवळ येईल का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मनसेनं मात्र यानिमित्तानं शिवसेनेवर टीकेची संधी साधली आहे.\nमनसेचे नेचे संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना ��ाला असेल तर आत्ताच सांगा. नंतर कटकट नको,’ असा चिमटा देशपांडे यांनी काढला आहे.\nवाचा: राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nPrevious articleमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर\nNext articleमराठमोळ्या साड्यांमध्येही हॉट-बोल्ड दिसत तरुणांना घायाळ करणारी ही आहे तरी कोण\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News June 9, 2021\tAt\t5:58 am\n[…] पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झा… […]\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य June 9, 2021\tAt\t6:05 am\n[…] पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झा… […]\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - June 9, 2021\tAt\t6:29 am\n[…] पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झा… […]\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा ���ोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिल���टिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4618", "date_download": "2021-06-18T00:27:10Z", "digest": "sha1:VVHFAGRFHOFU2MZIVE5LZ2COR5FF3OZO", "length": 13308, "nlines": 147, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nकोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र��� उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nगरीब, प्राधान्य गटातील कुटुंबाना सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता द्या\nहवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करणे, रेमडीसीव्हीर उपलब्धतेसाठी देखील विनंती\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nमुंबई : राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत.\nऑक्सीजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या ११.९ लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे . मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण १०.५ लाख होते. राज्यात आजमितीस ५.६४ लाख सक्रिय रुग्ण आहेत अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे.\nआज राज्यात १२०० मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला २ हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, आम्ही देखील स्थानिक व आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गानी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.\nरेमडीसीव्हीरची निर्यात थांबविण्याच्या निर्णयाविषयी धन्यवाद देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, इंडियन पेटंट ऍक्ट १९७० च्या कलम ९२ नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत जेणे करून ते रेमडीसीव्हीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील.\nगरीब व प्राधान्य गटातील कुटुंबाना अर्थ सहाय्य\nकोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्ह्णून घोषित करावा तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढ व्यक्ती दररोज १०० रुपये आणि मुलांना प्रत्येकी ६० रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.\nएसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ता देखील लगेच मिळावा जेणे करून कोविड मुकाबल्यात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणतात.\nकर्ज हप्ते न आकारण्याबाबत\nअनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घातली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणतात.\nजीएसटी परताव्याला मुदतवाढ मिळावी\nकोविड संसर्गामुळे लहान व्यापारी व उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची जीएसटी परतावा मुदत आणखी ३ महिने वाढवून मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.\nPrevious articleमजबूर पत्रकारिता अन् शोषित पत्रकार ..\nNext articleकोविड लस घेणाऱ्या ग्राहकांच्या ठेवीवर जादा व्याजदर – सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची ‘इम्युन इंडिया डिपॉजीट योजना’\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/why-the-gandhis-cannot-lead-india's-opposition", "date_download": "2021-06-18T00:02:56Z", "digest": "sha1:EV4PLJJTBJ6XWSA2KG2TZM2REMXRHMEN", "length": 27216, "nlines": 125, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "गांधी घराण्याचे नाव आता पुरे!", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nगांधी घराण्याचे नाव आता पुरे\nरामचंद्र गुहा , बंगळुरू, कर्नाटक\nआजचा काँग्रेस पक्ष उतरत्या काळातील मुघल सत्ताधीशांची आठवण करून देतो- राजवाड्यात विराजमान असलेले सम्राट व सम्राज्ञी, यांच्याभोवती सतत स्तुती करणाऱ्या राजदरबाऱ्यांचा असणारा कोंडाळा तर बाहेर मुघलांशी निष्ठावान असणारा प्रदेश दिवसागणिक आकुंचन पावत अस्तित्वहीन होऊ लागला होता. आज आपल्या समोरील काँग्रेसची परिस्थिती शोकात्म नसती तर नक्कीच हास्यास्पद वाटली असती. सारांश, जोवर काँग्रेस पक्षावर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणे आणखीच सोपे असणार आहे. इतकेच नाही तर, मोदींना सत्तेत टिकून राहणे आणि राजकीय चर्चेचा आखाडा आपल्या सोयीचा ठेवणेदेखील अतिशय सोपे जाणार आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना वाटत असेल की, त्यांचे राजकारणात कार्यरत राहणे हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे; परंतु खरे पाहता त्यांनी राजकारणातून संन्यास घेणे, हेच देशहिताचे ठरणार आहे.\nमहात्मा गांधींना एकूण चार मुले होती. स्वातंत्र्य चळवळीत या चौघांनीही तुरुंगवास भोगला. परंतु या चौघांनीही स्वतंत्र भारतात कोणतेही राजकीय पद धारण केले नाही. गांधींची ही सचोटी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना मात्र अंगी बाणवता आली नाही. जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी 1959 साली काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या, हे सर्वश्रुतच आहे. परंतु वल्लभभाई पटेलांच्या मुलाने आणि मुलीने आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर स्वार होत खासदारकी मिळवली होती, याची फारच थोड्यांना कल्पना असते.\nयाचप्रमाणे सी.राजगोपालचारी आणि गोविंद बल्लभ पंत यांच्या मुलांनीदेखील खासदारकी भूषवली होती. वारसाहक्काविषयीची गांधींची तत्त्वे स्वातंत्र्य चळवळीच्या इतर प्रमुख नेत्यांकडून दुर्दैवाने पाळली गेली नाहीत. आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करून आपल्या मुलाला किंवा मुलीला खासदार बनवणे हे झाले एक टोक. तर आपल्या कुटुंबीयांमार्फत पक्षाचे नियंत्रण करणे आणि त्यावर संपूर्ण पकड मिळवणे हे अर्थातच दुसरे टोक म्हणता येईल.\nनेहरू, पटेल, राजाजी आणि पंत या सर्वांचे वर्तन कमी अधिक प्रमाणा��� घराणेशाहीचे द्योतक होते. पुढे 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आपले पुत्र संजय गांधी यांची आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करून घराणेशाहीची परिसीमाच गाठली. पुढे संजय गांधींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या पुत्राला अर्थात राजीव गांधींना राजकारणात आणले आणि ‘जर काँग्रेस सत्तेत कायम राहिली तर माझ्यानंतर राजीव गांधी हेच देशाचे प्रधानमंत्री असतील’ असे स्पष्ट संकेत दिले. सोनिया गांधींना आपल्या सासूबार्इंविषयी अतिशय आदर होता. त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी सोनियांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यामुळेच आणीबाणी विषयी काँग्रेसने माफी मागायला हवी असे त्यांना वाटत नाही; आणि आपल्या एकुलत्या मुलाने आपल्या पश्चात काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवावे या संबंधीही त्या कमालीच्या आग्रही होत्या. मात्र काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असताना सलग दोन सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला अतिशय लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सोनियांच्या पुत्राने आपल्या विवेक-बुद्धीला जागून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड व्हावी असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. अशा परिस्थितीतही त्यांच्या मातोश्री (उतरती कळा लागलेल्या पक्षावरील सैल होत असलेली) गांधी घराण्याची पकड घट्ट करण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.\nमी स्वतः काँग्रेसमधील गांधी घराण्याचा आजीवन टीकाकार राहिलो आहे. मात्र मला याचीदेखील कल्पना आहे की, गांधी घराण्याची पाठराखण करणारे सर्वच लोक व्यक्तिगत स्वार्थापायी त्यांची पाठराखण करत नाहीत. काहीजण या भावनेने गांधी घराण्याची पाठराखण करतात की, फक्त काँग्रेसच देशपातळीवर भाजपला आव्हान देऊ शकते. याचबरोबर त्यांचा असा दावा असतो की, फक्त नेहरू-गांधी घराणेच काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवू शकते आणि त्यामुळेच पक्षावर या घराण्याचे वर्चस्व असणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे काही लोक याकडे लक्ष वेधतात की, ‘फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांतील प्रमुख नेत्यांची मुले-मुली आमदार, खासदार आणि मंत्रीपदे भूषवतात, त्यामुळे घराणेशाहीसाठी, फक्त काँग्रस पक्षालाच लक्ष्य करणे योग्य नाही.’\nमला मात्र वरील युक्तिवाद पटत नाही. कारण 1885 ते 1975 सालापर्यंत किंवा 1991 ते 1998 सालापर्यंत काँगेस पक्ष घराणेशाहीचा वाहक नव्हता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात सोनिया गांधी देखील काँग्रेस पक्ष एकसंध ठेवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसआर काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचा उदय झाला आहे. या प्रादेशिक पक्षांकडे मिळून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ म्हणवणाऱ्या पक्षाइतकेच खासदारांचे संख्याबळ आजतरी आहे. पण कुण्या पक्षाकडे घराणेशाहीचे वाहक असलेले काही खासदार असणे ही बाब, एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व पालकांकडून आपल्या मुलांकडे जाण्याच्या मानाने (लोकशाही राजकारणाची अवहेलना होण्याच्या दृष्टीने) अगदीच किरकोळ आहे.\nकाँग्रेसच्या तुलनेत भाजप कधीही घराणेशाहीचा पक्ष राहिलेला नाही. आणि हीच बाब या पक्षाची ताकददेखील आहे, ती मतदारांना या पक्षाकडे आकर्षितही करते. नरेंद्र मोदी ही पूर्णपणे स्वकर्तृत्वावर मोठी झालेली व्यक्ती आहे. राजकारणात त्यांच्यावर कोणाचाही वरदहस्त नव्हता. याउलट राहुल गांधी आज राजकारणात फक्त कुणाचा पुत्र, किंवा नातू किंवा कुणाचा पणतू असल्यामुळेच आहेत. हीच बाब नरेंद्र मोदींना राहुल गांधींपासून वेगळे ठरवते. अर्थातच, आपल्या विरोधकांच्या तुलनेत नरेंद्र मोदींकडे काही जमेच्या बाजू आहेत- उदा. इतरांच्या तुलनेत ते अधिक बुद्धिमान आहेत, ते अधिक कष्ट घेतात, त्यांना वक्तृत्व-शैली लाभली आहे आणि अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कोणतीही सुपरिचित पार्श्वभूमी नसणे- विशेष म्हणजे नामदार नसणे ही त्यांची जमेची बाजू आहे आणि इथे नमूद केलेले गुण त्यांचे पारडे आणखी मजबूत करतात. 1968 मध्ये सोनिया गांधी प्रथम भारतात आल्या, तेव्हा भारत देश जी हुजूर आणि श्रेष्ठ-कनिष्ठ या रचनेत जखडलेला होता. तुमचे वडील किंवा आजोबा कोण आहेत, या बाबी तेव्हा अतिशय महत्त्वाच्या होत्या. नंतरच्या पन्नास वर्षांत भारतातील सरंजामशाही वृत्ती अतिशय कमी झाली आहे. आता जनतेला तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा कोण होते यापेक्षा, तुमच्या कर्तृत्वामध्ये जास्त रस आहे. ही बाब फक्त राजकारणातच नाही तर खेळ, व्यापार व अन्य क्षेत्रांतदेखील तितक्याच सहजतेने लागू होते. मग एके काळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाची धुरा आजदेखील घराण्याच्या पाचव्या पिढीतील सदस्��ाकडेच का असावी, याचे आजच्या तरुण पिढीला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.\nलुटियन्स दिल्लीच्या केंद्रस्थानी असल्यामुळे असेल, किंवा भोवती स्तुती करणाऱ्या चमच्यांचा कोंडाळा तयार झाल्यामुळे असेल, भारतीय जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत झालेले अमुलाग्र बदल सोनिया गांधी टिपू शकलेल्या नाहीत. आता कळूनही उपयोग नाही, कारण वेळ कधीच निघून गेली आहे. हिंदुत्व किंवा विद्यमान सरकाराविषयी कसलीच सहानभूती नसलेली माझ्यासारखी एक व्यक्ती हे सर्व लिहिते आहे. कारण साडेपाच वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदींच्या शासनाने बहुसंख्यांकवादाला चालनाच दिली आहे, स्वायत सरकारी संस्थांचा पाया डळमळीत केला आहे, विज्ञान आणि विद्वतेवर हल्ला केला आणि अर्थव्यवस्थेचेही अतोनात नुकसान केले आहे. एका व्यक्तिमत्त्वाभोवती निर्माण झालेले वलय आणि निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटणे हे प्रकार, हुकूमशाहीच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीचेच द्योतक आहेत. त्यामुळे आपल्या लोकशाही मूल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व सामाजिक एकता पूर्वपदावर आणण्यासाठी एका मजबूत आणि विश्वासार्ह विरोधी पक्षाची तातडीने गरज आहे. परंतु सोनिया गांधी व त्यांची मुले ती गरज पूर्ण करू शकतील याची शक्यता अतिशय धूसर आहे.\nमात्र भाजप हा काही अभेद्य असा पक्ष नाही. अलीकडील एक-दोन वर्षांत अनेक महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. सलग दोनदा सार्वत्रिक निवडणुका भाजपने जिंकल्या, कारण या निवडणुका मुळात अध्यक्षीय निवडणुकीत परावर्तीत झाल्या होत्या. शिवाय, नरेंद्र मोदी हे प्रमुख आव्हान जिच्यासमोर होते, ती व्यक्ती घराण्याच्या वारसा आणि राजकीय बुद्धिमत्तेचा अभाव या प्रमुख कारणांमुळे अगोदरच गलितगात्र झाली होती. राहुल यांनी चालवलेल्या निवडणूक प्रचारात आपल्याला याचीच झलक दिसली. रोजगार निर्माण करण्यात आलेले अपयश आणि कृषी क्षेत्रावर ओढवलेले संकट अशा मुद्यांवर पंतप्रधानांना घेरण्याऐवजी राहुल यांनी मोदींवर व्यक्तिगत भ्रष्टाचाराचा आरोप केला. एकूणच काँग्रेसची भूतकाळातील याबाबतची कामगिरी पाहता, हा मुद्दा मतदारांना आकर्षित करण्यापेक्षा काँग्रेसच्या अंगलटच येणार होता.\nआजचा काँग्रेस पक्ष उतरत्या काळातील मुघल सत्ताधीशांची आठवण करून देतो. राज���ाड्यात विराजमान असलेले सम्राट आणि सम्राज्ञी, यांच्याभोवती सतत स्तुती करणाऱ्या राजदरबाऱ्यांचा कोंडाळा तर बाहेर मुघलांशी निष्ठावान असणारा प्रदेश दिवसागणिक आकुंचन पावत अस्तित्वहीन होऊ लागला होता. आज आपल्या समोरील काँग्रेसची परिस्थिती शोकात्म नसती तर नक्कीच हास्यास्पद वाटली असती.\nसारांश, जोवर काँग्रेस पक्षावर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणे आणखीच सोपे असणार आहे. इतकेच नाही तर, मोदींना सत्तेत टिकून राहणे आणि राजकीय चर्चेचा आखाडा आपल्या सोयीचा ठेवणेदेखील अतिशय सोपे जाणार आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना वाटत असेल की, त्यांचे राजकारणात कार्यरत राहणे हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे; परंतु खरे पाहता त्यांनी राजकारणातून संन्यास घेणे, हेच देशहिताचे ठरणार आहे.\n(अनुवाद : साजिद इनामदार)\nTags: Priyanka Gandhi Soniya Gandhi Rahul Gandhi Kalparwa ramchandra guha गांधी घराणे प्रियंका गांधी सोनिया गांधी राहुल गांधी कालपरवा रामचंद्र गुहा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nरामचंद्र गुहा, बंगळुरू, कर्नाटक\nभारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन.\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/05/blog-post_07.html", "date_download": "2021-06-17T23:45:10Z", "digest": "sha1:GV6ECWKYZJFSDRRKVW3J4CAU3NWF34JL", "length": 16901, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कोरोना लसीचे पेटंट - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nजगावर ओढावलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्वांचे लसीकरण हाच सर्वोत्तम मार्ग आहे, याची जाणीव सर्वांना झाली आहे. मात्र या मार्गावरील सर्वात मोठा अडथळा म्हणजे, लसींची उपलब्धतता सध्या भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत आहे. जगाच्या पाठीवर अनेक विकसनशील देशांमध्ये देखील हाच मोठा प्रश्‍न आहे. अमेरिका, युकेसह अनेक विकसित देशांनी मोठ्या प्रमाणात लसींचा साठा खरेदी करुन ठेवल्याने अन्य देशांना लसी उपलब्ध होत नाहीत, हे आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहेत. कोरोना प्रतिबंधक लशींवरचे बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) माफ केल्यास अनेक देशात या लशी तयार होऊन वेगाने लसीकरण शक्य आहे. विकसनशील देशांना सध्या करोनाचा सामना विशेष तीव्रतेने करावा लागत असून बौद्धिक संपदा हक्क रद्द केल्यास त्यांना वेगाने लस मिळणे शक्य होणार आहे. यासाठी भारताने लशींवरील बौद्धिक संपदा हक्का रद्द करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. आता अमेरिकेने भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने लशींवरील बौद्धिक संपदा हक्क माफ होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nजीवनावश्यक औषधांवरील पेटंट हा वादाचा व चर्चेचा विषय\nऔषधांवरील बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. औषधांचा शोध लागून ती बाजारात येईपर्यंतची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची, खर्चिक व प्रदीर्घ काळ चालणारी असते. त्यामुळे औषधांच्या किमती भरमसाट वाढतात. औषध निर्मितीप्रक्रियेत इतका प्रचंड पैसा ओतलेला असतो, की त्याची कुणी कॉपी करणे संशोधक कंपनीला परवडूच शकत नाही. कारण अशी कॉपी झाली तर कॉपी झालेले औषध बाजारात स्वस्तात विक्रीला येणार. त्यामुळे संशोधक कंपनीचा नफा कमी होणार आणि त्यामुळे संशोधनावर केलेला खर्च भरून काढून वर नफा कमावणे त्या कंपनीला शक्य होणार नाही. पेटंटचे आयुष्य २० वर्षांचे असते. त्यानंतर संशोधक कंपनीचा त्या औषधावरचा स्वामित्व हक्क संपुष्टात येतो. यानंतर कुणालाही त्या औषधाची कॉपी करता येते. औषधाचा स्वामित्व हक्क संपुष्टात आल्यावर अन्य कंपन्या जेनेरिक औषध बनवू लागतात. साहजिकच बाजारातली चढाओढ कमी होते आणि किमती कमी होतात. जेनेरिक कंपन्यांना हे औषध बनवण्यासाठी ना संशोधनावर खर्च झालेला असतो, ना तेवढा वेळ गेलेला अ���तो. त्यामुळे ही औषधे ते कमी भावात विकू शकतात. जीवनावश्यक औषधांवरील पेटंट हा खूप आधीपासून वादाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. या विषयावरील चर्चेच विकसीत देश आणि विकसनशील देश असे ठळक दोन प्रकार पडतात. साधारणपणे जर देश गरीब किंवा विकसनशील असेल तर त्या देशाच्या सरकारचे पेटंट धोरण, सामान्य-गरीब जनतेच्या बाजूचे असायला हवे. म्हणजेच औषधासारख्या जीवनावश्यक वस्तूवर अश्या देशाने सहजासहजी पेटंट्स देता कामा नये जेणे करून सामान्य जनतेला औषधे सहज उपलब्ध होतील. या उलट जर देश श्रीमंत असेल, उत्पादक असेल, तर जनतेची आर्थिक परिस्थिती तुलनेने चांगली असते. या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या हितासाठी कल औषध कंपनीकडे झुकलेला असावा, असे मानले जाते. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकासारखा महासत्ता असलेला देश कोरोनापुढे हतबल झालेला दिसतो. गत दोन महिन्यांपासून महसत्तेकडे वाटचाल करणार्‍या भारताची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना माहित आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केवळ लसीकरण हाच मार्ग असल्याने जगभरातील तज्ञांनी स्पष्ट केले आहे.\nकोरोनावरील लसी नफा कमविण्यासाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीला वाचविण्यासाठी\nआजमितीस चार-पाच लसीं उपलब्ध झाल्याने लसीकरण सुरु देखील झाले आहे. भारतातही कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुटिनीक या लसी उपलब्ध झाले आहेत. मात्र लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसत आहे. जर भारतासारख्या देशात अशी परिस्थिती आहे तर अफ्रिका खंडातील गरीब देशांमध्ये काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. या अनुषंगाने मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी लसीच्या पेटेंटबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिल गेट्स म्हणाले की, ‘लसीच्या फॉर्म्युल्याला विकसनशील देशांसोबत शेअर करु नये. यामुळे विकसनशील आणि गरीब देशांना लस मिळण्यास विलंब होईल, मात्र लसीचा फॉर्म्युला देण्यात येऊ नये.’ ‘जगभरात लसीच्या अनेक फॅक्ट्रीज आहेत व लोक लसीच्या सुरक्षेबाबत गंभीर आहेत. असे असले तरीही औषधाचा फॉर्म्युला देऊ नये. अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन फॅक्ट्री आणि भारताच्या एका फॅक्ट्रीमध्ये फरक आहे. कोणत्याही लसीला आपण विशेषज्ञ आणि पैसे खर्चून बनवत असतो. ही काही रेसिपी नाही, एक फॉर्म्युला आहे. लस बनवत��ना विशेष खबरदारी घ्यावी लागते व टेस्टिंग करावे लागते. यासोबतच ट्रायल्स देखील करावे लागते.’ ‘विकसित देशांनी लसीसाठी आधी स्वतःला प्राधान्य दिले यात काहीही आश्चर्यकारक नाही. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ३० वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. मात्र, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत ६० वर्षांच्या नागरिकांना लस मिळत नाही, हे अयोग्य आहे. जे देश गंभीर कोरोना संकटाचा सामना करत आहेत, त्यांना दोन-तीन महिन्यात लस मिळेल’, असेही गेट्स म्हणाले. दुसरीकडे कोरोना लशींवरील बौद्धिक संपदा हक्क रद्द करण्याची मागणी भारत व दक्षिण आफ्रिकेने केली होती. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर अनेक देशांकडून दबाव वाढू लागला होता. त्या दबावापोटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यास समर्थन दिले आहे. औषध निर्मिती करण्यार्‍या कंपन्यांचा याला विरोध असून त्यामुळे उत्पादन कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जगातून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरु शकतो. आतापर्यंत अन्य औषधांच्या पेटंटचा विषय व कोरोना लसींमध्ये खूप फरक आहे. कोरोनावरील लसी या नफा कमविण्यासाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीला वाचविण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा जगभरात सुरु असलेला हा थैमान रोखण्यासाठी सर्वांना लसी वेळेत मिळणे आवश्यक आहे. यामुळे भारताने कोरोना लसीच्या पेटंटबाबत घेतलेली भुमिका ही मानव जातीच्या कल्याणासाठी मदतगार ठरणारी आहे. यात आता अडचणी येवू नये, ही अपेक्षा आहे. होता. यामुळे संपूर्ण जगाला फायदा होणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amaryaatri.blogspot.com/2014/", "date_download": "2021-06-17T23:47:22Z", "digest": "sha1:QEDJDBZ5PHOQ5OJQMUC6BTIQMZBXGYLA", "length": 7127, "nlines": 107, "source_domain": "amaryaatri.blogspot.com", "title": "@m@ryaatri अमरयात्री: 2014", "raw_content": "गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १२:२८ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे ११:५८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे ११:२७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे ११:१६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १०:४६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १०:४० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १०:३८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १०:२३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १४ जून, २०१४\nमदमस्त नको बिनधास्त नको भलत्याच नशेचा चस्का\nधूर होऊन कायमची सत्ता\nमादक चीजेची मादक हवा\nदर्प काळीज जाळी पून्हा पून्हा\nक्षणात मस्ती क्षणात मजा\nबात लपेल कशी सारा घडेल गुन्हा\nक्षणाचीच धुंदी मग वाजेलच पूंगी\nनाही दोस्त दुश्मन ज्याला नशा पुरतीच ढोंगी\nजीव लाखाचा गमवू नको लावून नशेचा जुलमी सट्टा\nगर्द अफिम गांजा कोकेन चौकट राजा\nलागला नादी कुणी पूरा गेला वाया\nबेहोशीचा रांझा त्याला मिळेल सजा\nरक्त पेटेल नाही पूरी पेटेल काया\nपरतीचा रस्ता नाही जीवाची लाही-लाही\nबाजी फिरेल उराशी जीत तुझी होणे नाही\nगडी लाखाचा पडशील उतानी पडून काळाचा हुकमी एक्का\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १०:४७ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ३० मार्च, २०१४\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १२:१९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ९ मार्च, २०१४\nहर लम्हा कुछ बोलता है\nहर लम्हा कुछ बोलता है..\nद्वारा पोस्ट केलेले @m@r p@w@r येथे १:११ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनव��नतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहर लम्हा कुछ बोलता है\nकुछ मेरे बारे में\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nAll rights reserved.. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2017/arch-sculpture-kamla-nehru-park/", "date_download": "2021-06-17T23:31:01Z", "digest": "sha1:TLQVZEFWXSV2CLU3LUHWAHA37JRNHV4Q", "length": 4504, "nlines": 54, "source_domain": "balranjankendra.org", "title": "कमान शिल्प | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: १ जानेवारी, २०१७\nनगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून कमला नेहरू उद्यानात एक नवीन आकर्षण निर्माण झाले आहे.\nकुंड्यांपासून बनविलेले एक ‘कमान शिल्प’ बागेच्या सौंदर्यात भर घालत आहे. पुणे शहरातील उद्यानांत अशा प्रकारचे हे पहिलेच शिल्प आहे. त्याचे उत्घाटन उद्यानात नियमितपणे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला मीराताई रानडे यांनी, संत तुकारामांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा अभंग गाऊन प्रातःकाळचे वातावरण प्रसन्न केले.\n” भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या बागेचे उत्घाटन झालेले आहे. अत्यंत मोक्याच्या जागी असलेले हे चार एकराचे उद्यान प्रभागातील नागरिकांसाठी आनंदाचे ठिकाण आहे. येथे मी केलेली ‘कवितेची बाग’, ‘शिशु क्रीडांगण’, ‘साहित्यिक कट्टा’ यापाठोपाठ उभारलेले ‘कमान शिल्प’ बागेचे आकर्षण ठरेल यात शंका नाही.” असे उद्गार नगरसेविका सौ.सहस्रबुद्धे यांनी उत्घाटन प्रसंगी काढले.\nशिल्पकार श्री.राजेंद्र थोपटे, म.न.पा.चे अधिकारी श्री.जे.बी.पवार व श्री.तुमाले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्याम भुर्के यांनी केले तर श्री.प्रकाश भोंडे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.\nकमला नेहरू उद्यानात कमान शिल्प\nकमला नेहरू उद्यानात कमान शिल्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/06/06/shivsena-politics-pune-maharashtra-ncp-sanjay-raaut/", "date_download": "2021-06-18T00:06:01Z", "digest": "sha1:U4TWGCH5Y3ATIZFY4T5QF6AE75PW22FR", "length": 11545, "nlines": 161, "source_domain": "krushirang.com", "title": "आघाडीचे काही मिटेना.. शिवसेनेनेही दिलाय स्वबळाचा नारा; पहा नेमके काय म्हटलेय संजय राऊत यांनी | Krushirang maharashtra, marathi, latest, news % ट्रेंडिंग", "raw_content": "\nआघाडीचे काही मिटेना.. शिवसेनेनेही दिलाय स्वबळाच�� नारा; पहा नेमके काय म्हटलेय संजय राऊत यांनी\nआघाडीचे काही मिटेना.. शिवसेनेनेही दिलाय स्वबळाचा नारा; पहा नेमके काय म्हटलेय संजय राऊत यांनी\nपुणे : आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्या पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा सूचित केले आहे. त्यावर राष्ट्रवादी शांत आहे, तर शिवसेनेने यावरील आपली चुप्पी सोडली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी झाली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीची तयारी असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.\nपत्रकार परिषदेत राऊत यांनी म्हटले आहे की, आगामी काळातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बैठका घेत आहे. आमचा पक्ष स्वबळावर आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा दोन्ही पद्धतीने तयारी करीत आहे. सत्ता असेल किंवा नसेल याच्याशी काही देणेघेणे नाही. आमच्या तीन पक्षाचे सरकार एकमेकांचे मतभेद बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर एकत्र आले आहे. पुण्यात तयारी सुरू करण्यात आली असून, इथे शिवसेनेला ८० जागांवर विजय मिळेल.\nखेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले. या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. त्यांनी पुढे म्हटले की, स्थानिक पातळीवर राजकारण चालू असते. इथेही कुरघोड्या होत असतात. पण त्या कोणत्या स्तरापर्यंत आपण करू शकतो हे ठरवायला नक्कीच पाहिजे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nबाब्बो.. शेती व शेतकऱ्यांवरील ‘हे’ संकट भयंकरच की; पहा काय झालाय नेमका परिणाम\nआणि पारनेरमध्ये बनावट बियाणे पकडले; पहा कोणत्या कंपनीचे आहे हे बियाणे\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठ�� किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/abhilasha-patil-actress-in-bapmanus-serial/", "date_download": "2021-06-17T23:21:40Z", "digest": "sha1:JQZV5QRT5VTWIAA5BYQEOPT63UJ7UYF3", "length": 7467, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "abhilasha patil actress in bapmanus serial Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा म��ाठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nझी युवा वरील “बापमाणुस” या मालिकेतील अभिनेत्रीचे दुःखद निधन\nझी युवा वरील \"बापमाणुस\" या मालिकेतील अभिनेत्री \"अभिलाषा पाटील\" यांचे काल दुःखद निधन झाल्याचे समोर आले आहे. बापमाणुस याच मालिकेत काम करत...\n“स्वामी समर्थ” मालिकेतील ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T23:30:44Z", "digest": "sha1:NI576IWJXTG742IGIBSL5W4MAGM2LPBM", "length": 11537, "nlines": 84, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "सायकलिंगच्या जबरदस्त फायद्यांविषयी जाणून घ्या - मनोरंजक तथ्य, हिंदीमधील माहिती - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nसायकलिंगच्या जबरदस्त फायद्यांविषयी जाणून घ्या – मनोरंजक तथ्य, हिंदीमधील माहिती\nआजकाल कोरोना युगात सायकल चालवण्याचा ट्रेंड चालू आहे. चांगल्या आरोग्यासाठी लोकांचा कल सायकलिंगकडे जात आहे. सायकल चालवण्याचे बरेच फायदे आहेत.\nतज्ञांच्या मते, नियमित सायकलिंग अल्ट्रा व्हायलेट किरणांच्या दुष्परिणामांपासून त्वचेचे रक्षण करते, जेणेकरून वृद्धत्व चेह on्यावर दिसत नाही.\nसायकलिंग सारख्या व्यायामाद्वारे रक्त परिसंचरण वेगवान होते आणि त्वचेच्या पेशींना भरपूर ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात.\nआम्हाला सायकल चालवण्याच्या प्रचंड फायद्यांविषयी जाणून घ्या\nया दिवसात प्रत्येकजण तणावाखाली आहे, काही लोक यावेळी देखील औदासिन्याने ग्रस्त आहेत. अशा लोकांसाठी सायकल चालविणे खूप फायदेशीर आहे, कारण सायकल मानसिक कल्याण राखते.\nआकडेवारीनुसार, दररोज सायकल चालविणार्‍या लोकांची मानसिक पातळी सामान्य लोकांपेक्षा 15 टक्के चांगली आहे. शरीरात नवीन बेन सेल्स तयार होतात.\nज्यांना झोप लागत नाही त्यांच्यासाठी सायकल चालविणे देखील फायदेशीर आहे. सायकलमुळे तणाव कमी होतो ज्यामुळे स्वत: झोपायला जातो.\nसायकल चालवून हृदयाचा ठोका वाढू लागतो, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि रोग बरे होतात.\nजेव्हा आपण सायकल चालविता तेव्हा आपण सामान्यपेक्षा जास्त खोल श्वास घेता, यामुळे फुफ्फुसांना ताजी हवा मिळते आणि फुफ्फुसांना बळकटी मिळते.\nसायकलिंगमुळे लेग व्यायाम होतो, जे लोक एकाच ठिकाणी तासन्तास बसतात त्यांनी नक्कीच सायकल चालवावी. हे स्नायूंना मजबूत देखील करते.\nसायकल आपल्याला आणि आपला मनःस्थिती निरोगी करते. विविध अभ्यासानुसार असे आढळले आहे की नियमित सायकलिंग ताणतणाव आणि औदासिन्या इतरांपेक्षा कमी प्रमाणात आढळतात.\nतग धरण्याची क्षमता वाढते\nरक्त पेशी आणि त्वचेमध्ये सायकलिंग ऑक्सिजन पुरेसा पुरवठा आहे यामुळे आपली त्वचा अधिक छान आणि चमकदार आणि तरुण दिसते. आपोआप असे वाटते की तग धरण्याची क्षमता वाढली आहे.\nसाखर म्हणजे मधुमेह हा रोग, हृदयरोग, त्वचा, डोळे आणि मूत्रपिंडांकरिता जबाबदार आहे, म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि पेशींमध्ये असलेल्या ग्लूकोज कमी किंवा दूर केल्यामुळे सायक्लिंग हे त्याच्या नियंत्रणाखाली ठेवणे सर्वात उत्तम आहे. त्यानंतर पेशी रक्तात असलेले ग्लूकोज शोषून घेतात आणि त्यास उपयुक्त उर्जेमध्ये रुपांतर करतात.\nआपली प्रतिकारशक्ती मजबूत असल्यास आपण संसर्ग देखील टाळाल. शरीरात रक्ताभिसरण होईल. त्वचा आणि इतर पेशी भरपूर ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये मिळवतात.\n‘किवी फळ’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्याच्या प्रचंड फायद्यांविषयी जाणून घ्या\nआल्याच्या जबरदस्त फायद्यांविषयी जाणून घ्या\nआवडले लोड करीत आहे …\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्त��ार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: शीर्ष भारतीय मसाले आणि त्यांचे आरोग्य फायदे – स्वारस्यपूर्ण तथ्ये, हिंदीमध्ये माहिती\nNext: “मध” गोडपणा आणि आरोग्याचे संयोजन आहे. त्याचे चमत्कारी फायदे जाणून घ्या – मनोरंजक तथ्ये, हिंदीमध्ये माहिती\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events/songbook-publication/", "date_download": "2021-06-17T23:03:27Z", "digest": "sha1:KTXWYBHV67DNKX4AAFJDRWP63WQWZ7HV", "length": 4290, "nlines": 53, "source_domain": "balranjankendra.org", "title": "‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\n‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन\nदिनांक: २६ ऑक्टोबर, २०१५\n‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘गाण्यांचा पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन\nबालरंजन केंद्राच्या ‘गाण्यांचा पाऊस – भाग २’ चे प्रकाशन श्रीमती अनुराधा पंडित यांच्या हस्ते आज झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालकारणी सिंधुताई अंबिके या होत्या .\n“बालरंजन केंद्राचे हे चौथे पुस्तक प्रकाशित झाले. ह्यात १२१ ���ालगीतांचा संग्रह आहे. नवीन पालकांसाठी अंगाई गीते व शिशु गीते यांचा मुद्दाम समावेश केला आहे. याखेरीज बालगीते, प्रार्थना, अभिनय गीते तसेच काही हिंदी गाण्यांचाही समावेश केलेला आहे. आमच्या केंद्रातील मुलांना आनंद देणारी गाणी इतर मुलांपर्यंत पोहोचावीत यासाठी हा खटाटोप असल्याचे” संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.\nयावेळी अनुराधा पंडित यांनी कोजागिरी निमित्त चांदोबाची गाणी सांगून मुलांबरोबर अक्षरश:धमाल केली. पालक वर्गही आपले वय विसरून मुलांसमवेत गाणी म्हणण्यात रंगून गेले.\nवयाची पंच्याऐंशी वर्षे पार केलेल्या सिंधुताईनी खणखणीत आवाजात, हातवाऱ्यासह, सांगितलेल्या गाण्यांनी उपस्थित सर्वजण भारावून गेले. आशा होनवाड व प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात ‘गाण्यांचा पाऊस’चा प्रकाशन समारंभ पार पडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/tips/", "date_download": "2021-06-17T22:40:24Z", "digest": "sha1:MONWWLFYJRYL7DR36IJPOI6TTPB6CO32", "length": 16108, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tips Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खे���ाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nपार्लरमध्ये महागड्या केरेटिन ट्रीटमेंट उपलब्ध असतात. शिजलेल्या भाताचा वापर करून तुम्ही घरच्या घरी केसांवर केरेटिन ट्रीटमेंट करू शकता.\nडिओड्रन्टच्या वापराने होतो स्तनांचा कॅन्सर; काय सांगतं संशोधन\nसंधी सोडू नका, भरपूर खा फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या\nपत्नी सेक्ससाठी देते नकार मनात येतात अनेक शंका मनात येतात अनेक शंका या पद्धतीने शोधा कारणं\nशरीर ठेवतील कूल आणि हार्ट हेल्दी; हृदयासाठी उत्तम असे 5 DRINKS\nही 5 आसनं केलीत तर विसरून जाल मान, पाठदुखीच्या समस्या\n रोजच्या जेवणातली ‘ही’ भाजी भारतातली नाहीच; जाणून घ्या इतिहास\nप्यायलाय का कधी 'पांढरा चहा' फायदे ऐकून व्हाल थक्क\nफ्रिज बिघडला चिंता नको; भाज्या होणार नाहीत खराब; या किचन Tips करा फॉलो\nबदला वयात येणाऱ्या मुलींशी वागण्याची पद्धत; चुकूनही सांगू नका ‘या’ गोष्टी\nरोज केला ‘हा’ उपाय तर चेहरा होईल सुंदर; फॉलो करा शहनाज हुसैन यांच्या टिप्स\nWorld blood donor day: रक्तदानाबद्दलच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोना काळात सर्दी-खोकला दूर ठेवण्यासाठी 'हा' काढा आहे रामबाण उपाय\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा ��ंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2021-06-18T00:37:04Z", "digest": "sha1:NY2D2AIDQ6N5FHUJ5E762G6GJQGXJYGJ", "length": 6393, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे\nवर्षे: १६२४ - १६२५ - १६२६ - १६२७ - १६२८ - १६२९ - १६३०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २५ - रॉबर्ट बॉईल, इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.\nनोव्हेंबर ८ - जहांगीर, मुघल सम्राट.\nइ.स.च्या १६२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-17T23:04:09Z", "digest": "sha1:KFMJMKBKWR5OTMATOQBQ25LDW7RULLQ4", "length": 4186, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nचौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nन वाचता येणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली न���ही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१३ रोजी १५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hollywood-actress-jeniffer-aniston-appeals-to-help-for-india-during-the-corona-pandemic-by-instagram-post-mhad-547399.html", "date_download": "2021-06-17T23:07:09Z", "digest": "sha1:HSWNLB452XFML6MOAAEYOW5Y7XWZRSSR", "length": 20096, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अ‍ॅनिस्टनने केलं मदतीचं आवाहन | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nकोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अ‍ॅनिस्टनने केलं म��तीचं आवाहन\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nकोरोना काळात हॉलिवूडही भारतासाठी सरसावलं; आता जेनिफर अ‍ॅनिस्टनने केलं मदतीचं आवाहन\nहॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) जेनिफर अ‍ॅनिस्टनने(Jeniffer Aniston) इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे.\nमुंबई, 06 मे : कोरोना महासाथीने (Corona Pandemic) सध्या विक्राळ रूप धारण केलं आहे. दिवसेंदिवस देशाची स्थिती खालावत आहे. रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की त्यांना रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. याअभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या देशात एकमेकांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे देशातील अनेक कलाकार मदतीसाठी धाव घेत आहेत. कौतुकाची बाब म्हणजे आता परदेशी कलाकारांनीसुद्धा भारताच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. अलीकडेच प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री (Hollywood Actress) जेनिफर अ‍ॅनिस्टनने (Jeniffer Aniston) सोशल मीडियावर भारताच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.\nजेनिफर अ‍ॅनिस्टनने (Jeniffer Aniston) इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केली आहे. ती म्हणाली, \"सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांत आणि मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. तुम्हाला फक्त लोकांच्या मदतीसाठी पैसे नाही दान नाही करायचे आहेत, तर सोशल मध्यामांवरून जनजागृती सुद्धा करायची आहे\"\nयाआधी सुद्धा काही हॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेतला होता. प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरी आणि केमिला कबेलो यांनीसुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत भारताला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच सिंगर शॉन मेंड्सने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं होतं, \"तुम्हाला कधीही भारतीय संस्कृती किंवा तिथल्या लोकांनी प्रभावित केलं असेल तर कृपा करून दान करा, शेअर करा किंवा तुम्हाला शक्य होईल ती मदत करा\"\nहे वाचा - मनोरंजनसृष्टीला पुन्हा मोठा धक्का; आता अभिनेत्याच्या भावाचा कोरोनाने घेतला ब)\nकेटी पेरीने आपल्या इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे, \"भारतात थैमान घातलेल्या महासाथीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. कोरोनाची ही लाट विश्वविक्रम करत आहे. भारतात माझे मित्र ऑक्सिजन कन्टेनर पोहचवण्यात गुंतले आहेत. जर तुम्हालाही मदत करायची असेल तर त्याची लिंक माझ्या इन्स्टा बायोमध्ये आहे\"\nहे वाचा - Rashmi Rocket चा एडिटर अजय शर्माचा कोरोनाने मृत्यू; मागितला होता ऑक्सिजन बेड )\nतर दुसरीकडे सिंगर केमिला कबेलोने पोस्ट लिहून खंत व्यक्त केली होती, तिनं म्हटलं होतं, \"भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे भारताची मदत करण्यासाठी साधनांची आणि आपल्या सहकार्याची गरज आहे\"\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/actress-komal-kumbhar/", "date_download": "2021-06-18T00:08:32Z", "digest": "sha1:SUWQU7RJIR52FGTHDXSA6CC3HDVHRUQO", "length": 7711, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "actress komal kumbhar Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nस्टार प्रवाह वरील ह्या मालिकाना प्रेक्षक दाखवतायेत आपली पसंती\nमराठी मालिका म्हटलं कि झी मराठीचं नाव पहिलं घेतलं जातं. झी वाहिनीने अनेक वर्ष मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण गेल्या काही...\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nनिवेदिता जोशी यांचे वडीलही होते मराठी चित्रपट अभिनेते आणि बहीण हि दिसते अगदी सेम...\nअभिनेत्री गौतमी देशपांडे थोडक्यात बचावली.. आपल्या सोबत इतरांनाही वाचवण्याचे केले धाडस\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2008/11/blog-post_6310.html", "date_download": "2021-06-18T00:10:38Z", "digest": "sha1:AFF2OXSFRKUU4S53EJEMJLMZBE4OXJE6", "length": 18264, "nlines": 85, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: अव्यक्त क्षण", "raw_content": "\nरविवार, १६ नोव्हेंबर, २००८\nपरवा चूकन तुझ्या लग्नाचे फोटो फ्लिकर वर भेटले.. खुपच छान दिसत होतीस लग्नाच्या दिवशी... कुठेच अपसेट दिसली नाहिस हे पाहू खुप बरं वाटलं , हा त्या दिवशी माझा वाढदिवस होता शक्यतो तु विसरलीस... कित्येक वर्ष तु मला न चुकता शुभेच्छा देत होतीस न चुकता... .. पण त्या दिवशी तु विसरली... मी खुप वेळ वाट पाहीली होती तुझ्या फोनची.. पण तो फोन काही वाजलाच नाही.. असेच दिवस दिवस काढले पण तुझा फोन आला नाही.. एक दिवस दुसराच कोणी सांगून गेला की तुझं लग्न झालं म्हणून.. मी इतका वाईट ही नव्हतो गं.. तु मला स्वतःच सांगितले नाहीस.. लग्नाच्या दोन दिवस आधी तु माझ्याशी तास भर गप्पा मारल्यास... त्यावेळी तर सागायचे .. पण तुझं मन मला कधीच कळालंच नाही.. \nतुला आठवतो तो गज्या.. तु त्याला गजकर्ण म्हणायचीस.. फक्त तुला चिढवतो म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेलो होतो... व त्याने माझा हात मोडला होता.. त्या दिवशी पण तु अशीच .. काना डोळा करुन निघून गेली होतीस ... सर्वाच्या समोर... पण संध्याकाळी हॉस्पीटल मध्ये आली होतीस भेटायला..... जेव्हा त्या व्यक्तीने तुझ्या लग्नाची बातमी दिली .. तेव्हा कोठे तरी वाटलं होतं.. की दोन-एक दिवसामध्ये.. फोन करुन.. बोलली तर असतीस माझ्याशी.. पण तो फोन आलाच नाही कधी \nतुला आवडतो म्हणून निळा रंग वापरायचो... तुला आवडतो म्हणून पिच्चर पाहायचो.. फक्त तुला आवडते म्हनून मला कधीच नआवडलेली शेपुची भाजी आवडीने खायचो... पण तुला माझी आवड कधी कळलीच नाही... तु आपल्याच दुनिये मस्त राहीलीस... आपले रस्ते कधी वेगळे झाले हे तुलाच काय मला देखील कधी समजलेच नाही.. तुझ्यासाठी तुझ्या घरासमोरुन मारल्या जाणा-या चकरा कधी कमी झाल्या... कळत न कळत कधी बंद झाल्या हे तुला कळालेच नाही... दिवसातुन दहादा येणारा माझा फोन कधी येणं बंद झाला तुला कळालेच नाही... हा पण मी तुला कळत न कळत नाव न लिहता पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे कार्ड तु माझंच आहे हे समजून जपुन ठेवली आहेस हे काल परवाच कळाले .. त्या वेळी कळत न कळत डोळ्यातून कधी पाणी गालापर्यंत आलं कळालंच नाही... खरं सांगू मला तु कधी समजलीच नाहीस हा पण मी तुला कळत न कळत नाव न लिहता पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे कार्ड तु माझंच आहे हे समजून जपुन ठेवली आहेस हे काल परवाच कळाले .. त्या वेळी कळत न कळत डोळ्यातून कधी पाणी गालापर्यंत आलं कळालंच नाही... खरं सांगू मला तु कधी समजलीच नाहीस तुझ्या मनात असलेली माझ्या बद्दलची भावना मला कधीच उमजली नाही... तुला माहीत होतं की मी वेडा आपले विचार कधी व्यवस्थीत व्यक्त करु शकणारच नाही तरी देखील तु एकदा ही विचारलं नाहीस \nगरब्याच्या रात्री.. तुझ्या कळत न कळत मी तुझ्या पाठीशीच असायचो तु कधी ह्या गरब्यातून त्या गरब्यात जात असे व.. मग रात्री दोन-अडीच त्या दरम्यान घरी एकटं कसं जायचं ह्या काळजीत घुटमळत उभी राहत असे तू ... तोच मी तुझ्या समोर येऊन... तुला घरापर्यंत सोबत करायचो... आज देखील आठवलं की हसू येतं स्वतः वरच तु कधी ह्या गरब्यातून त्या गरब्यात जात असे व.. मग रात्री दोन-अडीच त्या दरम्यान घरी एकटं कसं जायचं ह्या काळजीत घुटमळत उभी राहत असे तू ... तोच मी तुझ्या समोर येऊन... तुला घरापर्यंत सोबत करायचो... आज देखील आठवलं की हसू येतं स्वतः वरच पण मी बरोबर येत आहे हे कळताच तुझ्या चेह-यावर दिसणारा आनंद कधी डोळ्यासमोरुन गेलाच नाही पण मी बरोबर येत आहे हे कळताच तुझ्या चेह-यावर दिसणारा आनंद कधी डोळ्यासमोरुन गेलाच नाही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये देखील तुला आनंद मिळायचा व तुझ्या चेह-यावर एक वेगळच हसू दिसायचं ... छोट्या छोट्या गोष्टी मध्ये देखील तुला आनंद मिळायचा व तुझ्या चेह-यावर एक वेगळच हसू दिसायचं ... तुला आठवत असेल तु एकदा नापास झाली होतीस कुठल्याश्या तरी परिक्षेत... व तु रडून रडून डोळे लाल करुन बसली होतीस.. राम मंदिराच्या मागच्या बागेत.... त्यावेळी देखील तुला आधार देण्यासाठी मीच आलो होतो.. तुला कधी झोप लागली व तु माझ्या खांद्यावर विसावलीस हे तुला लक्षात देखील नसेल.. पण तुझे गालावर सुकलेले अश्रु पाहू माझे पाणावलेले डोळे.. तुला कधी उमजलेच नसतील \nमी जेव्हा जेव्हा माझं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा... तु काही ना काही कारण सागून तेथून निघून जात असे... पण जेव्हा तु स्वतः आपलं प्रेम व्यक्त केलं होतस तेव्हा तु विसरली होतीस... की मी तुझ्या पासून किती दुरावलो होतो.... तरी ही ... सर्व चुका माफ करुन मीच पुन्हा तुझ्या जिवनात आलो होतो... पण जसं जसे... तुझे सर्कल वाढत गेले तसं तसे मी तुझ्या सर्कल मधून पुन्हा बाहेर पडत गेलो... तरी ही ... सर्व चुका माफ करुन मीच पुन्हा तुझ्या जिवनात आलो होतो... पण जसं जसे... तुझे सर्कल वाढत गेले तसं तसे मी तुझ्या सर्कल मधून पुन्हा बाहेर पडत गेलो... आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला न बोलवता त्याला बोलवलंस तेव्हाच खरं तर ह्या कहानीचा अंत होणे गरजेचे होते पण मी वेडा... तुला पुन्हा पुन्हा माफ करत राहीलो .. व तु कधी पुन्हा येशील माझ्या कडे ही आशा करत बसलो \nखुप वर्षी झाली होती आपल्या अनाम नात्याला... शक्यतो तु मला विसरली देखील असशील पण मी अधीमधी तुझी माहीती शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत होतो... कधी काळी एकदोन चकरा देखील तुझ्या घरासमोरुन मारल्या.. एकदा तु दिसलीस ही.. मोठी वेणी बांधलेली मागे... गुजराती पध्दतीची ती सिल्कसाडी... गळ्यात मंगळसुत्र... कानातील सोन्याच्या रिंगा... हात देवपुजेचे साहित्य ... ह्म्म बरोबर एक लहान छकुलासा गोंडस मुलगा... असेल ३-४ वर्षाचा... तु आंबाबाईच्या मंदिरामध्ये.. आली होतीस... तु जेथे उभी होतीस त्याचा बरोबर मागे दगडी खांबाच्या मागेच मी उभा होता... तु एकदा पदर सावरायला मागे वळली होतीस... एक क्षण शक्यतो नजरेला नजर मिळाली असे वाटताच मी तेथून बाहेर पडलो... व बाजूच्या छोटेखानी मंदिरामध्ये घुसलो.. थोड्या वेळाने बाहेर आलो तोच तु भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधताना दिसलीस.. मला वाटलं मलाच शोधत आहेस.. तोच एक इसम तुझ्या जवळ आला व तुझा शोध संपला थोड्या वेळाने बाहेर आलो तोच तु भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधताना दिसलीस.. मला वाटलं मलाच शोधत आहेस.. तोच एक इसम तुझ्या जवळ आला व तुझा शोध संपला ह्म्म तो तुझा नवरा होता.. शक्यतो तुम्ही देवी दर्शनालाच आला होता... \nकाही दिवसापुर्वीच तुझी मैत्रीण भेटली होती नेट वर चॅटींग मध्ये.. बोलता बोलता ओळख झाली व जुन्या आठ्वणी पुन्हा हिरव्या झाल्या... तीच म्हणाली होती.. की तुला मला एकदा भेटायचं आहे... तीच म्हणाली होती.. की तुला मला एकदा भेटायचं आहे... खरंच मी हरकलो होतो.. एकदम खुष झालो होतो... खरंच मी हरकलो होतो.. एकदम खुष झालो होतो... तुला भेटायला मीळेल ह्या विचारानाचे फुलकीत झालो होतो तुला भेटायला मीळेल ह्या विचारानाचे फुलकीत झालो होतो पण तोच मनाने पुन्हा सावरले मला व विचार केला काय होईल तुला भेटून पुन्हा पण तोच मनाने पुन्हा सावरले मला व विचार केला काय होईल तुला भेटून पुन्हा राहू दे .. ज्या जखमांच्यावर खपली चढलीच आहे ती का स्वतःच ओरबडून काढावी राहू दे .. ज्या जखमांच्यावर खपली चढलीच आहे ती का स्वतःच ओरबडून काढावी नकोच तुला भेटणे पण पुन्हा पुन्हा विचार डोक्यात येत गेले व मी त्या मैत्रीणीला हो भेटतो म्हणून सांगितले \nतुझ्या भेटण्याच्या विचारानेच अंगावर नेहमी रोमांच उभे राहतात... कधी काळी हरवलेल्या वाटा... पुन्हा सापडतील ह्याची आशा देखील कधी केली नाही मी.. पण तो योग पुन्हा येत आहे.. माहीत नाही तु मला ओळखशील की नाही... म्हातारा जरी दिसत नसलो तरी मध्ये खुप मोठा काळ वाहून गेला आहे... ज्या काळ्या भोर केसांचा मला कधी काळ माज होता ते केस आता थोडे थोडे पांढरे झालेले आहेत... डोळ्यावर चष्मा चढला आहे.. व आज काल फ्रेंच कट दाढी देखील ठेवली आहे.. माहीत नाही तु ओळखशील की नाही... पण तु अजून तशीच दिसत असशील नाही... त्या तुझ्या पुढे पुढे करणा-या केसाच्या लटा.. आज देखिल हलकेच गालाला स्पर्श करत विसावल्या असतील.. तुझे ते टपोरे डोळे आज देखील तुझ्या मनातील सुख / दुखाचे भाव जसेच्या तसे प्रतिबिंबीत करत असतील... आज देखील देखील तु पहाटे पहाटे अंगणात रांगोळीचा सडा घालत असशील व चुकुन कोणी वेगाने गाडी घेऊन घरा समोरुन गेला तर बाहेर येऊन पाहत असशील की मी तर नाही... दिवस दिवस भर फोन वर गप्पा मारणे तुझ्या इतकं मला कधी जमलंच नाही... त्या तुझ्या मित्राच्या गाडीचे.. पैश्याचे... स्टाईलचे तु केलेलं कौतुक मला कधी जिव्हरी लागलं ह्याचा तु विचारच केला नाही व अचानक एक दिवस मी सोडून गेल्या वर मात्र फिर फिर भिंगरी सारखी गावभर मला शोधत फिरली होतीस .. तेच प्रेम .. तोच भाव आज देखील असेल का तुझ्या मनात अशी अनेक प्रश्न मनाच्या कोप-यात चरफडत आहेत... बोचत आहेत.. व कोठे ना कोठे मी संपत आहे \nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ११:३३ AM\n२ ऑक्टोबर, २००९ रोजी १२:१६ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ६\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ५\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/03/blog-post_08.html", "date_download": "2021-06-17T22:59:41Z", "digest": "sha1:KRZDKL3HXE5QX227NPUQXAZ3MELV3BJQ", "length": 7576, "nlines": 114, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! - भाग १", "raw_content": "\nसोमवार, ८ मार्च, २०१०\nओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची \nगुगल भाषांतर सेवा, येथे तुम्ही काही ओळी अथवा पुर्ण संकेतस्थळ भाषांतरीत करुन पाहू शकता.\nफोटो, चित्रफिती व गाणी ह्यात काही ही बदल करा (प्रेजेंटेशन साठी उपयुक्त) उदा. http://www.vuvox.com/create\nयेथे तुम्हाला कार्यालयीन तसेच व्यक्तीगत उपयोगाच्या फाईली भेटतील, पत्र कसे लिहावे ह्या पासून... काय शब्द योजना असावी ह्या पर्यंत सर्व माहीती व तयार लेखन येथे भेटेल.\nसर्वात उपयोगी साईट आहे ही.. कुठल्याही लेखनाचा फोटो तुम्ही मोबाईल, स्कॅनर द्वारे घ्या व ह्या साईट वर अपलोड करा बस तुम्ही तुम्हाला हवा तो मजकरु शब्द रुपामध्ये कॉपी पेस्ट करा ;)\nसगळ्यात बेस्ट डाटा बॅकअप प्रणाली तुमचा डाटा महाजालावर सुरक्षित ठेवला जातो जेव्हा हवा तेव्हा वापरा जगात कोठे ही.. फक्त महाजाल जोडणी असली की झालं \nकुठली ही गोष्ट / प्रणाली / सर्व्हीस / मशनरी / रसायन कसे काम करते अथवा तुम्ही एका मॉनिटर वर नाईन एमएमची गोळी झाडल्यावर काय होईल ... असली माहीती हवी असेल तर हे संकेतस्थळ योग्य जागा आहे जगातील कुठली ही गोष्ट कशी काम करते ते आम्ही दाखऊ असा ह्यांचा दावा आहे व संकेतस्थळ पाहील्यावर जाणवते की खरोखर सगळीच माहीती आहे येथे ;)\nवर्ड फाईल पिडीफ मध्ये हवी आहे... अथवा ईतर प्रकारामध्ये तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी कुठल्याही प्रकारचे साहित्य (files/songs/zip/image) तुम्ही येथे आरामात कनवर्ट करु शकता.\nअजून खुप काही आहे महाजालावर \nअजून काही महत्वाची संकेतस्थळे लवकरच \n* पुर्वप्रकाशीत : - २००८\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ११:०७ PM\n९ मार्च, २०१० रोजी ४:५७ AM\n९ मार्च, २०१० रोजी १:४६ PM\n९ मार्च, २०१० ��ोजी २:०३ PM\n९ मार्च, २०१० रोजी २:५४ PM\n९ मार्च, २०१० रोजी ५:५६ PM\n११ मार्च, २०१० रोजी १:१४ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nहरवलेली पानं.... भाग - १\nदेव.. चमत्कार व मी\nओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची \nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/phulala-sugandh-maticha-jiji-akka/", "date_download": "2021-06-17T23:05:52Z", "digest": "sha1:JYNPOXBQILGD5PSE3BATUYDM6ECNTUQU", "length": 7807, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "phulala sugandh maticha jiji akka Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nफुलाला सुगंध मातीचा मालिकेतील ‘जिजीअक्का’ आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची सून\nफुलाला सुगंध मातीचा मालिकेत जिजीअक्काची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अदिती मूलगुंड- देशपांडे” यांनी . स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला...\nया दिवशी होणार देवमाणूस मालिकेचा शेवटचा भाग\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी झाले निधन…झी मराठीवरील या...\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nitinsalunkheblog.wordpress.com/2021/05/", "date_download": "2021-06-17T23:27:21Z", "digest": "sha1:KADD76B4S754RDXT5AOXYZCZTHRB4ZGX", "length": 68056, "nlines": 131, "source_domain": "nitinsalunkheblog.wordpress.com", "title": "May 2021 – Nitin Salunkhe -नितीन साळुंखे", "raw_content": "\nNitin Salunkhe -नितीन साळुंखे\nमला समजतं ते सर्व काही नाही..\nनितीन अनंत साळुंखे – परिचय\nमुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..\nमुंबईची जडण-घडण कसकशी होत गेली याचा अभ्यास करतना, असं लक्षात आलं की, मुंबईला ‘मुंबई’ नांवाचं जगद्विख्यात शहर, जिथे सकाळी उपाशी आलेला कुणीही रात्री झोपताना मात्र उपाशी झोपत नाही, अशी सार्थ ख्याती असलेलं शहर बनवण्यामागे, ज्या तीन मुख्य गोष्टींचा हातभार लागला, त्या म्हणजे, एक, मुंबईचं जगप्रसिद्ध बंदर, दुसरी, सन १८५३ मधे मुंबईत प्रथमच धावलेली प्रवासी रेल्वे आणि तिसरी सन १८५४(१८५६) मधे मुंबईत प्रथमच सुरू झालेली कापडाची गिरण.. यातील बंदर (हे एकच नसून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर बंदरांची माळका होती;पण सोयीसाठी ‘बंदर’ असा एकवचनी शब्द वापरला आहे) वगळता, मुंबईची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो, रेल्वेचा आणि गिरण्यांचा. रेल्वे आणि गिरणी, या दोघींना तर मुंबईच्या गतकाळातल्या अभ्यासकांनी, जगभरातील उद्यमींन्ना आणि देशभरातील कामगारांन्ना आपल्याकडे आकर्षीत करुन घेणाऱ्या ‘हिरॉईन्स’ची’ उपमा दिलेली आहे. त्यातही सहान-मोठं करायचं तर, बंदर आणि रेल्वेच्या मागून आलेल्या ‘गिरणी’बाईंचा वाटा खूप मोठा आहे..\nया गिरणबाईंचं मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यातलं महत्व, मालवणी बोलीतल्या एका म्हणीत सांगायचं तर, ‘आगासली ती मागासली नि पाठसून ईली, ती गुरवार ऱ्हवली’ एवढं आहे.. म्हणजे रेल्वेबाई जरी मुंबईत पहिल्या अवतरलेल्या असल्या तरी, मुंबईची खरी भरभराट झाली, ती तिच्या मागोमाग मुंबईत आलेल्या गिरणबाईंमुळे.. म्हणजे रेल्वेबाई जरी मुंबईत पहिल्या अवतरलेल्या असल्या तरी, मुंबईची खरी भरभराट झाली, ती तिच्या मागोमाग मुंबईत आलेल्या गिरणबाईंमुळे.. मालवणी बोलीतल्या म्हणतील ‘गुरवार’ या शब्दाचा अर्थ ‘गरोदर’ असा आहे. स्त्रिच्या गर्भार राहाण्याला ‘भरभराट’ असाही एक अर्थ गतकाळात होता आणि मुंबईल्या गिरणधंद्याचा अभ्यास करताना, तो किती योग्य होता, हे देखील माझ्या लक्षात येत गेलं.. मालवणी बोलीतल्या म्हणतील ‘गुरवार’ या शब्दाचा अर्थ ‘गरोदर’ असा आहे. स्त्रिच्या गर्भार राहाण्याला ‘भरभराट’ असाही एक अर्थ गतकाळात होता आणि मुंबईल्या गिरणधंद्याचा अभ्यास करताना, तो किती योग्य होता, हे देखील माझ्या लक्षात येत गेलं.. मुंबईत गिरण्या आल्या नि पुढच्याकाळात, तिच्या पूर्वी अवतरलेल्या बंदर आणि रेल्वेनी तिला पुरक अशी भुमिका घेतली. १८५४(१८५६) ते १९८२ या जवळपास सवाशेवर्षाच्या कालावधीत, मुंबईच्या नि पर्यायाने देशाच्याही अर्थसत्तेवर अधिराज्य गाजवलं ते गिरण्यांनी, निर्विवाद हे मला समजलेलं सत्य आहे..\nमुंबईत अजुनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत असताना, मुंबईच्या जडण-घडणीत अत्यंत महत्वाचं स्थान असलेल्या गिरणधंद्याकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं होतं. कीं बहूना, मीच तिकडे लक्ष दिलं नव्हतं. मला तो विषय थोडा किचकट वाटत होता. त्याच माझ्या स्मृती साधारण १९७०-७५ नंतरच्या, आणि त्याही मुख्यत्वेकरून संप-दंगली-जाळपोळीच्या असल्याने, मला तो विषय अभ्यासावा, असं मात्र वाटलं नव्हतं. माझ्या या दृष्टीकोनात बदल झाला तो, मला गुरुस्थानी असलेल्या, ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षक, आठ पुस्तकांचे लेखक आणि जागतिक सिनेमावर अधिकारवाणीने भाष्य करणाऱ्या श्री. अशोक राणे यांच्यामुळे..\nत्याचं झालं असं, अशोकजींनी दोन वर्षांपूर्वी ‘एक होतं गिरणगांव’ या विषयावर डॉक्युमेंटरी तयार करण्याचा संकल्प सोडला नि कामाला सुरुवात केली. काम तसं आव्हानात्पक.. म्हणजे किती, तर एक वेळ पुराणकाळातील रामाला शिवधनुष्य पेलवणं तुलनेनं सोपं गेलं असावं, पण राणेसाहेबांनी स्वीकारलेलं हे आव्हान पेलणं अतिशय कठीण आणि घाडसाचं. प्रचंड आणि काटेकोर संशोधन त्यासाठी आवश्यक. ते काम राणेसाहेबांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने सोपवलेलं. त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली. अर्थात, राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीचा विषय ‘गिरणगांव’ हा असला तरी, ते ‘गांवं’ वसायला निमित्त झालेल्या ‘गिरणी’धंद्याचा कालावधी जवळपास सवाशे वर्षांचा आणि मला तर त्यातलं काहीच माहित नाही. त्यामुळे त्याचा मला अभ्यास करणं आलंच. अगदी ‘अ, ब, क, ड,…’ पासून सुरूवात..\nडॉक्युमेंटरीची सुरुवात करताना त्गिरणगांव पाहिलेल्या, अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखतीतून. त्यात प्रत्यक्ष गिरण्यांमधे काम केलेले काही कामगार, काही कामगार नेते, त्याकाळातल्या कामगार संघटनना नि त्यातून जन्मलेल्या राजकीय पक्षांचा उदयास्त अनुभवलेले-अभ्यासलेले काही अभ्यासक, गिरणगांवतले दुकानदार, ज्वेलर्स, खानावळवाल्या स्त्रिया, डॉक्टर्स, तसेच गिरणागांवात ज्यांचा जन्म आणि पुढचा उत्कर्ष झाला असे खेळाडू, नेते, अभिनेते असे सर्व प्रकारचे लोक होते. त्या मुलाखतींच्या दरम्यान माझ्यासमोर गिरण्या, गिरणगांव आणि गिरणगांवकर, त्यांचे आपापसातले संबंध, संघर्ष नि संकर उलगडत गेले आणि राणेसाहेबांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचं मला खऱ्या अर्थानं भान आलं.\nज्या गिरण्यांमुळे गिरणगांव वसलं आणि अगदी इंग्लंडातल्या मॅंचेस्टर, लॅंकेशायरसोबत स्पर्धा करु लागलं आणि त्यातून मुंबई नांवाचं लहानसं बेट जगद्विख्यात झालं, त्याचा कॅनव्हास किती प्रचंड मोठा नि असंख्य कंगोरे असलेला आहे, याची मला जाणीव झाली आणि मी भानावर झालो.. जो विषय मला कधीच आकर्षित करुन घेऊ शकला नाही, त्याचा इतिहास एकाचव्ळी इतका रोमांचक, रोचक, मनोरंजक नि थरारकही असेल असं वाटलं न���्हतं..\nआता मात्र मी मांड ठोकून अभ्यासाला बसलो.. ‘कोविड-१९’च्या लाटांमुळे एप्रिल २०२० ते अगदी आताआतापर्यंतच्या कालावधीत, आम्ही, राणेसाहेबांची टिम, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन शुटींग करण्यामधे फारशी काही प्रगती करु शकलो नव्हतो. त्यामुळे आयताच उपलब्ध झालेला वेळ मी गिरण्याचा अभ्यास करण्यात घालवला.\nअभ्यास करायचा, तर समोर पुस्तकं हवीत. मराठीत काही थोडकी पुस्तकं आणि गिरणगांवच्या पार्श्वभुमीवर बेतलेल्या काही कादंबऱ्या वगळल्या, तर गिरण्या आणि त्यामुळे गिरणगांव कसं वसत गेलं याचा वास्तव तपशिल देणारी पुस्तकं नाहीतच;किंवा असल्यास त्याची माहिती माझ्यापर्यंत किंवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मराठीतली मला उपलब्ध झालेली ती सर्व पुस्तकं/कादंबऱ्या मी वाचून काढली. इंग्रजीत मात्र गिरण्या, गिरणगांव, गिरणगांवातली लोकवस्ती व त्यातून उदयाला आलेली तिकडची वैषिष्ट्यपूर्ण संस्कृती इत्यादी विषयांवर, विषयवार केलं गेलेलं बक्कळ लिखाण उपलब्ध आहे. अर्थात यासाठी सर्वविश्वव्यापी इंटरनेटला शरण जावं लागलं. इंटरनेटवर तर ‘अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील दो करांने’ अशी अवस्था व्हावी एवढं विपूल ज्ञानभांडार उपलब्ध आहे. त्यातलीच काही पुस्तकं निवडून ‘ग म भ न..’ गिरवायला सुरुवात केली..\nमी वाचनाची सुरुवात करताना, मुंबई शहरात गिरण्या कसकश्या जन्माला येत गेल्या, त्या कोणत्या परिस्थितीत जन्माला आल्या, त्या कुठे जन्माला आल्या आणि त्यामागची कारणं काय होती इत्यादी विषयाला प्राधान्य दिलं. मुंबईतल्या गिरण्यांचा विविध अंगानी अभ्यास शब्दांकित केलेली शेकडो पुस्तकं आहेत. त्यातली काहीच माझ्या वाचनात आली आणि माझ्या त्या वाचण्यातून मला आकलन झालेला त्यातलाच काही भाग, जो केवळ गिरणगावाशी संबंधित आहे, मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे..\nपुढचेही विषय आहेत, जसे, गिरण्यामंधे काम करायला देशभरातून आलेले चाकरमानी, त्यांची इथे येण्यामागची कारणं, त्यांचं राहाणं-वागणं, त्यांनी आपल्यासोबत मुंबईत आणलेल्या, त्यांच्या त्यांच्या मूळ प्रांतातल्या संस्कृती, प्रथा-परंपरा-भाषा, जेवणा-खाण्याच्या पद्धती, त्यांचे खेळ आणि त्यांचा मुंबईतल्या गिरणगांवात झालेला मनोहारी संगम, त्यातून उगम पावलेले व पुढे जगभर प्रसिद्ध पावलेली ‘गिरणगावी संस्कृती’, त्या���ूनच निर्माण झाले गिरणगांवातले गणेशोत्सव, दहिहंडी आदी सण, गिरणी कामगारांच्या युनियन्स, संप आणि त्यातून होणारे राजकारण, त्यांचे आपापसातले संघर्ष इत्यादी. त्याचाही अभ्यास सुरू आहे आणि हे विषय राणेसाहेबांच्या डॉक्यमेंटरीत अधिक विस्ताराने आणि राणेसाहेबांच्या ‘चित्रपटातून गोष्ट सांगण्याच्या’ कौशल्यामुळे अतिशय सुंदरपणे उलगडत जाणार आहे. आणि ते पुढच्या काही काळात आपल्यासमोर येणारच आहे. इथे मात्र या दोन-तीन भागांच्या लेखमालेत माझा मुख्य जोर राहाणार आहे तो, या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, मुंबईतल्या गिरण्या कसकश्या अस्त्तित्वात येत गेल्या, ते सांगण्यावर..\nकोणतीही कृती करण्यामागे काहीतरी निश्चित उद्देश असले पाहिजेत, असं म्हणतात;तसे ह्या माझ्या लिखामागेही माझे दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे, स्मरणरंजन.. मला स्वत:ला माझ्या भुतकाळातल्या स्मृतींमधे अधुनमधून रमायला आवडतं. त्यात गिरण्यांचं गिरणगांव बघत मी लहानाचा मोठा झालेलो. श्री. अशोक राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने, मला त्या गिरण्यांच्या जन्माची कहाणी अभ्यासण्यासाठी अनायासे भुतकाळात फेरफटका मारता आला आणि स्मरणरंजन करता करता, मला पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावं. दुसरा उद्देश म्हणजे, गिरण्यांचा वैभवशाली इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवता यावा. जी पिढी साधारण १९९० नंतर जन्मली आहे, जिला १९८२ साली झालेला गिरण्यांचा अखेरचा व अजुनही अधिकृरित्या मागे न घेतलेल्या संपाची तुटक कहाणी वगळता इतर काही माहिती असण्याची शक्यता नाही, तिला गिरणगांवचं वैभव समजावं, हा..\nमाझ्या या देन-तीन भागांच्या लेखात काही माहिती सुटलेली असू शकते. काही पुस्तकं, जी मला उपलब्ध होऊ शकली नाहीत, ती माझ्या वाचनातून सुटलेली असू शकतात. पुढे-मागे ती पुस्तकं उपलब्ध झाल्यास, ती माहिती जोडून हेच लेख सुधारीत स्वरुपात पुन्हा लिहेन.. पण, त्यामुळे या लेखमालिकेतील लेखातल्या माहितीत फारसा फरक पडणार नाही;झालंच तर त्या लेखात जास्तीची माहिती येईल..\nआता नमनाला घडाभर तेल झाल्यावर, मुख्य विषयाचं सुतोवाच करतो नि थांबतो.\nतुम्हाला माहितेय, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत किती गिरण्या होत्या, ते एकूण १०३.. होय. याच त्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवणाऱ्या १०३ तालेवार बहिणी. त्यातल्या तीन गिरण्या, म���ंबईचं तेंव्हाच विकसित झालेलं एकुलतं एक उपनगर ‘कुर्ला’ येथे होत्या. म्हणजे मुख्य मुंबई शहरात, ज्याची पूर्वीपासून आतापर्यंतची ओळख, बॉम्बे(मुंबई) आयलंड सीटी’ अशीच आहे, एकूण १०० गिरण्या होत्या..\nत्या शंभर गिरण्यांमधल्या ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. गिरणगांव म्हणजे, साधारणत: पूर्वेला माजगाव-शिवडी ते पश्चिमेला महालक्ष्मी-वरळी आणि उत्तरेला परळ-लोअर परळ ते दक्षिणेला भायखळा, एवढा साधारणत: ३५-४० किलोमिटर चौरस क्षेत्रफळाचा भूभाग.\nआणि ह्या गिरणगांचं धगधगत हृदय म्हणजे, लालबाग मध्य कल्पून काढलेल्या घोडपदेव, डिलाईल रोड परळ आणि शिवडीला स्पर्ष करत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघाच्या आतला परिसर. ह्या साधारण, उभ्या-आडव्या ४-५ किलोमिटर अंतराच्या व्यासात, म्हणजे ‘गिरणगांवाच्या हृदयात’, गिरणगांवातील एकूण ७० पैकी जास्तीत जास्त गिरण्या होत्या.\nत्यांचीच कहाणी पुढील भागात..\nहिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती\nमाझाच एक जुना लेख पोस्ट करतोय. त्यावेळी पुण्यात घडलेल्या श्रीमती घोलेबाई-यादव प्रकरणावरून व्यथित होऊन मी हा लेख लिहिला होता, हे लक्षात असु दे. विषय धर्मसंबंधीत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचावा ही विनंती. ही माझी मतं आहेत, ती आपल्याला स्विकारणं बंधनकारक नाहीत.\nहिन्दू धर्म की हिन्दू संस्कृती\nआपल्या सर्वच देशात सध्या हिन्दुत्वाची चर्चा सुरु आहे. मी ही हिन्दुत्वाचा पुरस्कर्ता आहे. मात्र आज मी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि आज गोॅधळलेल्या मनस्थितीत असल्याने, उद्याचे हिन्दूत्वाबद्दलचे माझे विचार नेमके कसे असतील, हे आजच सांगणं अवघड आहे. मला कल्पना आहे, की माझा हा लेख वाचून माझे अनेक मित्र, परिचितांचं माझ्याबद्दल वेगळं मत होण्याची किंवा माझ्याकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी बदलण्याची शक्यता आहे. याची खरी-खोटी कल्पना असुनही माझ्या अल्पशा अभ्यासातून निर्माण झालेल्या विचारांशी मी प्रामाणिक राहाणाचं ठरवून हा लेख लिहित आहे. कृपया आपण माझं म्हणणं तटस्थ बुद्धीने समजून घ्यावं अशी विनंती मी सुरुवातीलाच करतो.\nमला स्वत:ला हिन्दूत्व हे धर्मापेक्षा एका प्राचीन समृद्ध संस्कृतीशी संबंधीत विषय आहे असं वाटतं. हिन्दूत्व हे धर्मापेक्षा अधिक विशाल, व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. हिन्दू ही संस्कृती आहे, जीवनशेली आहे. संस्कृती म्हटली, की तिचं बद���तं राहाणं आणि म्हणूनच जिवंत राहाणं मान्य करावं लागतं. जगातील इतर प्राचीन संस्कृती परचक्राच्या वादळात पार नाहीश्या झाल्या, मात्र सर्वात जुनी असणारी त्हिन्दू संस्कृती ही अनेक परकीय/परधर्मिय आक्रमणं पचवून आजंही जिवंत आहे, ती केवळ कालानुरुप बदलल्यामुळेच. परधर्मियांची शेकडो वर्षांची आक्रमणं झेलत, पचवत, वर त्याला आपलंच नांव देत अद्यापही जिवंत असलेली ही जगातील एकमेंव संस्कृती. उदाहरणच द्यायचं झालं, तर मुसलमानी आक्रमकांकडून तिने बुरखा घेतला आणि त्याला ‘डोक्यावरील पदराचं’ आपलं असं खानदानी रुप दिलं, तर ख्रिस्त्यांच्या ‘माऊंट मेरी’ला ‘मोत माऊली’ बनवून आपल्या देवता मंडळात बसवलं. स्वतंत्र धर्म स्थापन करणाऱ्या गौतम बुद्धाला तिने चक्क विष्णूचा नववा अवतार मानलं. आज सरसकट सर्व देवांना लावत असलेली ‘भगवान’ ही उपाधी सर्वप्रथम गौतम बुद्धांसाठी जन्माला घातली गेली होती. ही लवचिकता, सहिषणूता आणि स्विकारर्हता संस्कृतीचा अंगभूत गुण असतो.\nअशा आपल्या या महान हिन्दू ‘संस्कृती’ला ‘धर्मा’चा वेष हा नंतर कधीचरी, राजकीय गरज म्हणून चढवला गेला. ‘संस्कृती’चा ‘धर्म’ झाला आणि संस्कृतीचा प्रवाह हळू हळू सुरु संकोचू लागला. आता तर ‘हिन्दू धर्म’ अशी ओळख सर्वच स्तरावर दृढ होऊ लागली आहे. आणि एकदा का संस्कृतीचा धर्म झाला, की मग तिच्यातली लवचिकता संपून ती कठोर, हार्ड होते. तिच्यातली आदानप्रदानाची क्षमता संपून तिचं जीतेपण नाहीसं होतं. ती नियमांच्या कडक बंधनात आणि काटेकोर कृत्रीम आचरणात आवळली जाते. तिचं वाहत्या नदीचं स्वरूप लोप पावून, ती एक डबकं बनून राहाते. तिचा क्षय होणं हे क्रमप्राप्त होतं. हिन्दू संस्कृतीचा धर्म बनण्याच्या या टप्प्यावर मला हिच भिती वाटतेय.\nएकदा का धर्म म्हणून एखादी संस्कृती मान्य पावू लागली, की धर्माचे म्हणून जे काही नियम असतात, ते तिला लागू होऊ लागतात. हिन्दूना धर्माची व्याख्या लावून, तो हिन्दू हा धर्म आहे का, हे तपासणं मग आवश्यक होऊ लागतं. मी तोच एक प्रयत्न या लेखात करणार आहे.\nकोणत्याही धर्माचे ‘आचार’ आणि ‘विचार’ हे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. या दोन स्तंभांना ‘आचारधर्म’ आणि ‘विचारधर्म’ असं म्हटलं जातं. कोणत्याही धर्माची व्याख्या या दोन मुद्दयांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आचारधर्मात मुख्यत्वेकरून नजरेस दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. यात केशभुषा-वेषभुषा, लग्न-जन्म-मृत्यू समयीचे संस्कार आणि पद्धती, संपत्तीचे वाटप, वारस, प्रार्थनेच्या पद्धती व वेळा, उपासाच्या पद्धती आणि ते किती व कोणते करावेत याचे नियम वैगेरे वैगेरे आणि अशा अनेक गोष्टींचं नियमीकरण केलेलं असतं. थोडक्यात एखाद्या विवक्षित धर्माच्या लोकांनी समाजात कसं वागायला हवं, याची एक चौकट आखली गेलेली असते. या चौकटीला फारशी लवचिकता नसते.\nधर्माच्या विचारधर्म या दुसऱ्या व नजरेस न पडणाऱ्या भागात ईश्वर, त्याचं स्वरुप, स्वर्ग-नरक, मृत्यूनंतरचं जीवन, पुनर्जन्म, आत्मा आहे किंवा नाही, सृष्टीचं निर्माण व अंत इत्यादी पारलौकीक बाबींचा विचार केलेला असतो. कुठल्याही धर्माचा डोलारा उभा असतो, तो या विचारांवर. आचार हे त्याचे दृष्य स्वरुप मात्र असतं.\nहिन्दु संस्कृतीचा धर्म होण्याच्या टप्प्यावर, मी या संस्कृतीचा पुरस्कर्ता असूनही, मला ती ‘धर्मा’च्या व्याख्येत बसते का, हे तपासावंसं वाटू लागलं. तशी सुरुवात केली आणि सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे मी आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. उद्या माझे या संदर्भातले विचार नक्की कसे राहातील, हे आत्ताच सांगणं मला अवघड आहे.\nउभ्या आडव्या पसरलेल्या आपल्या या देशात बहुसंख्य हिन्दू असुनही धर्म म्हणून ‘आचारा’त इतर प्रमुख धर्मांप्रमाणे कुठेही युनिफाॅर्मिटी दिसत नाही. हिन्दूंमधील अनेक जाती-पंथानुसार लग्न-जन्म-मृत्यू यांच्या प्रथा व पद्धती यांत भेद आहे. सण कोणते साजरे करावेत याविषयी साधारण समानता असली, करी ते कसे साजरे करावेत याविषयी वेगवेगळेपण आहे. देशातील विविध प्रांतांनुसार/जातींनुसार वेषभुषेत आणि केशभुषेतही तर आश्चर्य वाटावं इतकं वैविध्य आहे. जगभरातले मुसलमान स्त्री-पुरुष जसे सारख्याच वेषात आणि केशरचनेत, सणांत आणि त्यांच्या साजरीकरणात व इतर धार्मीक प्रथांत सारखेच असतात, तसं काही हिन्दूंमधे आढळत नाही. उलट विविधता ही हिन्दूसंस्कतीची ओळख आहे व इतकी विविधता असूनही ती एकच म्हणून हजारो वर्ष ओळखली जाते. ‘आचारधर्म’ या कसोटीवर हिन्दूत्व हे धर्म म्हणून टिकत नाही असं मला वाटतं. मग हिन्दूत्वाला धर्म म्हणण्याच्या नादात, आचाराची बंधनं येणार का आणि आपण ती मानणार का, हा पुढचा प्रश्न मला पडतो आणि माझं गोंधळलेपण वाढतं.\nधर्माचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे ‘विचार’. हा तर धर्माचा गाभा. जगातील ���तर प्रमुख धर्मांमधे ‘ईश्वर’ किंवा ‘प्रेषित’ ही कल्पना सुस्पष्ट आहे, त्यात फारसे मतभेद नाहीत. धर्मग्रंथाबातही मतभेद नाहीत. ईश्वराला आणि धर्मग्रंथाला मानणं अनिवार्य असतं आणि कोणत्याही परिस्थितीत देवाची वा धर्मग्रंथाची अवहेलना वा समिक्षा खपवून घेतली जात नाही. हिन्दूंसंस्कृतीतली देवाची संकल्पना मात्र निराकार ते साकार आहे, आहे आणि मुळीच नाही, असल्यास कोणता देव, आस्तिक की नास्तिक, मृत्यूनंतरच जीवन या विषयांवर एकमत नाहीच. ईश्वर आहे असं मानण्याचं स्वातंत्र्य आपल्याला हिन्दू संस्कृती देते तसंच तो न मानण्याचंही स्वातंत्र्य हिच संस्कृती देते. देवाला मानणाराही हिन्दू म्हणून ओळखला जातो तसंच देवाला शिव्या देणाराही, तो नाहीच असं मानणाराही हिन्दूच असतो. तसाच हिन्दूंनी कोणता ग्रंथ ‘धर्मग्रंथ’ मानावा हा ही प्रश्नच आहे. मात्र हिन्दू हा एक धर्म आहे असं मान्य केलं, की मग एकच एक असा देव आणि एकच एक असा धर्मग्रंथ मानणं बंधनकारक होणार आणि मग नक्की कोणता देव आणि कोणता धर्मग्रंथ मानावा, देवाची पुजा पद्धती कशी असावी, याचे नियम अटी होणार का आणि ते कोण करणार आणि ते सर्वांना मान्य होणार का,असे अनेक प्रश्न, उपप्रश्न निर्माण होतात आणि माझा गोंधळ आणखी वाढतो.\nथोडक्यात आचार आणि विचार या धर्माच्या मुख्य कसोंट्यांवर, इतर रुढं धर्मांप्रमाणे हिन्दुत्व ‘धर्म’ म्हणून माझ्यासारख्याला गोंधळात टाकतो असं मला वाटतं.\n‘आॅनर किलींग’च्या देशभरात घडणाऱ्या घटना असोत की नुकतंच घडलेलं पुण्यातलं खोलेबाई-यादव प्रकरण असो, या घटनांना व्यथित होऊन मला हिन्दूत्वाचा पुनर्विचार करावासा वाटला. हिन्दूंव्यतिरीक्त इतरांच्या दृष्टीने खोलेबाई आणि निर्मला यादव, या दोघीही हिन्दूच. मलाही असंच वाटत होतं. हे सर्व हिन्दूच असल्याचं मात्र ते त्यांनाच मान्य नसावं, असं त्यांनी उचललेल्या पावलांवरून दिसतं. त्या दोघी स्वत:ला हिन्दू समजतात की नाही हे कळायला काही मार्ग नाही, परंतू त्यांच्या त्यांच्या जातीच्या आहेत हे मात्र मान्य करतात. दोघी हिन्दू असूनही त्यांची झालेला जातीची ही विभागणी आणि उच्च-निचतेची भावना इतकी तीव्र आहे, की एकमेकांचा एकमेकांच्या नाईलाजाने झालेला वावरही त्या खपवून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी एकमेकांच्या उपास्य दैवतांतही उच्च-निचतेची समिक्षा केली असं पेपरमधे वाचनात आलं. मग धर्माचा गाभा असलेला ‘देव’ नक्की कोणता, याचंही सर्वांना मान्य होईल असं समाधानकारक उत्तर हिन्दू संस्कृतीला धर्म म्हनणारांनी दिलं पाहिजे.\nहिन्दूत्वाला धर्म मानलं, की मग माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहातो तो म्हणजे, परधर्मातील काही लोकांना हिन्दू धर्म स्विकारावासा वाटला, तर ते हा धर्म कसा स्विकारणार, हा.. जेंव्हा असा एखादा हिन्दू धर्मात यायचं म्हणतो, तेंव्हा याला नेमक्या हिन्दूंच्या कोणत्या जातीत स्थानापन्न केलं जावं हे कसं ठरवणार, हा प्रश्न माझ्या मनात लगेच उभा राहातो. कारण जाती व्यवस्था ही हिन्दुंची ओळख आहे, हे आजही दिसणारं चित्र आहे. जातीव्यवस्था कायद्यातून गेली असली तरी, बहुतेकांच्या मनात दिवसें दिवस घट्ट होत चालली आहे, असंच चित्र दिसतं. समजा हिन्दू धर्मात यावसं वाटणाऱ्या त्या एखाद्याला ज्या जातीत स्थानापन्न केलं जाईल, त्या जातीतले लोक त्याला स्विकारतील का, त्यांनी स्विकारलं तरी त्या जातीतलं त्याचं आणि त्याच्या मुलाबाळांचं नेमकं स्थान काय राहील, इतर जातीतले हिन्दू त्याला कसं वागवतील आणि त्याच्याशी कसं वागतील, हे व असे असंख्य प्रश्न मनाला छळू लागतात. लांछनास्पद असली तरी नंतरच्या काळात कधीतरी उदयाला आलेली जातीसंस्था आपल्या संस्कृतीचा भाग झाली आणि तिने हिंन्दूंचं अतोनात नुकसान केलं. हिन्दूंमधेच भिंती उभ्या केल्या आणि हिन्दू म्हणवणाऱ्या धर्माचा एक मोठा हिस्सा डाॅ. बाबासाहेबांसोबत बाहेर पडला. पुन्हा तशी परिस्थिती येणार नाही असं सांगता येत नाही. जातीविरहीत हिन्दू धर्म हिन्दूंना मान्य आहे का, असल्यास मग हिन्दूत्वाला धर्म म्हणनारे जातीसंस्थेचं उच्चाटन, प्रत्यक्षातलं आणि मनातलंही, कसं करणार, असे पुढचे प्रश्नही लगेच समोर उभे ठाकतात.\nहिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने वर उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. या लेखाचं प्रयोजन केवळ यासाठीच आहे. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे..\nआडनांवं आणि जात; ही जोडी फोडणं आवश्यक आहे-\nआडनांवं आणि जात; ही जोडी फोडणं आवश्यक आहे-\nआपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स. कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला प��िचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं काम असतं, त्याच्या नांवाची पाटी वाचली आणि तो जर नांवावरून आपल्यापैकीच्या जातीचा वाटला, तर कुठेतरी साॅफ्ट काॅर्नर मिळणार अशी आशा निर्माण होते. अर्थात सरकारी कामं नियम आणि ‘काय(तरी)द्या’नं होत असल्यामुळे, प्रत्येक जात कामास येतेच असं नव्हे, पण आपला काॅन्फिडन्स वाढतो किंवा जातभिन्नत्वामुळे कमी होतो नक्की.\nआपल्या देशातली आडनांवं हे जात ओळखण्याचं आधार कार्ड आहे असं माझं मत आहे. आडनांव सांगीतलं, की समोरच्याच्या चेहेऱ्यावरच बदललेले सुक्ष्म भाव, आपुलकीचे किंवा उच्च/नीचतेचे, बरंच काही सांगून जातात. अर्थात माझ्या निरिक्षणाशी सर्वजण सहमत असतील असं नव्हे किंवा मनातून सहमत असुनही उघडपणे तसं म्हणणार नाहीत याची मला कल्पना आहे. यात त्यांचा दोष नाही. आपल्याकडचं वातावरणच तसं आहे. उघडपणे एका तत्वाचा पुरस्कार करायचा आणि खाजगीत मात्र नेमकं त्या तत्वाच्या विरुद्ध वागायचं. सर्वजजण असं करतात असं मला म्हणायचं नाही, पण बहुतेकजण, त्यातही सवर्ण जास्त, असं वागतात, असं अनुभवायला येतं\nस्वत:च्या जातीसहीत इतर कोणत्याही जातीला नाकारणारे नरपुंगव जर आपल्या देशात खरोखरंच असते, तर मग जातीच्या नांवाखाली लाखों लोकांची संम्मेलनं, निदर्शनं, मोर्चे यशस्वी होताना दिसले नसते. पण तसं होताना दिसतं, सातत्याने सर्वच जातीत होताना दिसतं, याचा अर्थ जात कोणालाच सोडायची नाही असाच होतो माझ्या मते. आडनांवं पाहून आपल्याला त्या त्या विवक्षित जातीच्या कार्यक्रमाची निमंत्रणं फेसुकसारख्या माध्यमांवर येताना म्हणून तर आढळतात. तरुण, उच्च शिक्षित पिढीचा यातील सहभाग हा आश्चर्यकारक आणि म्हणून समाजाच्या दृष्टीने चिंताजनक ठरतो असंही मला वाटतं. तरुणाचं जातीप्रती जागृत असणं हे आरक्षणाशी निगडीत आहे नक्की. आरक्षणही ठेवायचं आणि जाती निर्मुलनाच्या गप्पा मारयच्या, आणि ह्या दोन्ही विरोधी गोष्टी कशा काय एकत्र जमवायच्या ते मात्र सांगायचं नाही. अर्थात आरक्षण हा संपूर्ण वेगळा म��द्दा असल्याने याचा इथं केवळ उल्लेख केला आहे.\nकाही आडनांव एकापेक्षा अधिक जातीत सारखीच सापडतात. अशा आडनांवाच्या दोन अनोळखी व्यक्ती काही कारणाणं बोलताना आढळल्या, तर अशावेळी त्या एकमेंकाशी अत्यंत सावधगीरीने बोलताना आढळतात. दोन माणसं म्हणून त्या बोलतच नाहीत. समोरच्याचा जातीचा अंदाज घेत (कारण आपण जातीभेद मानत नाही ही आपली सार्वजनिक भुमिका असते ना..) संभाषण चालू राहातं, पण त्यात जान नसते. पण एकदा का कळलं, की समोरची व्यक्ती आपल्याच जातीची आहे, की मग मात्र जीवाशिवाची गाठ पडल्यासारखं वाटतं आणि मग ते दोघं मिळून आपलं आडनांव इतर जातींनी ‘उचलल्यामुळ’ आपलं कोणं आणि परकं कोण हे कळतच नाही हो, असं चुकचुकत चर्चा पुढे रंगते. पण तेच जर आडनांव सारखं परंतू जात भिन्न असेल, तर मात्र ते संभाषण वेगळ्या पद्धतीनं होतं हे अनुभवणं माझ्याही वाटेला अनेकदा आलेलं आहे.\nमाझं काही कामानिमित्त अनेकांच्या घरी जाणं होतं. मला इथं कबूल करायला आवडेल, माझे काही मित्र खरंच जातीच्या पलिकडे जाऊन निखळ माणूस बनलेत किंवा ते तसे बनलेत म्हणून माझी त्यांच्याशी जमतं, हे कळत नाही. परंतू मला काही आणसं अशीही भेटतात, ती जातीच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. काही वेळा अश्यांच्या घरी जाणं झालं, तर घरच्या ज्या सदस्यांच्या परिचयाने मी त्यांच्या घरी गेलेलो असतो, ते त्यांच्या घरच्यांशी माझा परिचय करून देतात. या प्रसंगी सर्वांच्याच नसली, तरी माझं आडनांव ऐकल्यानंतरची काही सदस्यांची देहबोली ही पुरशी सुचक असते. शब्दांपेक्षा देहच जास्त बोलतो अशावेळी. अभावाने, परंतू हा अनुभव येतो हे नक्की. असाच एकदा मी माझ्या आॅफिसच्या सवर्ण वरिष्ठांच्या घरी गेलो असता, त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाने, “बाबा, हे xxx आहेत का” असं विचारलेलं मी माझ्या कानाने ऐकलं आहे. खुप वाईट वाटलं तेंव्हा मला, पण एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं, की लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात..वास्तविक माझे हे वरिष्ठ माझ्याशी अत्यंत आपुलकीनं वागायचे पण त्यांच्या घरचा अनुभव मात्र एकदम वेगळा होता.\nबऱ्याच जणांना आपल्या आडनांवाचा विविध कारणांनी मोठा अभिमान असतो. उठसुट तो ते दाखवायलाही कमी करत नाहीत. आमचं हे घराणं आणि ते घराणं हे सांगायची एकही संधी अशी लोकं दवडत नाहीत. खरं तर हे आडनांव त्याच्या अनेक पिढ्यांपूर्वी कुणातरी���ुळे आपल्याला मिळालेलं असतं. त्यानंतरच्या त्याच्या अनेक पिढ्या आहार, निद्रा, भय, मैथून व या सर्वांसाठी कुठेतरी चाकरी, या पलिकडे गेलेल्या नसतात, पण त्यांना आपल्या आडनांवाचा कोण अभिमान आणि इतरांविषयी तुच्छता वाटतानाही दिसते. असा अभिमान बाळगताना आपण नेमकं कसं वागतोय, याचंही त्यांना भान नसतं. तर काही जणांना आपलं आडनांव नकोसं झालेलं असतं. जातीच्या आधाराने शिक्षण घेऊन आणि पुढे चांगली सरकारी नोकरी मिळवून अनेकजण पुढे गेलेत. हे चांगलं किंवा कसं हा इथे मुद्दा नाही, पण पुढे जाऊन अशांची भोतिक भरभराट झाली, की मग त्यांना आपल्या आडनांवांची लाज वाटू लागते आणि मग असे काही जण त्यांना शोभेल/आवडेल अशी आडनांवं घेतानाही दिसतात.\nआडनांव आपली जात चटकन सांगतात. आपलं एखादं आडनांव असणं यात आपलं कर्तुत्व वा आपल्याला लाज वाटण्यासारखं काय असतं, हेच मला कळत नाही. आडनाव पिढीजात चालतं आलं, पडलं, दिलं, मिळालं, रूढ झालं, घडलं, घेतलं, धारण केलं किंवा सोडलं, त्याग केला किंवा पुसून टाकलं याच पद्धतीनं प्राप्त होतं किंवा जातं. बहुसंख्य आडनांव ही पुर्वी कधीतरी आपले पुर्वज करत असलेल्या कामावरून पडली आहेत. पुढे कामाचं स्वरूप बदललं तरी आडनांवं मात्र कायम राहीली आणि ते मग जातवाचक निदर्शक झालं. पुर्वज करत असलेल्या कामावरून आताच्या आधुनिक काळात अभिमान किंवा लाज, स्वत:बद्दल गर्व आणि इतरांबद्दल तुच्छता बाळगण्यात काय अर्थ आहे हे माझ्या लक्षात येत नाही, परंतू हा प्रकार सर्रास घडताना दिसतो. उदा. माझं स्वत:चं आडनांव महाराष्ट्रावर राज्य करून घेलेल्या चालुक्य सम्राटांवरून आलंय असं इतिहास सांगतो. परंतू माझं काहीच कर्तुत्व नसताना मी जर त्याच्या आडनांवाची महत्ती इतरांना सागून जर बडेजाव करू लागलो किंवा इतरांना माझ्यापेक्षा कमी दर्जाचं मानू लागलो, तर ते हास्यास्पदच होईल (आणि त्या मुळ चालुक्याला अपमानास्पद). असंच प्रत्येकाचं असतं याचं भान प्रत्येक व्यक्तीविशेषाने बाळगायला हवं, अन्यथा समाजात आधीच असलेली विषमता आणखी वाढते हे कुणीही सुबुद्ध नागरीक नाकारणार नाही.\nआडनांव असणं ही आपली कायदेशीर अपरिहार्यता आहे. पण जर कायद्यात व्यवस्थित सुधारणा करून जर आडनांवांची गरजच नाहीशी केली, तर जातीव्यवस्थेला काही आळा नक्की बसु शकेल. शिवशाहीत कुठे आडनांवं प्रचलित असायची म्हणजे असावित ���रंतू ती फार कुणी लावत असावेत असं दिसत नाही. अष्टप्रधान मंडळात तर रामचंद्र नीलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, निराजीपंत रावजी, दत्तोजीपंत त्रिंबक, रामजी त्रिंबक आदी नांवातील दुसरा शब्द आडनांवापेक्षा वडीलांचं नांव असावा असं दिसतं. पेशवे ही पदवी/पद पुढे आडनांव झालं हे ही अनेकांना माहित असावं/नसावं. माहितगारांनी यावर जास्त प्रकाश टाकावा. दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावं वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचं नांव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव. अशाप्रकारे आपल्यालाही नाही का करता येणार याचा विचार करायला हवा. फेसबुकवर बरेच जण हल्ली स्वत:च्या पहिल्या नांवासोबत आडनांव न लिहिता, आईचं व वडीलांचं नांव लिहिताना आढळतात, हे खरंच स्वागतार्ह्य आहे. हेच नेहेमीच्या जीवनातही करता आलं तर जाती निर्मुलनाच्या दिशेने ते एक ठोस पाऊल असेल असं मला वाटतं.\nमला कळतंय की हा बालीश विचार आहे, परंतू बालीश विचारातूनही पुढे फार काही घडू शकतं. वर उल्लेख केलेला ‘बाबा, हे xxx आहेत का” ह्या प्रश्नामुळे माझ्या मनात अनेक वर्ष ठुसठुसत असलेला विषय आज आपल्यासमोर मांडलाय. कुणाला पटेल अथवा पटणार नाही, परंतू यावर निदान चर्चा तरी व्हावी या अपेक्षेनं इथे पोस्ट केलाय.\nगिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)\nहिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती\nSourabh Ashok Das on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nAdv.Dipak b Pawar on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nVinayak Pandurang Ku… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nSHASHIKANT PIMPLE on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\nAvinash khedkar Chin… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T22:57:28Z", "digest": "sha1:HWZ72I2E4JLGUGNUK35YW3YAUAKT2H42", "length": 9112, "nlines": 115, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "मदत | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यव��्थापन कायदे आणि नियम\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nया संकेतस्थळाच्या वापरसुलभतेसंबंधी आपल्याला काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.\nदृष्टीदोष असणारे आमचे अभ्यागत स्क्रीन वाचकांसारख्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून साइटवर प्रवेश करू शकतात.\nविविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती\nदृष्टीहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामुल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामुल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nविविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची\nपोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ )\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्र��य सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 07, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-06-18T00:21:56Z", "digest": "sha1:Z5JD2NAHRJVGGDYL5VDFO7IYLHB2VOOR", "length": 13541, "nlines": 183, "source_domain": "mediamail.in", "title": "ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वेचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/रेल्वे संबंधी/ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वेचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक\nठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वेचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक\nभुसावळ- दिनांक 23 / 24.1.2021 (शनिवार / रविवारी रात्री) आणि दिनांक 24 / 25.1.2021 रोजी कोपरी रोड ओव्हर ब्रिजचे गर्डर चे काम साठी ठाणे ते मुलुंड स्थानकां दरम्यानच्या 5 व 6 लाइन मार्गावर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे . रविवार / सोमवार रात्री). दोन्ही रात्री 01.00 वाजेपासून ते 04.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक चालविला जाईल.\nयामुळे दोन्ही दिवसांची काही विशेष गाडी रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले आहे. भुसावळ मंडळ मधून धावणाऱ्या गाड्या विवरण पुढीलप्रमाणे\nA)मेल / एक्सप्रेस विशेष गाड्या रद्द\n*07058 सिकंदराबाद-मुंबई स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021 आणि 24.1.2021\n*07057 मुंबई-सिकंदराबाद स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 24.1.2021 आणि 25.1.2021\nB) खालील विशेष गाड्या दादर / ठाणे व कल्याण येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील\n*02541 गोरखपूर-एलटीटी स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 22.1.2021 आणि 23.1.2021\n*02810 हावडा-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 22.1.2021 आणि 23.1.2021\n*01142 आदिलाबाद-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021 आणि 24.1.2021\n*05267 रक्सौल-एलटीटी स्पेशल प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021\n*02106 गोंदिया-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021आणि 24.1.2021\n*02138 फिरोजपूर-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 22.1.2021आणि 23.1.2021\n*02190 नागपूर-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन दिनांक 23.1.2021 आणि 24.1.2021\nपायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. होणाऱ्या गैरसोयी बद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती आहे.अशी माहिती\nभुसावल रेल्वे मंडळातर्फे दिनांक-20.01.2021 NO-PR/2021/01/23. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आलेली आहे.\nवारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधात MPDAची कारवाई करू- अप्पर पोलिस अधिक्षक\nवीजबील माफीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nशून्य कार्बन उत्सर्जनासह भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी “ग्रीन रेल्वे” होण्याच्या मार्गावर\nएक देश एक मानक अभियानांतर्गत “RDSO” ही भारतीय मानक संस्थेची पहिली SDO संस्था म्हणून घोषीत\nआॕक्सिजनची “संजीवनी एक्सप्रेस” वेळेत पोहोचविणाऱ्या महिला चालकांचा गर्व- रेल्वेमंत्री पियुष गोयल\nमध्य रेल्वेचा दिनांक-13 व 14.3.2021 च्या रात्री ट्राफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे 8 गाड्या रद्द\nमध्य रेल्वेचा दिनांक-13 व 14.3.2021 च्या रात्री ट्राफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे 8 गाड्या रद्द\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाड�� येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T23:49:10Z", "digest": "sha1:DFPR6B3MNTVUHNPDYNTBLXD6OVD6UKQV", "length": 7820, "nlines": 65, "source_domain": "uranajjkal.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यवसायिकांना अच्छे दिन; या देशात होते इतक्या कोटींची निर्यात – उरण आज कल", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यवसायिकांना अच्छे दिन; या देशात होते इतक्या कोटींची निर्यात\nरत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यवसायिकांना अच्छे दिन; या देशात होते इतक्या कोटींची निर्यात\nरत्नागिरी : मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. विस्तीर्ण असा समुद्र किनाऱ्या लाभलेल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पारंपरिक आणि आता पर्सेसिन बोटींच्या साहाय्यानं मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 7500 कुटुंब ही मासेमारी या व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत. यातून दररोज कोटींची उलाढाल देखील होते. पण, मार्चपासून लॉकडाऊननची घोषणा झाली आणि यावर अवलंबून असणारे हजारो हात बेरोजगार झाले. सारी उलाढाल ठप्प झाली. त्यानंतर ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू झाली खरी, पण मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय खलाशांची वाणवा देखील आह��च.\nआता मात्र चित्र काहीसं बदलत असल्याचं दिसून येत आहे. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातून सध्या दररोज 15 ते 20 टन म्हणजेच जवळपास 1 कोटींची मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडमधील जेएनपीटी या ठिकाणी हे मासे पाठवले जातात. त्यानंतर जेएनपीटीवरून युरोपीयन देशांकरता निर्यात करतात. शिवाय, मुंबई करता देखील विशिष्ठ प्रकारची मासे रवाना केले जातात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या मासे व्यवसायाला आता सुगीचे दिवस येत आहेत. मध्यंतरीच्या काळात वातावरण बदलामुळे देखील मासेमारी व्यवसायाला फटका बसला होता.\nकोणत्या प्रकारची मच्छि होतेय निर्यात\nआजघडीला रत्नागिरी जिल्ह्यातून पापलेट, सफेद कोळंबी (white prawns), खवला मासा, पातुर्डी निर्यात केली जात आहे. सध्या पापलेटला मिळणारा दर हा 450 ते 1000 रूपये प्रति किलो, सफेद कोळंबीला जवळपास 500 ते 500 रूपये प्रति किलो दर मिळत आहे. शिवाय, मत्यशेतीअंतर्गत केलेली कोळंबी देखील सध्या निर्यात होत आहे. परिणामी आता मासेमारीचं अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे.\nसध्या मिळणारे मासे आणि त्यांची होणारी निर्यात ही समाधानाची बाब नक्कीच आहे. पण, खलाशांची वाणवा हा सध्या मोठा प्रश्न पर्सेसिन मच्छिमारांना भेडसावत आहेत. राज्यातील खलाशी परत येत असले तरी नेपाळ किंवा इतर राज्यातील खलाशी अद्याप देखील परत आलेले नाहीत. परिणामी अनेक पर्सेसिन नौका या किनारी उभ्या असल्याचं चित्र आहे. खलाशी मिळाल्यास मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेल्या उलाढालीला आणखी वेग येऊ शकतो अशी शक्यता देखील जाणकार व्यक्त करतात.\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/ipl-2021-remaining-matches-to-be-played-in-the-uae-from-19-september-to-15-october-says-rajeev-shukla/302265/", "date_download": "2021-06-17T23:57:10Z", "digest": "sha1:YVTETUOSTNBG3RA3QOZERVR2AFZFVSCL", "length": 10763, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ipl 2021 remaining matches to be played in the uae from 19 September to 15 October says rajeev shukla", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IPL 2021 : उर्वरित मोसम होणारच राजीव शुक्ला यांनी केली तारखांची घोषणा\nIPL 2021 : उर्वरित मोसम होणारच राजीव शुक्ला यांनी केली तारखांची घोषणा\nआयपीए���चा मोसम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. त्याआधी ६० पैकी केवळ २९ सामनेच झाले होते.\nराजीव शुक्ला यांनी केलीआयपीएलच्या उर्वरित मोसमाच्या तारखांची घोषणा\nWTC Final : कसोटीत वर्चस्वाची लढाई; भारत-न्यूझीलंडचे पहिल्यावहिल्या जेतेपदाचे लक्ष्य\nWTC Final : भारताचा संघ संतुलित, फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल याची गांगुलीला खात्री\nWTC Final : भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा; जाडेजा, अश्विन दोघांनाही संधी\nराफेल नदालची विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार\nIND vs ENG Women : भारताच्या स्नेह राणाचा भेदक मारा; पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ६ बाद २६९\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\nइंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम मागील महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएलचा उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत घेण्याबाबतचा निर्णय झाला होता. परंतु, परदेशी खेळाडूंची उपलब्धता, तसेच ऑक्टोबरमध्ये सुरु होणारा टी-२० वर्ल्डकप यामुळे आयपीएलच्या उर्वरित मोसमाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उर्वरित मोसम युएईत ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल, असे ते म्हणाले.\nउर्वरित ३१ सामने युएईत\nकोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने आयपीएलचा मोसम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. त्याआधी ६० पैकी केवळ २९ सामनेच झाले होते. परंतु, ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास बीसीसीआय आणि आठही फ्रेंचायझीस, तसेच प्रायोजक आणि प्रसारक यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे उर्वरित ३१ सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत घेण्याचे निश्चित झाले आहे.\nआयपीएलनंतर तीन दिवसांत वर्ल्डकप\nआयसीसीने अजून टी-२० वर्ल्डकपसाठी तारीख जाहीर केलेली नसली, तरी या स्पर्धेला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप यांच्यात खेळाडूंना केवळ तीन दिवसांचा वेळ मिळेल. भारतात कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने टी-२० वर्ल्डकप यंदा युएई आणि ओमानमध्ये होऊ शकेल. परंतु, या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहतील.\nमागील लेखCovid-19: पुरी रथयात्रा यंदाही रद्द सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांसह भाविकांविना काढण्यात येणार रथयात्रा\n दारुड्या नवऱ्याला वैतागून पत्नीने ५ मुलींसह ट्रेनसमोर उडी मारुन केली आत्महत्या\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/05/blog-post_84.html", "date_download": "2021-06-17T22:43:21Z", "digest": "sha1:ZCU6EW7WIGJFFXZFDTQTUDT63SLB3YLW", "length": 12145, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "७५ हजार घरांमध्ये पोहचणारे नवजीवन सुपरशॉप - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome featured ७५ हजार घरांमध्ये पोहचणारे नवजीवन सुपरशॉप\n७५ हजार घरांमध्ये पोहचणारे नवजीवन सुपरशॉप\nमुंबई, दिल्ली, बंगरूळ, अहमदाबाद सारख्या मेट्रो शहरांपर्यंत मर्यादित असणारी ग्राहकसेवेची तत्वे जळगाव शहरामध्ये प्रथमच आणून रूजविण्यामध्ये सर्वात आधी नाव घेतले जाते ते नवजीवन सुपर शॉपचे ९० च्या दशकात जेंव्हा किराणा दुकान व त्या समोर लागणार्‍या ग्राहकांच्या रांगा, असे चित्र जळगाव शहरात सर्वत्र दिसत असतांना थेट दुकानात शिरून किराणामाल आपल्या हाताने निवडून व पारखून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यासह घरपोच सेवा, धान्य निवडून देणे, दर्जेदार मालाचे पॅकेजिंग करून देणे, शुध्द सुटे तेल मशिनी प्रक्रियेव्दारे विक्री करणे यासारखे नाविन्यपुर्ण प्रयोग करण्यात नवजीवन सुपरशॉपी पायोनियर मानली जाते. जळगाव व पाचोरा शहरामधील पाच शाखांच्या माध्यमातून दरमहिन्याला सुमारे ७५ हजार ग्राहकांना सेवा देत असतांना आता अत्याधुनिक सेवा सुविधांसह मानराज पार्क परिसरातील सहा हजार स्केअर फुट अशा भव्य जागेत नवजीवन मेगा मार्टचा शुभारंभ झाला. या पार्श्वभूमीवर नवजीवनचे संचालक अनिलभाई कांकरीया यांच्याशी केलेली बातचीत...\nगेल्या ७० वर्षांपासून आमचा ��्रोसरीचा पिढीजात व्यवसाय सुरू आहे साधारणत: ५१ वर्षांपुर्वी वडील व काकांनी नवजीवनची पायाभरणी केली. नवजीवन म्हणजे ग्राहकांचा विश्‍वास व प्रामाणिक सेवा असे समिकरणच बनले. या काळात मॉल किंवा मार्ट सोडाच परंतू सुपरशॉपी ही संकल्पना आपल्याकडील भागांमध्ये पोहचली नव्हती. दुकानाच्या काउंटरवर होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे आमच्या ग्राहकांना दोन-दोन तास वाट पहावी लागायची. याचे आम्हाला खुप वाईट वाटायचे याचा पुर्ण अभ्यास केल्यानंतर नवजीवन सुपरशॉपीचा जन्म झाल्याचे अनिलभाई कांकरीया यांनी सांगितले. सन १९९३ मध्ये मोठे भाऊ कांतिलालशेठ कांकरीया व लहान बंधु सुनिलभाई कांकरीया यांच्यासोबत नवीपेठेत नवजीवन सेल्फ सर्व्हिसचा श्रीगणेश: झाला या काळात सुपरशॉपी ही संकल्पना अगदी नवी असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती मात्र यासोबत आमचे वडील व काकांनी निर्माण केलेली विश्‍वासहार्यताही असल्याने हा नवा व धाडसी प्रयोग यशस्वी झाल्याचे श्री. कांकरीया म्हणाले. यानंतर सन २००६ मध्ये बहिणाबाई उद्यानाजवळ, सन २००७ मध्ये नवीन बस स्थानकाजवळ, सन २०११ मध्ये महाबळ व सन २०१२ मध्ये पाचोरा शहरात सुशिल डेअरीजवळ नवजीवन सुपरशॉपी ग्राहकसेवेकरीता पोहचली. आता सन २०१५ मध्ये मानराजपार्क मध्ये मेगा मार्टचा शुभारंभ होत आहे. या यशस्वी घोडदौडीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जळगावातील ग्राहकांना जे पाहिजे ते सर्वात आधी आम्ही उपलब्ध करून देतो, रिटेलींग एक इंडस्ट्र्र्री आहे. आजच्या सहा महिन्यांनंतर ग्राहकांना काय लागेल याचा अभ्यास व संशोधन करावा लागतो आणि याच गोष्टीकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देतो. ग्राहक हा आमचा केंद्र बिंदु असतो. आजकाल बायस मार्केटींगचा जमाना आहे. आधी एक पोते माल आणायचा व त्याचे १०० पॅकेट करून विकायचे हे रिटेलींगचे सुत्र आता पुर्णपणे बदलले आहे. आता ग्राहकांच्या आवडी-निवडी बदलत आहेत. जाती, धर्म, सण, समारंभ यांचाही अभ्यास करावा लागतो, यामुळे ग्राहकांना नेमक्या कोणत्यावेळी काय लागते हे समजते व आम्ही ते उपलब्ध करून देतो. या नाविन्यपुर्ण बदलांमध्ये नवजीवन परिवारातील तिसर्‍या पिढीचा मोठा वाटा असल्याचे सांगत आमची मुलं आमच्या सोबत बसतांना टेक्नोसॅव्ही पध्दतीचा वापर करतात. यात कमलेश कांकरीया व सुमित कांकरीया या दोघांचे एमबीए झाले आहे. संमकित कांकरीया या देखील एमबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे तर आकाश कांकरीया हा सीए असून आता युपीएससीची तयारी करत असल्याचेही त्यांनी नमुद केले. या सर्व यशस्वी वाटचालीत संपुर्ण कुटूंबियांसोबत कर्मचारी वर्गाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी आवर्जून नमुद केले. गुणवत्तेत कधीही तडजोड न करणार्‍या ग्राहकांच्या कसोटीवर पुर्णपणे खर्‍या उतरणार्‍या नवजीवन सुपरशॉपीच्या मानराज पार्कमधील नव्या अत्याधुनिक शाखेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-shikhar-dhawan-gets-1st-dose-of-covid-19-vaccine-od-547979.html", "date_download": "2021-06-17T22:58:20Z", "digest": "sha1:DQBJKCQ5UM7UOJ7LMQ46U6ZVC4W5XPKU", "length": 18663, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2021 स्थगित होताच शिखर धवननं केलं महत्त्वाचं काम, सहकाऱ्यांसमोर ठेवला आदर्श | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट��रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nIPL 2021 स्थगित होताच शिखर धवननं केलं महत्त्वाचं काम, सहकाऱ्यांसमोर ठेवला आदर्श\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nIPL 2021 स्थगित होताच शिखर धवननं केलं महत्त्वाचं काम, सहकाऱ्यांसमोर ठेवला आदर्श\nटीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे. धवननं कोरोना लशीचा (corona vaccine) पहिला डोस घेतला आहे.\nनवी दिल्ली, 7 मे : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित होताच भारतीय क्रिकेटपटू आपआपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे. धवननं कोरोना लशीचा (corona vaccine) पहिला डोस घेतला आहे. कोरोना लस घेणारा धवन हा टीम इंडियाचा (Team India) पहिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी लस घेतली आहे.\nशिखर धवननं आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सर्वात जास्त 380 रन केले होते. रन काढण्याच्या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या धवननं लस घेतल्यानंतर एक ट्विट केलं आहे. \"व्हॅक्सिन घेतलं. त्याग, समर्पणासाठी सर्व कोरोनो योद्ध्यांचे आभार. कृपया लाजू नका, लवकरात लवकर लस घ्या. याच माध्यमातून आपण या व्हायरसला हरवू शकतो.\" असं ट्विट धवननं केलं आहे.\n डीव्हिलियर्स 'या' मालिकेत करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन\nअन्य खेळाडू कधी डोस घेणार\nशिखर धवन आणि रवी शास्त्री यांनी पहिला डोस घेतला असला तरी टीम इंडियाचे अन्य खेळाडू कधी डोस घेणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली भारतीय टीम या महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये जाणार आहे. त्यानंतर ती सप्टेंबर महिन्यातच परत येईल. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी किंवा परतल्यानंतर खेळाडू कोरोना लस घेणार की त्यांच्यासाठी बीसीसीआय इंग्लंडमध्ये विशेष व्यवस्था करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/alert-telecom-company-bsnl-users-getting-fake-kyc-sms-know-what-is-truth-behind-this-sms-mhkb-540618.html", "date_download": "2021-06-18T00:12:25Z", "digest": "sha1:7HQZJP7CHIDV4YFJXFARLA6VA374WMMC", "length": 18715, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुम्हालाही KYC Update SMS आला आहे का? टेलिकॉम कंपनीने केलं Alert | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्या���ून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nतुम्हालाही KYC Update SMS आला आहे का टेलिकॉम कंपनीने केलं Alert\nCyber Crime: ऑनलाईन फ्रॉड झाल्यास इथे करा तक्रार, गृह मंत्रालयाकडून Helpline नंबर जारी\nमाणसाच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय Mind Reading Helmet सांगणार, किती आहे किंमत पाहा\nInstagram वर लाईक्स, फॉलोवर्स वाढत नाही या सोप्या Tips ठरतील फायदेशीर\nPaytm वरुन केवळ 2 मिनिटांत करता येईल कार-बाईकचा Insurance, 14 कंपन्यांशी केला करार\nआता पॉकेटमध्येच ठेवता येणार Ventilator; मोबाईल चार्जरने होईल चार्ज; पाहा हे भन्नाट वेंटिलेटर कसं करतं काम\nतुम्हालाही KYC Update SMS आला आहे का टेलिकॉम कंपनीने केलं Alert\nBSNL चं मोबाईल कनेक्शन वापरत असाल, तर सावध व्हा. BSNL ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीने युजर्सला याबाबत अलर्ट केलं आहे.\nनवी दिल्ली, 15 एप्रिल : जर तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिडेट अर्थात BSNL चं मोबाईल कनेक्शन वापरत असाल, तर सावध व्हा. BSNL ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीने युजर्सला याबाबत अलर्ट केलं आहे. टेक साईट keralatalecom नुसार, संपूर्ण देशात BSNL ग्राहकांना आपलं KYC Update करण्यासाठी एसएमएस (SMS) पाठवले जात आहेत.\nमिळालेल्या रिपोर्टनुसार, BSNL ग्राहकांना केवायसी अपडेटसाठी मेसेज येत असून, त्या मेसेजमध्ये ग्राहकांना 24 तासांत आपलं KYC अपडेट करा, अन्यथा नंबर ब्लॉक होईल, असा मेसेज पाठवला जात आहे. परंतु ग्राहकांनी एक बाब लक्षात ठेवावी, बीएसएनएलकडून असे मेसेज कधीही पाठवले जात नाहीत.\nग्राहकांना CP-SMSFST, AD-VIRINF, CP-BLMKND, BP-ITLINN अशा कोड्सवरुन SMS येत आहेत. ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये एक फोन नंबरही दिला जात आहे. 24 तासाच्या आत या नंबरवर कॉल करुन KYC अपडेट करा, असं मेसेजमधून सांगितलं जात आहे.\n(वाचा - टेन्शन घेऊ नका Online Bank Fraud झाल्यास फक्त हे एक काम करा; परत मिळतील पैसे)\nया फेक एसएमएसची (Fake SMS) दखल घेतली आहे. BSNL ने सांगितलं की, टेलिकॉम कंपनी ग्राहकांना कधीही KYC साठी मेसेज करत नाही. हा SMS फेक असून, यावर ग्राहकांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. फेक मेसेजद्वारे सायबर क्रिमिनल्स ग्राहकांची खासगी माहिती एकत्र करत असल्याचं, जाणकाराचं म्हणणं आहे. बँक खात्यातून पैसे चोरी करण्यासाठी या माहितीचा वापर केला जाऊ शकतो.\n(वाचा - भारतीय मोबाईल युजरच्या फोनला मालवेअर अटॅकचा धोका; हा Malware कसा ओळखाल\nकोणत्याही व्यक्तीशी आपली पर्सनल माहिती आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक डिटेल्स, ओटीपी किंवा इतर कोणतीही माहिती शेअर न करण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट्सकडून देण्यात आला आहे.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/marathi-actress-vaishali-rahul-bhosale/", "date_download": "2021-06-18T00:11:55Z", "digest": "sha1:UM4VKNOCI2NKQPFOB7O2MU53USK3F6TU", "length": 7744, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "marathi actress vaishali rahul bhosale Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घट��ेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nचंद्र आहे साक्षीला मालिका अभिनेत्रीची भावनिक पोस्ट गावात वाळीत टाकतात या...\nटिव्ही वरला कोरोना कधी घरात शिरतो कळत नाही… असे म्हणत चंद्र आहे साक्षीला मालिका अभिनेत्री तसेच नाट्य निर्माती वैशाली राहुल भोसले हिने...\nप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी झाले निधन…झी मराठीवरील या...\n“या सुखांनो या” मालिकेतली ही चिमुरडी सध्या काय करते पहा.. दिसते खूपच सुंदर\nमोमोचा पप्पा साकारलाय या अभिनेत्याने…तुम्ही ओळखलंत का\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/02/blog-post_26.html", "date_download": "2021-06-17T23:49:51Z", "digest": "sha1:5MIRAIVRUDX5YP6EV5EYTRAOSUXFJ37L", "length": 4934, "nlines": 94, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: मी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल !", "raw_content": "\nशुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०\nमी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल \nआहो अगदी तुमची नावे.. ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांचे अभिनंदन, ज्या संकेतस्थळांची नावे ह्यात आहेत त्यांचेही अभिनंदन\nहि & हि चा अर्थ पण दिला आहे ;)\nत्यातच नवीन सुरू झालेली \"मी मराठी\" जास्त खेळकर व अनेक नव्या सुविधा असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे\nअशी ओळख करुन दिल्या बद्दल लोकमत ऑक्सिजनचे आभार \nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ २:४४ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप\nमी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल \nदेशाचा अपमान व षंढ राजकर्ते \nगोल्ड - मार्केटवर एक नजर\nलुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)\nमाझी सफर..... भेट -भाग -१७\nमाझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६\nमाझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३\nतो व मी - लफडा अनलिमिटेड.\nमाझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११\nमाझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०\nमाझी सफर... निर्णय भाग - ९\nमाझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8\nप्रतापगड - एक सुरेख सफर\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/fashion-goggle-mask-motorcycle-goggle-mask-for-outdoor-hotsale-google-mask-detachable-product/", "date_download": "2021-06-17T23:10:20Z", "digest": "sha1:XA5HQAR5KQS23SSUGN2C5AFFJHCJHXZS", "length": 13657, "nlines": 242, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "घाऊक फॅशन गॉगल मास्क मोटरसायकल, आउटडोअरसाठी गॉगल मास्क, हॉट्सले गूगल मास्क वेगळे करण्यायोग्य उत्पादक आणि पुरवठादार | तांगजी", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\n3 प्लाई फेस मास्क नॉन-विणलेले डी ...\nउच्च दर्जाचे निर्माता डी ...\nफॅशन गॉगल मास्क मोटरसायकल ...\nनवीन उत्पादनांची सुरक्षा मिळवा ...\nटॉन्जी क्लियर अँटी फॉग प्लास्ट ...\nटॉन्जी न्यू स्टाईल सिलिका जेल ...\nआपातकालीन आपत्कालीन वैद्यकीय सु ...\nफॅशन गॉगल मास्क मोटरसायकल, आउटडोरसाठी गॉगल मास्क, हॉट्सले गूगल मास्क वेगळ्या\nप्रश्न: आपण नमुने प्रदान करता हे विनामूल्य आहे की अतिरिक्त\nएक: होय, आम्ही विनामूल्य नमुने प्रदान करू शकतो. ते फुकट आहे.\nप्रश्नः आम्ही कोट कसा मिळवू शकतो\nउत्तरः साधारणपणे, वाइन केलेले १) वैशिष्ट्य; 2) प्रमाण; 3) साहित्य आणि जाडी; 4) मुद्रण\nमग संपूर्ण कोटेशन दिले जाईलमध्ये 24 तास.\nप्रश्नः आपल्याला मुद्रणासाठी कोणत्या स्वरुपाची डिझाइन फाइल आहे\nए: एआय; पीडीएफ; सीडीआर; पीएसडी; ईपीएस.\nप्रश्नः आपण डिझाइनमध्ये मदत करू शकता\nउ: लोगो आणि काही प्रतिमा यासारख्या सोप्या माहितीस मदत करण्यासाठी आमच्याकडे व्यावसायिक डिझाइनर आहेत.\nप्रश्नः व्यापार संज्ञा आणि पे काय आहे\nए: उत्पादनापूर्वी 30% किंवा 50% टी / टी; शिपमेंटपूर्वी पूर्ण पैसे दिले.\nप्रश्नः मी पुष्टीकरणासाठी माझ्या डिझाइनसह नवीन नमुना बनवू शकतो\nउत्तरः होय. आम्ही आपल्या डिझाइनच्या पुष्टीकरण���साठी उच्च गुणवत्तेचे नमुना करू शकतो.\nप्रश्नः आघाडीच्या वेळेचे काय\nउत्तर: हे प्रमाण अवलंबून असते. साधारणपणे 10 ते 12 कार्य दिवसानंतर ठेव आणि नमुना पुष्टीकरण प्राप्त होते.\nप्रश्न: माझा माल पाठविला गेला आहे हे मला कसे कळेल\nउत्तरः प्रत्येक प्रक्रियेचे तपशीलवार फोटो आपल्याला उत्पादनादरम्यान पाठविले जातील.\nप्रश्नः मी कोणती शिपिंग पद्धत निवडू शकतो प्रत्येक परवाना शिपिंग वेळ कसे\nउत्तरः डीएचएल, यूपीएस, टीएनटी, फेडएक्स, बीवाय समुद्र इ. एक्स्प्रेस डिलिव्हरीचे 3 ते 5 वर्क डे. समुद्राद्वारे 10 ते 30 वर्क डे\nप्रश्नः आपण शिपिंग शुल्काची गणना कशी करता\nउ: कोट झाल्यावर आम्ही अंदाजित जीडब्ल्यूनुसार शिपिंग शुल्क पुरवतो.\nप्रश्नः आपल्याकडे एमओक्यू आहे\nउत्तरः होय, सामान्यत: 500-5000pcs. तसेच हे वैशिष्ट्य, कारागिरी आणि विशेष साहित्यावर अवलंबून असते.\nप्रश्न: आपण आपल्या गुणवत्तेची हमी कशी देऊ शकता जर आम्ही तुमची गुणवत्ता पूर्ण केली नाही तर आपण कसे कराल\nउ: सामान्यपणे आम्ही सर्व गोष्टींची पुष्टी करण्यासाठी आपल्याकरिता नमुने करतो आणि उत्पादन नमुन्यांसारखेच असेल.\nआपल्याला गुणवत्तेच्या समस्येबद्दल काळजी असल्यास आपण अलिबाबा व्यापार आश्वासनाद्वारे ऑर्डर देऊ शकता.\nमागील: टोंगी जाळी चेहरा स्क्रीन प्रभाव संरक्षण मुखवटा\nपुढे: उच्च दर्जाचे सानुकूल उष्णता प्रतिरोधक फेस शिल्ड पीव्हीसी फेस मास्क\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nटोंगी मेष श्वास करण्यायोग्य फॅब्रिक + अँटी-फॉग लेन्स एफ ...\nनवीन उत्पादनांची सुरक्षा फेस शिल्ड व्हिझर्स पी ...\n3 प्लाई फेस मास्क न विणलेल्या डिस्पोजेबल संरक्षणात्मक ...\nपॉवर्ड एअर प्युरिफिंग रेस्पिएटर पावर्ड एअर पु ...\nटॉन्जे प्रौढ प्लास्टिक संरक्षणात्मक पारदर्शक सफ ...\nटॉन्जी फ्लीस रायडप्रूफ हाय - राईडिंग ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-chinese-staff-receive-200000-bonuses-in-cash-handed-4503879-PHO.html", "date_download": "2021-06-17T23:19:08Z", "digest": "sha1:ATXMVJ2QV7BJMCL2T4UXQ5YXL72OQH3N", "length": 3703, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chinese Staff Receive £200,000 Bonuses In Cash Handed | चीनी कंपनीने दिला एवढा बोनस, कर्मचा-यांनी पैसे नेले थैलीत भरून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचीनी कंपनीने दिला एवढा बोनस, कर्मचा-यांनी पैसे नेले थैलीत भरून\nसाम्‍यवादी कम्‍युनिस्‍टांची सत्‍ता असणारा देश म्हणजे चीन. या देशातील भू-विकास क्षेत्रामध्‍ये काम करणा-या एक कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांना बोनस दिल्‍यामुळे सध्‍या ही कंपंनी चर्चेचा विषय ठरली आहे. बोनस घरी घेऊन जाण्‍यासाठी कर्मचा-यांना चक्‍क मोठी थैली घेऊन यावे लागले. या घटनेमुळे हॉलीवुडच्‍या 'वाल्‍फ ऑफ वॉल स्‍ट्रीट' या चित्रपटाची आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही.\nचीन मधील हेनान प्रांतातील झेनचेंगमध्‍ये भू-विकास करणा-या कंपनीने बोनसच्‍या पार्टीमध्‍ये तब्‍बल 11 कोटी रूपयांचे वाटप कर्मचा-यांना केले आहे. आश्चर्याची बाब म्‍हणजे या कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापकाला बोनस म्‍हणून दोन कोटी रूपये देण्‍यात आले आहे.\nचीन एक कम्‍युनिस्ट देश आसल्‍यामुळे भांडवलशीही विचारधारेला या देशात थारा नाही. या देशातच काही कंपंन्‍या आपल्‍या कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणात बोनस देत असल्‍यामुळे आश्चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.\nपुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा या बोनस बद्दल...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-pakistan-lifestyle-news-story-in-marathi-divya-marathi-4703940-PHO.html", "date_download": "2021-06-17T23:50:15Z", "digest": "sha1:3R64667YJRPLPBP4O65IGTQD4GWKKJE7", "length": 2725, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistan Lifestyle News Story In Marathi, Divya Marathi | Pakistan Diary : असा प‍ाकिस्तान कधी पाहिला आहे? यावर जराही विश्वास बसणार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPakistan Diary : असा प‍ाकिस्तान कधी पाहिला आहे यावर जराही विश्वास बसणार नाही\nहिंसा आणि दहशतवादापलीकडे एक वेगळा पाकिस्तान आहे. सारा ( छायाचित्रात दिसत असणारी) इस्लामाबादमधील आपल्या घरी म‍ित्रांबरोबर हुक्का पित आहे. पाकिस्तानमध्ये लोक आपल्या गरीबीशी दररोज लढत आहेत.\nयेथे राहणारा धार्मिक अल्पसंख्‍याक असुरक्षित आहे. त्याच्यावर दररोज हल्ले होतात. त्याची धार्मिक स्थळे नष्‍ट केली जातात. तरी असे सर्व असताना पाकिस्तानमध्‍ये पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. त्यात बदल होत चाल��ा आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा पाकिस्तानमधील Next Generation......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/i-am-not-allergic-to-any-political-leader-says-mahadev-jankar/", "date_download": "2021-06-17T22:53:09Z", "digest": "sha1:WGP2EOSI7AOLQBXFZG2ZKTU3QOIIH62Q", "length": 47558, "nlines": 427, "source_domain": "shasannama.in", "title": "मी कुणाला बांधील नाही!; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय? – शासननामा न्यूज - Shasannama News मी कुणाला बांधील नाही!; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय? – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय\n‘आपल्याला कोणत्याही राजकीय नेत्यांची अॅलर्जी नाही, अथवा आपण कुणाला बांधीलही नाही. आता राष्ट्रीय समाज पक्षात अन्य समाजातील धर्मनिरपेक्ष लोकही येत आहेत,’ अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली आहे. ( Mahadev Jankar Latest Breaking News )\nवाचा: राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nमहादेव जानकर मंगळवारी राहुरी येथे आले होते. शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण गो शाळेचे अध्यक्ष ललित चोरडिया यांच्याकडे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. जानकर म्हणाले, ‘सत्ता ही लोक कल्याणासाठी वापरायची असते. लबाडी व जातीय तेढ निर्माण करून जास्त दिवस सत्ता टिकून राहत नाही. लोकांच्या हाताला काम पाहिजे. ग्रामीण भागातील राजकीय नेत्���ांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना गुलाम बनविले आहे. अनेक लोकांवर अन्याय होत आहेत. मात्र लोक तो मुकाट्याने ते सहन करतात. सरकारच्या मदतीने मोठ्या झालेल्या संस्था यांच्या खासगी असल्यासारखे ते वागतात,’ अशी टीकाही जानकर यांनी केली.\nवाचा: ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य\nदूध दराबद्दल बोलताना जानकर म्हणाले, ‘आपण मंत्री असताना दुधाला पाच रुपये भाव वाढ केली होती. आता किमान दहा रुपये भाव वाढ करण्याची गरज आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर दूध दरवाढ आवश्यक आहे. मात्र सरकारने याकडे लक्ष दिलेले दिसत नाही.’ आपल्या पक्षाची भूमिका मांडताना ते म्हणाले, ‘राष्ट्रीय समाज पक्षाला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. अन्य समाजातील धर्मनिरक्षेप लोकही आमच्या पक्षात येत आहेत. त्यांचे स्वागतच आहे. आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांची अॅलर्जी नाही, अथवा आम्ही कुणाला बांधील नाहीत,’ असेही जानकर म्हणाले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुधारे, डॉ. किशोर खेडेकर, डॉ. हर्षद चोरडिया उपस्थित होते.\nवाचा:‘संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का\nPrevious articleहुपरी येथे चांदी उद्योजकाची आत्महत्त्या, परिसरात खळबळ\nNext articlePune Fire: उरवडे कंपनी आग प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मालक अटकेत | Pune\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्ल��ष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुम���ा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nTwitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्���व मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nमुंबई : शिवसेनेने राममंदिरा बाबत विरोधी भूमिका घेतली त्यावरून भाजप-सेना मध्ये तुफान राडा झाला . दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31948/", "date_download": "2021-06-18T00:32:24Z", "digest": "sha1:WYIAHOPLACAZWDGSD3WXO7HSD5X74A2W", "length": 18358, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लिडियन संस्कृति – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्��ान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलिडियन संस्कृति : आशिया मायनरमधील नवाश्मयुगीन काळातील एक संस्कृती. प्राचीन प. ॲनातोलिया प्रदेशात हा भूप्रदेश असून त्याच्या उत्तरेस मिशीया, पुर्वेस फ्रिजिया आणि दक्षिणेस केरीया हे भूप्रदेश होते. लिडिया प्रदेश नामावरून तिला लिडियन संस्कृती म्हणतात.\nतुर्कस्तानच्या पश्चिम भागात सु. इ. स. पू. एक हजार ते इ. स. पू. पाचशे या काळात ती भरभराटीस आली. हिच्या आरंभीच्या इतिहासाची निश्चित माहिती उपलब्ध नाही. ग्रीक वाङ्‍मयात आणि ज्यू व ख्रिस्ती पुराणांत लिडियाचा उल्लेख ‘मिओनिया ’असा येतो. मिओनिअस या दैवी पुरुषापासून उत्पन्न झालेल्या तीन राजघराण्यांचा उल्लेख त्यात असला, तरी त्यांतील फक्त तिसरे म्हणजे शेवटचे घराणे इतिहासास ठाऊक आहे. मुख्यतः हीरॉडोटसच्या लेखनातून व ॲसिरियन लेखांतून त्यांची माहिती मिळते. यांचा पहिला मोठा ज्ञात राजा गायजीझ (सु. कार. इ. स. पू. ६८५-६५२) याने फ्रिजियन सत्तेचा नाश करून मर्मनाडी वंशाची स्थापना केली, सुमेरियन टोळीवाल्यांचाही पराभव केला परंतु इ. स. पू. ६५२ मध्ये गायजीझचाच पराभव करून या टोळीवाल्यांनी त्यास ठार मारले. आर्डिस याने हे संकट निवारले व त्यापुढच्या तीन राजांनी सबंध पश्चिम तुर्कस्तानावर अंमल बसविला. हेलस नदी ही त्यांची पूर्वसीमा. शेवटचा राजा क्रिसस याच्या काळात व्यापार-उदिमाची मोठीच भरभराट झाली. ग्रीस व त्याभोगतालचे प्रदेश आणि पश्चिम आशिया यांतील व्यापार लिडियामधूनच होत असे. या व्यापारातून लिडियन समाज व राजा क्रिसस यांना इतकी संपत्ती प्राप्त झाली की, क्रिसस याला ‘भूलोकावरील कुबेर’ हे बिरुद मिळाले. इ. स. पू. ५४६ मध्ये इराणचा दुसरा सायरस (इ. स. पू.५८५-५२९) याच्याशी संघर्ष उद्‍‌भवून लिडियन राज्याचा विनाश झाला. चांदीची व सोन्याची नाणी लिडियातच प्रथम वापरात आली. किंबहुना चलनाचा सर्वप्रथम उपयोग येथेच झाला. याचे मुख्य कारण म्हणजे सोने-चांदी या धातूंची विपुल प्रमाणात उपलब्धता होय.चांदीच्या नाण्यांवर वजन, राजाचे नाव, मूर्ती इत्यादी गोष्टी कोरल्या जात. ही नाणी सर्वत्र स्वीकारली जात, म्हणून व्यापार सुलभ झाला. लिडियाचा धर्म व संस्कृती ही आरंभी काहीशी स्वतंत्र दिसली आणि त्यांवर आशियाई प्रभाव आढळला, तरी पुढे ग्रीक संस्कृतीचा प्रभावच तीवर प्रबळ झालेला दिसतो. सार्डीझ या राजधानीच्या उत्खननातील अवशेषांत शिल्पांवर आरंभी फ्रिजियन व नंतर ग्रीक कलांची छाप दिसते. लिडियन धर्मात निसर्गपूजेस प्राधान्य होते. मिडिअस हा मुख्य देव. याच्याइतकाच मान सूर्यास मिळत असे. सिबली ही धरित्री देवता, सूर्य हा तिचा पुत्र व तिचा पतीही तोच मानला गेला आहे. या तिघांशिवाय ते ग्रीक देवदेवतांची पूजाअर्चा करीत असत. डेल्फायला मोठा मान असे. येथील ज्योतिषाकडून सर्व राजांनी भविष्य ऐकल्याची नोंद आहे. लिंगपूजाही प्रचलित होती. सार्डीझनजीक अनेक थडगी आहेत. त्यापैकी स्तूपासारख्या एका ढिगाऱ्याचा व्यास २१० मीटर असून त्यावर सु. तीन मीटर उंचीचे अश्मलिंग आहे. धर्मकृत्यांत पुरूष व स्त्री दोघेही पौरोहित्य करीत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postलिपमान, फ्रिट्स आल्बर्ट\nबेंटिंक, लॉर्ड विल्यम हेन्‍री कॅव्हेंडिश\nआयर्विन, लॉर्ड एडवर्ड फ्रेड्रिक लिंडले वुड\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रज��� भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_21.html", "date_download": "2021-06-17T23:03:32Z", "digest": "sha1:LFMJVSODET6RCIEMT3A2A6CJFVGSDGUJ", "length": 20942, "nlines": 194, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: शेयर मार्केट (बेसिक) भाग -३", "raw_content": "\nसोमवार, २१ सप्टेंबर, २००९\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -३\nमागील भागामध्ये आपण अकाउंटसाठी काय काय करावे लागेल व ब्रोकरेज म्हणजे काय हे पाहीले आता आपण आपले ट्रेडिंग कसे करावे हे शिकू.\nऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे तुमच्या व्यक्तीगत संगणकावर कंपनीने प्रोव्हाईड केलेल्या प्रणाली द्वारे शेयरची खरेदी / विक्री करणे.\nव ऑफलाईन ड्रेडिंग म्हणजे ब्रोकर ने केलेली व्यवस्था ज्याद्वारे तुम्ही त्याच्या ऑफिस मध्ये / ट्रेडिंग हाऊस मध्ये जाऊन अथवा फोन करुन आपल्या शेयरची खरेदी / विक्री करु शकतात.\nऑनलाईन ट्रेडिंग मध्ये कंपनी तुम्हाला एक ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस सुविधा अथवा एक ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणाली प्रोव्हाईड करतात ज्याद्वारे तुम्ही खरेदी / विक्री चालू करु शकता.\nओडिएन चांगले आहे व वापरावयास सोपे पण आहे.\nऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसमध्ये कंपनी तुम्हाला जावा बेस्ड सुविधा प्रोव्हाईड करते त्यासाठी तुमच्या संगणकावर एक छोटीसी प्रणाली जावा व्हर्चुअल मशीन (Java Virtual Machine ) प्रस���थापीत करावी लागते. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या युजरनेम व पासर्वड द्वारे तुम्ही आपल्या ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश करु शकता.\nजेव्हा तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश कराल तेव्हा सर्व प्रथम तुम्हाला आपल्यासाठी स्क्रिप्ट प्रोफाईल तयार करावे लागेल.\nस्क्रिप्ट प्रोफाईल म्हणजे तुम्हाला ज्या शेयर्स मध्ये ट्रेडिंग करावयाचे आहे त्याची एक लिस्ट.\nजर तुम्ही सेक्टर प्रमाणे आपली लिस्ट तयार केली तर शेअर वर नजर ठेवण्यासाठी सोपे जाते.\nउदा. बँकिंग सेक्टर साठी एक प्रोफाईल , आयटी सेक्टर साठी एक व अ‍ॅटोमोबाईल साठि एक प्रोफाईल.\nह्याचा फायदा हा आहे की तुम्ही एकाच वेळी एका सेक्टर मधील उतारचढाव व्यवस्थीत पाहू शकता व गोंधळ पण होणार नाही.\nऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये काही चांगल्या गोष्टि आहेत जसे की नवीन वापरकर्ताला ह्याचा वापर एकदम सुसह असतो जास्त अडचण वाटत नाही... सर्व काम माऊस द्वारे होऊ शकते. पण जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर आहात तर मात्र ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस तुमच्यासाठी नाही.. कारण येथे थोडा वेग कमी पडतो ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसचा.\nजर तुम्हाला कंपनी ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणाली देत असेल तर त्यांची स्थापना पण कंपनीचाच व्यक्ती करुन देईल व त्याच्याकडून थोडे बेसिक माहीती सुध्दा भेटेल.\nज्यांना फास्ट ट्रेडिंग करायचे आहे ( म्हणजे दिवसाला कमीत कमी २५ च्या वर ट्रेड ) त्यांच्यासाठी ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणालीच गरजेची आहे कारण ह्यामध्ये सर्वकाम किबोर्ड द्वारे होते व वेगाने ऑर्डर ईन्ट्री करता येते तसेच शेयरचा ग्राफ / मार्केटचा उतारचढाव / सेक्टर प्रमाणे चढ-घट घ्याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीन वर दिसत राहते व त्यामुळे वेगाने निर्णय घेता येतो.\nजेव्हा तुम्ही एखादी एक स्क्रिप्ट आपल्या प्रोफाईल मध्ये सेव्ह करता त्याच्यावर राईट क्लिक करुन / अथवा एफ१ दाबला तर खरेदी विंन्डो तुमच्या समोर येतो व तुम्ही तेथे तुम्हाला काही इंन्ट्री करावी लागेल, जशी तुम्हाला किती शेयर विकत घेणे आहेत, काय रेट ने विकत घेणे आहेत, मार्केट रेट ने घेणे आहे की तुम्हाला हव्या त्या किंमतीला.\nसमजा तुम्हाला Sesa Goa स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला खरेदी (इच्छुक भाव) २५०.१५ पैसे दिसत आहे व विक्री (इच्छुक भाव) २५०.७५ जर तुम्हाला खरेदी करायचे आहे तर दोन मा���्ग आहेत जो विकणारा आहे त्याचा रेट २५०.७५ आहे तर तुम्ही तुमचा खरेदी भाव २५०.७५ ठरवून घेऊ शकता पण जर तुम्हाला २५०.१५ नेच विकत घेणे आहे तर तुम्हाला तो भाव ठरवावा लागेल पण जो पर्यंत २५०.१५ च्या भावाने विक्रेता येणार नाही मार्केट मध्ये तो पर्यंत तुम्हाला तो शेयर मिळणार नाही.\nसमजा एखाद्याने आपला विक्रि रेट २५०.१५ ठरवला तर लगेच तुम्हाला शेयर मिळतील असे नाही, कारण तुमच्या प्रमाणेच अनेकजण तो रेट लावून वाट पाहत असतील , तर सिस्टम तुम्हाला नंबर प्रमाणे शेयर देत राहतो म्हणजे समजा तुम्हाला १०० शेयर खरेदी करायचे आहेत व तुमच्या आधी ४०० शेयर त्याच रेटने खरेदी होण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत तर आधी त्यांना मिळेल व मग तुम्हाला.\nसमजा तुमच्याकडे १०० शेयर सेसागोवाचे जमा झाले, खरेदी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे शेयर जमा झाले की नाही हे पहाण्यासाठी तुम्हाला ट्रेड रिपोर्ट चेक करावे लागेल जेव्हा तुमच्या ट्रेड रिपोर्ट मध्ये व नेट पोझिशन मध्ये शेयर दाखवत असेल तेव्हाच तुम्ही ते शेयर विकण्याची प्रक्रिया चालू करा नाही तर शॉर्ट सेलिंग होईल ( हे नंतर समजावून घेउ की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय) शेयर विकण्यासाठी तुम्हाला खरेदी भाव काय आहे ह्याचा अंदाज घ्यावा लागेल.\n१ शेयरची किंमत = २५०.१५ पैसे X १०० = २५०१५.०० रु. जो मार्केट रेट आहे त्याप्रमाणे.\nव तुम्ही ते १०० शेयर २५१.५० पैसेच्या भावाने विकले तर २५१५०.०० रु.\nकाय काय खर्च जोडला जातो त्याची माहीती.\nखर्च नंबर एक = ब्रोकरेज = ३ पैसे इंन्ट्राडेवर / डिलेव्हरी वर ३० पैसे.\nखर्च नंबर दोन = सर्व्हिस टेक्स =१०.३% बोकरेजवर\nखर्च नंबर तीन = एसटीटी ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) = इंन्ट्राडे वर ०.०२५% विक्रिवर फक्त / डिलेव्हरी विक्रिवर ०.१२५% खरेदी विक्रीवर\n१०० शेयर खरेदीवर २५०१५.०० रु. चा खर्च.\n२५०१५.०० रु वर ब्रोकरेज ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५० पैसे. / ३० पैसे दराने डिलेव्हरीवर ७५.०५ पैसे.\nब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७७ पैसे. / डिलेव्हरीवर ७.७८ पैसे.\n२५०२३.२७ ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) ईन्ट्राडेवर.\n२५०९७.८३ ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) डीलेव्हरीवर.\nविक्री = २५१५०.०० रु.\n१०० शेयर खरेदीवर २५१५०.०० रु. चा खर्च.\n२५१५०.०० रु वर ब्रोकरेज ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५५ प���से. / ३० पैसे दराने डिलेव्हरीवर ७५.४५ पैसे.\nब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७८ पैसे. / डिलेव्हरीवर ७.७७ पैसे.\nविक्रीसाठी एसटिटि ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) इंन्ट्राडेसाठी ६.२९ रु. / डिलेव्हरीवर ३१.४४ रु.\nविक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम = २५१३५.३८ ईन्ट्राडेवर\nविक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम = २५०३५.३४ डिलेव्हरीवर.\nआता तुम्हाला फायदा झाला की तोटा हे पाहू.\nखरेदी भाव - २५०२३.२७\nविक्रि भाव - २५१३५.३८\nम्हणजे ईन्ट्राडेवर तुम्हाला ११२.११ पैसे फायदा झाला ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)\nखरेदी भाव - २५०९७.८३\nविक्रि भाव - २५०३५.३४\nम्हणजे डिलेव्हरीवर तुम्हाला ६२.४९ पैसे तोटा झाला ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)\nह्याचा अर्थ तुम्हाला डिलेव्हरी मध्ये प्रॉफिट मार्जिन नेहमी इन्ट्राडे पेक्षा जास्त ठेवावे लागेल कमीत कमी डिलेव्हरीचा खर्चाचा अंदाज घेऊनच शेयर विक्रीची किमंत ठरवावी जेणे करुन तुम्हाला नकळत तोटा होणार नाही.\nपुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ११:३५ AM\n८ डिसेंबर, २०१० रोजी १०:४० PM\n१० डिसेंबर, २०१० रोजी ९:५५ PM\n२४ जानेवारी, २०११ रोजी ११:१० AM\n११ फेब्रुवारी, २०११ रोजी ६:३९ AM\n९ डिसेंबर, २०११ रोजी १०:२३ AM\n२३ मे, २०१३ रोजी ५:५८ PM\nखूपच चांगली माहीति आहे....\n१६ डिसेंबर, २०१५ रोजी १:०९ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझी सफर... भाग १\nमाझं कोल्हापुर - भाग १\nआज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस \nभटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६\nअहिंसावादी - म्हणजे काय \nभटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)\nभटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव \nशेयर मार्केट (बेसिक) भाग -३\nवहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां\nमाझे महान प्रयोग - २\nमाझे महान प्रयोग - १\nमाझं थोबाड... भाग- ०\nमाझं थोबाड... भाग- ०\nदुनियादारी - माझ्या नजरेने \n(( ती - सहा ओळीत ))\nपाप येवढे आहेत डोक्यावर...\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -२\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -१\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/tdb_templates/date-template-default-pro/", "date_download": "2021-06-17T23:27:05Z", "digest": "sha1:A6MUTKVFZA2XXERVPIE3Q3ZAEYGMEVYX", "length": 30719, "nlines": 311, "source_domain": "shasannama.in", "title": "Date Template - Default PRO – शासननामा न्यूज - Shasannama News Date Template - Default PRO – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nशासननामा न्यूज – Shasannama News\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nरस्त्यावर सर्व शस्त्रांसह लुटीसाठी तयार होती टोळी, पण… – yavatmal police…\nmla nitesh rane: नितेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका;…\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7…\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही…\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं…\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं…\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात…\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर…\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धा���ेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानी���र्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T23:31:26Z", "digest": "sha1:RDI5CQGXQKAGD5LQEFZ6LYBDLW2BOJYW", "length": 74813, "nlines": 647, "source_domain": "thelokshakti.com", "title": "प्रगल्भता : बाबासाहेबांच्या पुतळ्या ऐवजी ते पैसे कोविड सेंटर साठी खर्च करावेत - प्रकाश आंबेडकर - लोकशक्ती", "raw_content": "गुरुवार, १७ जून २०२१\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n| नवी दिल्ली / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण���याच्या सूचना..\nआपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\n| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nकल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा कामांचा धडाका सुरूच.. दुर्गाडी जवळील पुलाचे लोकार्पण..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nक्रिकेट विश्वात स्वतःची ��्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम...\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nबँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का \nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nयंदा तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का\nगुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..\nसुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिक्षकावर आली उपोषणाची वेळ. \nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ ���्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nप्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते,...\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\n” पर कर्तव्य सर्वोपरी रखा..” , खासदाराला मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले व्हायरल पत्र..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बै���गाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n| नवी दिल्ली / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nआपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\n| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nकल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा कामांचा धडाका सुरूच.. दुर्गाडी जवळील पुलाचे लोकार्पण..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nक्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम...\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nबँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का \nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोष���त.. वाचा पूर्ण यादी..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nयंदा तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का\nगुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..\nसुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिक्षकावर आली उपोषणाची वेळ. \nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nप्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते,...\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\n” पर कर्तव्य सर्वोपरी रखा..” , खासदाराला मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले व्हायरल पत्र..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क य��तो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nप्रगल्भता : बाबासाहेबांच्या पुतळ्या ऐवजी ते पैसे कोविड सेंटर साठी खर्च करावेत – प्रकाश आंबेडकर\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — सप्टेंबर १९, २०२० add comment\n| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे. यासंबंधी त्यांनी निर्देशही दिले. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, असं म्हटलं आहे.\n“मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. करोनातून लोकांना वाचवणं ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी करोनासाठी खर्च करावा,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा आंतरराष्ट्रीय केंद्रासाठी दिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं,” असंही त्यांनी नमूद केलं.\nपुतळ्याचं उद्घाटन यापूर्वीही झालं होतं. त्यामुळे पुन्हा उद्धाटनाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. सकाळपर्यंत मला त्याची जाणीव नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवून याचा निर्णय घ्यावा. इंदू मिलची जागा कशासाठी वापरावी, का वापरावी आणि त्याची देशाला गरज काय आहे, त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का द्यावं याची नोट अटल बिहारी वाजपेयी यांची आहे ती मुख्यमंत्र्यांनी वाचावी. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय केंद्र उभारावं. त्यासाठी सरकारवर कोणताही आर्थिक बोजा नाही. त्यासाठी लागणारा खर्च केंद्र सरकार देणार,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुतळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण जरी आलं तरी आपण त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याची गरज नाही. त्या नोटमधील संकल्पना गरजेची आहे असं मानत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: म्हणत होते. आपल्याला पुतळ्यांची गरज नाही माणसाची गरज आहे. आपल्याला विचारसरणीची गरज आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ही मानत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे June 16, 2021\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन.. June 14, 2021\nइंदू मिल एकनाथ शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nऔरंगाबाद महाराष्ट्र शहर शैक्षणिक\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 17, 2021\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 16, 2021\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 16, 2021\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 15, 2021\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 14, 2021\nठाणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 13, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 12, 2021\nदेश - विदेश राजकारण\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 11, 2021\nठाणे महाराष्ट्र मुंबई राजकारण शहर\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 11, 2021\nपुणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 11, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 10, 2021\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 9, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nआपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 9, 2021\nखासदार डॉ. शिंदे यांनी घेतली MMRDA चे नवनियुक्त आयुक्त SVR श्रीनिवास यांची भेट, कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या व अतिरिक्त टप्प्याबाबत केली निर्णयात्मक चर्चा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 8, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण शहर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 8, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र मुंबई शहर\nवाफ बंद, व्हिटॅमिन, झिंकच्या गोळ्या बंद, ह्या आहेत केंद्राच्या नव्या गाईडलाईन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 7, 2021\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 6, 2021\nखासदार श्रीकांत शिंदेंचा कामाचा धडाका, आज थेट बस प्रवासातून कल्याण रिंग रोडची पाहणी..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 4, 2021\nआता गावा गावात साजरा होणार शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास विभागाचा स्तुत्य निर्णय..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 3, 2021\nकोरोनावरील उपचार खर्चावर नियंत्रण, नफेखोरीला चाफ..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 2, 2021\nबड्या काँग्रेस नेत्याचे भाचे, भाजपचे मुंबई सचिव यांचा शिवसेनेत प्रवेश\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण त्यांनी तत्काळ थांबवावे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nकाय सांगता.. आता भारतातून बस ने जाता येणार सिंगापूर ला…\n आता आपले सामान घरून थेट पोहचणार रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यात, अशी आहे रेल्वेची नवी सेवा..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nरायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, पाहा सोहळ्याची क्षणचित्रं..\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nराज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये बंधित निधी प्राप्त\nशिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प ६ वे – ‘ विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास ‘ हे ध्येय उराशी बाळगून मातेसमान विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या, विद्यार्थ्यांना लिहतं करून विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन भरवणाऱ्या, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांतून व्यक्त होण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या आदर्श शिक्षिका श्रीमती अनिता जावळे, लातूर..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैन��क लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/sachin-pilot-vs-ashok-gehlot-priyanka-gandhi-called-sachin-pilot-late-night/302612/", "date_download": "2021-06-17T23:05:12Z", "digest": "sha1:N2XNVBJTZGX3HZTUSCOEXDT7MIEZIJZI", "length": 10757, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sachin Pilot vs ashok gehlot Priyanka Gandhi called Sachin Pilot late night", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग; नाराज पायलट यांना प्रियांका गांधींचा रात्री उशिरा फोन\nराजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग; नाराज पायलट यांना प्रियांका गांधींचा रात्री उशिरा फोन\nनाराज सचिन पायलट यांना प्रियांका गांधी यांनी रात्री उशिरा फोन केला.\nNorth Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला \nशौक बड़ी चीज है जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव आणि किंमत ऐकून व्हाल हैराण\nआता संपूर्ण देशात PUC प्रमाणपत्र सारखच असणार, जाणून घ्या नवा नियम\nसीरम इन्सिट्यूट मुलांसाठी करणार Novavax लसीचं ट्रायल तर सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार Covavax लस\nऐकावं ते नवलंच, हिऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांनी खोदलं अख्ख गावं\nगेल्या २ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nराजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट सामंजस्य समितीच्या अहवालावर नाराज आहेत. नाराज सॅक्सहीं पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न कॉंग्रेस हाय कमांडने केला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांना फोन करून त्यांची समजूत काढत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.\nआज यासंदर्भात सचिन पायलट दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, आज अचानक सचिन पायलट पहाटे दौसा येथे पोहोचले आहेत. या ठिकाणी पायलट यांनी दिवंगत वडील राजेश पायलट यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत सहा आमदार होते. यादरम्यान, सचिन पायलट गटातून राजीनामा देणारे आमदार हेमाराम चौधरी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले आहेत. ते आज सभापती सीपी जोशी यांची भेट घेतील. वैयक्तिक बैठक घेतल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेण्यात येईल, असं विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले.\nकाय आहे संपूर्ण प्रकरण\nदेशातील सर्वांत जुना पक्ष असलेला कॉंग्रेस या दिवसात वाईट काळातून जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडली. नवजोतसिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. कॉंग्रेसमध्ये विचारमंथन व चिंतन सुरू आहे. सध्या, सचिन पायलट यांनी मौन धारण केलं आहे, परंतु याचं कारण असंतोष आहे.\nपंजाबमध्ये हा वाद १० दिवसात निकाली निघाला होता, तर राजस्थानमध्ये १० महिन्यांनंतर मार्ग का सापडला नाही असा सवाल पायलट समर्थक आमदारांनी केला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह यांनीही सचिन पायलट यांना दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत, असं या आमदारांचं म्हणणं आहे. एकीकडे कॉंग्रेसमध्ये मंथन सुरू आहे आणि दुसरीकडे सचिन पायलट यांनी काल घरी बैठक घेतली.\nमागील लेखCoronavirus: कोरोनाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी काय कराल\nपुढील लेखमानाच्या १० पालख्यांना बसमधून वारीची परवानगी, देहू-आळंदीसाठी १०० वारकऱ्यांना परवानगी – अजित पवार\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिक���्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/07/blog-post_24.html", "date_download": "2021-06-18T00:33:53Z", "digest": "sha1:DIV2FP2AC3BF26ZMK55JWNNC6Y7V2CMN", "length": 16012, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "समुह संसर्गाच्या मार्गावर! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social समुह संसर्गाच्या मार्गावर\nदेशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. २५ ते ३० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. असे असतानाही देशात सामूहिक संसर्ग नसल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. मात्र करोनाबाधितांच्या संख्येत रोज होणारी प्रचंड वाढ लक्षात घेता हा करोनाच्या सामूहिक संसर्गाचा परिणाम आहे, असे स्पष्ट निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय व्यावसायिकांची स्वतंत्र शिखर संस्था आहे. तिची विश्वासार्हता आहे. अशा संस्थेच्या मताकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.\nअनेक जिल्ह्यांत प्रसार वेगाने\nकरोना रुग्णांच्या संख्येत जागतिक पातळीवर भारत आज तिसर्‍या स्थानावर असून भारतातील करोना रुग्णांची संख्या १२ लाखा पेक्षा अधिक झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत, त्याचप्रमाणे तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश अशा राज्यांतही अनेक जिल्ह्यांत या आजाराचा प्रसार वेगाने होऊन, खूप मोठ्या संख्येने बाधित असलेले व्यक्तीसमूह निर्माण झालेले आहेत. या व्यक्तीसमूहांकडून आणखी मोठ्या प्रमाणात इतरांना आजाराचा संसर्ग होऊन करोनाच्या रुग्णवाढीच्या संख्येत मोठी भर पडत आहे. करोनाग्रस्तांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी दर दहा लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतातील रुग्णांचे प्रमाण कमीच असल्याचे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केंद्रीय पातळीवरून सुरू आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचा व मृत्यूदर कमी झाल्याच्या आकडेवारीचे दाखले देऊन करोनाचे गांभीर्य कमी करण्याचाही प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे केला जात आहे. नागरिकांमध्ये घबराह�� पसरु नये, हा यामागचा उद्देश आहे, असे मानले तरी विक्रमी वेगाने वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारताची वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असलेली आयसीएमआर मात्र अजून हा सामूहिक संसर्ग आहे, ही बाब मान्य करायला तयार नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येताही एखाद्या व्यक्तीला कोरोना होतो, संसर्ग नेमका कोठून आणि कसा झाला हे कळत नाही ती स्थिती समूह संसर्गाची मानली जाते.\nकोंबडे झाकून ठेवले, तरी सूर्य उगवायचे थोडेच थांबणार आहे\nसुरुवातीला शहरी भागापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने आता देशातील ग्रामीण भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. सामूहिक संसर्गाचा मुद्दा अजून सोप्या भाषेत मांडायचा म्हटल्यास, बाधित झालेल्या व्यक्तीपासून जेव्हा इतर निरोगी व्यक्तींना त्या विषाणूची लागण होते त्याला संसर्ग म्हणतात. हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो त्याला त्या आजाराची साथ म्हणतात. कोणत्याही साथीमध्ये सुरुवातीला एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला त्याची लागण होते, त्याला व्यक्तीगत प्रसार म्हणतात. या व्यक्तीगत प्रसारात एखाद्या व्यक्तीला नव्याने लागण झाली, तर ती कुणापासून झाली हे समजू शकते. म्हणजे रोगाच्या संक्रमणाचा मागोवा घेतला जाऊ शकतो. ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली, तर संसर्ग झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तींना नक्की कोणापासून तो आजार उद्भवला याचा मागोवा घेता येत नाही. आजार नक्की कोणत्या विवक्षित व्यक्तीकडून झाला हे समजणे अशक्यप्राय होऊन बसते. यालाच सामूहिक संसर्ग अर्थात ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ असे म्हटले जाते. सध्या भारतात विक्रमी वेगाने वाढणारी रुग्णांची संख्या सामूहिक संसर्गाचाचे स्पष्ट संकेत देत आहेत. आयएमएच्या दाव्या आधी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, आसाम सरकारचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही आपआपल्या राज्यांमध्ये करोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचे संकेत दिले होते. देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा सर्वांना अनुभवायला येत आहे, पण त्यावर केंद्र सरकार का पांघरूण घालतेय, याची अनेक कारणे असू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी होईल, लोकांमध्ये घबराट पसरेल, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल, सर��ारवर अपयशीपणाचा शिक्का बसेल, याची भीती वाटत असली तरी कोंबडे झाकून ठेवले, तरी सूर्य उगवायचे थोडेच थांबणार आहे\nदेशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज\nमहाराष्ट्रात व देशात रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहचली असली तरी, करोना हाताळणीच्या संबंधात अजून मोठ्या प्रमाणात बेपर्वाईच दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लॉकडाऊनसंदर्भात धरसोडीचे धोरण आणि नागरिकांमध्ये दिसणारी बेफिकीर वृत्ती, ही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची कारणे आहेत. नियोजनात त्रुटी राहू शकतात, मात्र निदर्शनास आल्यानंतरदेखील त्या अमान्य करणे, ही मानसिकता प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडथळा ठरत आहे. लॉकडाऊनसारख्या उपायांनी करोना आटोक्यात येत नाही हे दिसून आल्याने आणि करोनावर कोणतेही औषध अजून अस्तित्वात नसल्याने नेमके करावे तरी काय, याची दिशा निश्‍चित होतांना दिसत नाही. करोनाचे पेशंट वाढत असताना त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही आता सरकारी यंत्रणांवर मर्यादा येत आहेत. केंद्र सरकारच्या पातळीवर करोना नियंत्रणासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. त्यात त्यांना सातत्य राखावेच लागेल. राज्यांना त्यासाठी पुरेशी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर देशातील आरोग्य सुविधांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोनासारखी साथ भविष्यात आल्यास आजच्यासारखी धावपळ होऊ नये यासाठीचा व्यापक आराखडा तयार होणे आवश्यक राहील.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.huatemagnets.com/magnetic-separator-for-metallic-minerals/", "date_download": "2021-06-17T22:52:59Z", "digest": "sha1:HXDZ6SP7HSZFVXSLB66RIHSLKNM4EJK6", "length": 15274, "nlines": 225, "source_domain": "mr.huatemagnets.com", "title": "धातू खनिज पुरवठा क��णारे आणि फॅक्टरीसाठी चुंबकीय विभाजक - धातू खनिज उत्पादकांसाठी चीन मॅग्नेटिक विभाजक", "raw_content": "सहकारी नवीनता, उत्कृष्टतेचा शोध\nईमेल समर्थन अभियंता @chinahuate.com\nआर अँड डी क्षमता\nधातू खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nधातू नसलेल्या खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nकोळसा + वीज + बांधकाम साहित्य\nनॉनफेरस धातूंचे स्मेलटिंग आणि सॉर्टिंग\nधातू खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nकमी तापमानात सुपरकंडक्टिंग मॅग्नेटिक सेपरेटर\nमालिका आरसीएससी सुपरकंडक्टिंग लोह विभाजक\nउच्च ग्रेडियंट मॅग्नेटिक सेपरेटर\nफ्लॅट रिंग हाय ग्रेडियंट मॅग्नेटिक सेपरेटर\nक्रशिंग आणि ग्राइंडिंग आणि क्लासिफायर उपकरणे\nउच्च दाब रोलर मिल-मालिका पीजीएम\nआवर्त क्लासिफायर आणि फिल्टर\nबॅटरी सामग्रीसाठी प्रक्रिया लाइन\nपूर्णपणे नॉन-फेरस मेटल पृथक्करण उत्पादन लाइन\nहरस-रे ट्रांसमिशन इंटेलिजेंट सेपरेटेशन सिस्टम\nमालिका एचटेक्स एडी करंट सेपरेटर\nइलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लुइड सी ऑइल स्लीक अलगाव आणि पुनर्प्राप्ती डिव्हाइस\nएचआरएस-रे ट्रान्समिशन इंटेलिजेंट सेप्लिकेशन सिस्टम\nमालिका एचएफडब्ल्यू वायवीय क्लासिफायर\nमालिका एचएफ वायवीय क्लासिफायर\nआरसीवायए -5 नाली कायमस्वरूपी-चुंबकीय लोह विभाजक\nपर्यावरण संरक्षण इलेक्ट्रिक मॅग्नेटीची मालिका ...\nपूर्णपणे नॉन-फेरस मेटल पृथक्करण उत्पादन लाइन\nइलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लुईड सी तेल तेलाचे वेगळे आणि आर ...\nधातू खनिजांसाठी चुंबकीय विभाजक\nअर्जः हे ओल्या प्रक्रियेमध्ये वापरले जाऊ शकते - 1.2 मिमी (- 30 ~ 100% चे 200 जाळी) लाल धातूचे (हेमॅटाइट आणि लिमोनाइट, साईडराईट इ.), मॅंगनीज धातू, इल्मेनाइट, क्रोमाइट, टंगस्टन धातू आणि इतर प्रकारच्या दुर्बल चुंबकीय खनिज, अशुद्धता लोह आणि शुध्दीकरण दूर करण्यासाठी क्वार्ट्ज, फेल्डस्पार, नेफेलिन धातू, कॅओलिन यासारख्या धातूची खनिजे.\nमालिका जेसीटीएन राईझिंग कोन्सेट्रेट ग्रेड आणि डिक्रीझिंग ड्रग्स सामग्री ड्रम कायम\nअर्जः हे वॉशिंग-प्लांट किंवा लोव्हिएंटिव्ह प्लांटसाठी लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी 3% -9% Fe% अपग्रेडेशनसह वापरले जाते.\nअर्जः हे उत्पादन मॅग्नेटाइटच्या एकाग्रतेसाठी मोनोमर गँगू आणि इतर अशुद्धतेस प्रभावीपणे काढून टाकण्यासाठी वापरले जाते ज्यायोगे कॉन्सेन्ट्रेटमधील फे% सुधारित केले जाऊ शकते.\nमालिका सीटीबी ओले ड्रम कायम ���ॅग्नेटिक सेपरेटर\nअर्जः चुंबकीय कण वेगळे करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी गैर-चुंबकीय खनिज पासून चुंबकीय कचरा.\nमालिका सीटीवाय ओले स्थायी चुंबकीय प्री-सेपरेटर\nअर्जः मालिका सीटीवाय ओले स्थायी चुंबकीय प्रीसेपरेटर प्रीसेपरेटिंग टेलिंग्ज पीसण्यापूर्वी आणि सोडून देण्यापूर्वी चुंबकीय धातूसाठी डिझाइन केले होते.\nमालिका सीटीडीएम मल्टी - पोल पल्सटिंग मॅग्नेटिक सेपरेटर\nअर्जः सीटीडीएम मालिका मल्टी-पोल स्पंदित चुंबकीय विभाजक हा एक नवीन प्रकारचा उच्च-कार्यक्षमता कायम चुंबकीय विभाजक आहे जो निम्न माती आणि खनिज खडकांसह अधिक माती आणि खनिजांच्या ठेवींसाठी डिझाइन केलेले आहे.\nमालिका एनसीटीबी डीवॉटरिंग मॅग्नेटिक सेंट्रेटेड सेपरेटर\nअर्जः हे एकाग्रता सुधारण्यासाठी वापरले जाते, चुंबकीय पृथक्करण कमी गळतीच्या प्रक्रियेसाठी डिझाइन केलेले.\nमालिका सीटीएफ पावडर ओर ड्राय मॅग्नेटिक सेपरेटर\nअर्जः कण आकार 0 ~ 30 मिमी, पूर्व-तयारीसाठी कमी ग्रेड मॅग्नाटाइटच्या 5% ते 20% दरम्यान ग्रेड आणि ड्राय पावडर धातूसाठी अनुकूल. ग्राइंडिंग मिलसाठी फीड ग्रेड सुधारित करा आणि खनिज प्रक्रिया खर्च कमी करा.\nमालिका सीटीडीजी ड्राय मध्यम तीव्रता\nअर्जः एकाग्रतेची क्षमता वाढविण्यासाठी किंवा कचरा दगडातून मॅग्नाटाइट धातू परत मिळवण्यासाठी गळुळानंतर गठ्ठा चुंबकाच्या लोखंडापासून दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.\nमालिका वायसीडब्ल्यू नाही पाणी डिस्चार्ज रिकव्हरी मशीन\nअर्जः वायसीडब्ल्यू सीरीज वॉटर-फ्री डिस्चार्ज आणि रिकव्हरी मशीन मोठ्या प्रमाणावर धातुकर्म, खाणकाम, नॉनफेरस मेटल, सोने, बांधकाम साहित्य, वीज, कोळसा आणि इतर उद्योग आणि कोळसा धुण्याद्वारे सोडल्या जाणार्‍या कचर्‍याच्या गाळात चुंबकीय साहित्याचा उच्च कार्यक्षमता पुनर्प्राप्ती आणि विकासात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. प्लांट, स्टील वर्क्स (स्टील स्लॅग), सिंटरिंग प्लांट इ.\nवायुसेना कोरडे चुंबकीय विभाजक\nअर्जःहे उत्पादन पावडरी खनिजांसाठी एक प्रकारचे वायु सेना कोरडे चुंबकीय विभाजक आहे, जे सूक्ष्म सूक्ष्म सामग्रीवर प्रक्रिया करण्यासाठी एकाग्रता उपकरणे आहे. हे दुष्काळ किंवा शीत भागातील मॅग्नाइट फायद्यासाठी आणि लोह किंवा स्टील तयार करण्याच्या प्रक्रियेत उत्पादित सूक्ष्म कण स्टीलच्या स्ल���गचे लोह पुनर्वापर करण्यासाठी देखील लागू आहे.\nमालिका आरसीडीएफ तेल सेल्फ-कूलिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर\nअर्जः कडक करण्यापूर्वी आणि कडक वातावरणात वापरल्या जाणार्‍या बेल्ट कन्व्हेअरवरील लोखंडी कचरा काढून टाकण्यासाठी.\n123 पुढील> >> पृष्ठ 1/3\n२०,००० हून अधिक ग्राहकांसह आमची उपकरणे यूएसए, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांत निर्यात केली जातात.\nया परिच्छेदातील कोओलिन शुद्धीकरण पद्धतीबद्दल आपल्याला माहिती द्या\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://harshalnemade.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%AF%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-17T23:21:55Z", "digest": "sha1:HYSXRY4AM2TEZMHQ2INGXB7T4KEFAU6V", "length": 15082, "nlines": 95, "source_domain": "harshalnemade.com", "title": "सातु – यव - www.harshalnemade.com", "raw_content": "\nप्राचीन काळापासून सातुचा उपयोग केला जात आहे. तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे.\nसातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. सातु स्वाद आणि आकाराच्या दृष्टीने गव्हापेक्षा अगदी वेगळा आहे, परंतु हे गव्हाच्या जातींतील धान्य आहे. गुणधर्मात सातु गव्हापेक्षा हलके धान्य आहे.\nसातु भारतात सर्वत्र होतो. गुजरात व राजस्थानमध्ये सातुचे पीक अधिक प्रमाणात होते.\nसातुचे रोप गव्हाच्या रोपासारखेच व तेवढ्याच उंचीचे असते. त्याची पाने मऊ, लांब ब अणकुचीदार असतात. सातुचे पीक पावसाळ्यात व हिवाळ्यात असे दोनदा घेतले जाते.\nसातुच्या मुख्यत: तीन जाती असतात : अणकुचीदार, बोथट आणि साधारणत: हिरव्या रंगाचा ब लहान सातु. अणकुचीदार सातुला ‘यव’, बोथट (साधारणत: काळसर लाल रंगाच्या) सातुला ‘अतियव’ व हिरवट, बोथट व लहान सातुला “तोक्‍य’ असे म्हणतात. गुणवत्तेच्या दृष्टीने सातुपेक्षा अतियव अतियवापेक्षा तोक्य सातु कमी प्रतीचा समजला जातो.\nआयुर्वेदात चरकाचार्यानी प्रायः यव, सातुचे पीठ ह्या अर्थाने सातु हा शब्द वापरला. यवाबरोबर तांदूळ, गहू, मसुर, लाह्या, उडीद, हरभरा यासारख्या पीठांचाही मिश्र करून वापर केला जातो. धान्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याच्या पीठाचे गुणधर्म दिसून येतात. या धान्याचे पीठ करण्यापूर्वी ते धान्य भाजून घेणे आवश्यक आहे.\nसातु पीठ तुपात परतून नंतर प्राय: दूध, मध, पाणी, ताक ई. पैकी एकामध्ये कालवून त्यात, साखर, सैंधव घालून केली जाते.\nसत्तु भक्षणाचे निषेध :-\nभोजनानंतर, दातांनी चावून, रात्री तसेच अतिप्रमाणात सातु खाऊ नये.\nसातु खाते वेळी मधे मधे पाणी पिऊ नये.\nदिवसातुन दोन वेळा व केवळ सातुच खाऊ नये.\nसातु सेवन करताना मांसभक्षण, दुग्धपान, उष्ण पदार्थ वर्ज करावेत.\nग्रीष्म ऋतुत सातु व साखर अथवा सातु, तुप व साखर चाटवावे.\nलहान बालकांना सातु, साखर व तुप एकत्रित करुन त्याचा लाडू तयार करुन द्यावा. हा लाडू सद्य तर्पण करणारा आहे.\nसातु थंड, जठगग्नी प्रदीप्त करणार, लघू (हलका) जुलाबावर गुणकारी, कफ व पित्तनाशक, रूक्ष आणि मलावरोधावर गुणकारी आहे. उन्हाने त्रासलेल्या व व्यायामाने थकलेल्या लोकांसाठी सत्तूचे सेवन अत्यंत हितकारक असते.\nसातु तुरट, मधुर, थंड, कडवट मलावरोधावर गुणकारी, कोमल, व्रणावर हितकारक, रुक्ष बुद्धी व जठराग्नी प्रदीप्त करणारा, आवाजासाठी लाभदायक, बलवर्धक, वायुवर्धक, व शरीराचा रंग टिकवणारा व चिकटपणा असणारा असा असतो. सातुमुळे कफ होत नाही. घशाचे रोग, त्वचेचे रोग, कफ, पित्त, मेद, दमा, खोकला, कफप्रकोप, सर्दी इत्यादी कफजन्य रोगांवर, रक्‍तविकार इत्यादी रोगांत गुणकारी आणि तृषाशामक असतो.\nसातुची चपाती रुची उत्पन्न करणारी, मधुर, स्वच्छ, हलकी, बलवर्धक, वीर्यवर्धक, वायुकारक, कफकारक व रोग दूर करणारी असते.\nकाही जण सकाळी सत्तूची खीर घेतात. या सत्तूचा व सातूचा काहीही संबंध नाही. सत्तूचे पीठ म्हणजे गहू, हरबरा डाळे असे भाजून केलेले मिश्रण असते.\nजवाचे सत्त्व एकाच वेळी पाचक आणि पोषक आहे. हे गव्हाच्या सत्त्वापेक्षा सहज पचते. हे सत्त्व रोज खाल्ल्याने मधुमेहातील साखर नाहीशी होते, कारण या सत्त्वाच्या साहाय्याने धान्याहार अंगी पडतो आणि धान्याहारापासून रक्त बनेपर्यंत ज्या विनिमयक्रिया होत असतात, त्या सुधारतात. पचनक्रिया नीट होत नसल्यास आणि फुप्फुसाच्या रोगात अशक्तता आल्यास जचावे सत्त्व देतात. हे लहान मात्रेतच द्यावे. कारण मात्रा मोठी झाल्यास जुलाब होऊ लागतात. पू वाहत असणाऱ्या रोगात हे फार उपयोगी पडते.\nजव रात्री गरम पाण्यात भिजत ठेवून सकाळी त्यात दूध-साखर घालून मंदाग्नीवर उकळावे. अशा रीतीने केलेली जवाची पेज थोडेसे मीठ टाकू प्यावयास द्यावी. याने उत्तम शरीर भरून येते.\nमधुमेह असणाऱ्यांसाठी स���तुची किंवा गहू व सातुयुक्‍त पिठाची चपाती अगर भाकरी अधिक हितकारक असते. त्यामुळे त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. ज्यांच्या शरीरत मेद वाढला असेल ते लोक जर गहू व भात खाणे वर्ज्य करून सातुची चपाती किंवा भाकरी आणि ताक किंवा सातुची भाकरी आणि तांदुळजाची किंवा मेथीची भाजी हा आहार चालू करतील, तर त्यांची चरबी हळूहळू कमी होईल व बेडौल दिसणारे शरीर सुंदर व घाटदार बनेल.\nचरबोमुळे त्रासलेले अनेक लोक जीव घाबरा होतो, बेचैनी वाटते अशा तक्रारी करीत असतात. ते जर सातुची चपाती किंवा भाकरी, मलई काढलेल्या दुधापासून बनविलेल्या दह्याचे ताक आणि मुगाचे पाणी घ्यायचे चालू ठेवतील तर त्यांचा मेद निश्‍चितपणे कमी होईल व त्यांना शारीरिक उत्साह वाटेल.\nसातु मूत्रल आहे त्यामुळे लघवी साफ होते. विद्यार्थ्यांसाठी सातु अत्यंत हितकारक असतो.\nमधुर, शीत, लघु, रोचक, सारक, रूक्ष, लेखन, सद्यबलकर, वृष्य, बृंहण, भेदक, तर्पण, वातकर, कफनाशक, पित्तनाशक, श्रम, क्षुधानाशक, तृषा, व्रण, नेत्ररोग, अतिस्वेद, दाह, व्रणीतास हितकर\nसातुचे पीठ पाण्यात कालवून चाटण केले असता लवकर पचते. सातुच्या पीठाचे कठीण असे लाडू केले असता गुरू गुणाचे तर मऊ लाडू केले असता लघु गुणाचे असतात. सातुच्या पीठात कमी पाणी घालून तयार केलेले पिंड गुरु असतात तर जास्त पाणी घालून केलेला अवलेह लघु असतो.\nभाजलेल्या तांदळाचे पीठ सत्तु\nलघु, शीत, मधुर, ग्राही, रुचकर, पथ्यकारक, बलवर्धक, अग्निदीपक, शुक्रवर्धक\nफलश्रुती :- कषाय, मधुर, दीपन, बल्य, लघु, तृप्तिकारक, संग्राही, शीत, पथ्यकर, त्रिदोषनाशक, रक्तदोषनाशक, स्वेदनाशक, छर्दि, तृष्णा, दाह, वेदनानाशक, ज्वर, उर्ध्वग रक्तपित्त (उर्ध्वग रक्तपित्तात मुर्हु मुर्ह सेवन करावे )\nतूप व मध एकत्रित करुन त्यात साखर व लाह्यांचे पीठ घालून ते मिश्रण एकजीव करावे.\nलाजा सातु द्रव पदार्थामध्ये ( उसाचा रस इ.) एकत्रित करुन द्यावा.\nहरभऱ्याच्या डाळीमध्ये चतुर्थाश यव मिसळून ते मिश्रण भाजून नंतर त्याचे पीठ तयार करावे.\nशीत, रूक्ष, तृप्तिदायक, ग्राही, वातकर, पित्तनाशक, कफनाशक, रक्तप्रसादक, धातुवर्धक, लघु, बलदायक, शीत, तृप्तिदायक॑ व रूच्य\nचरबी कमी करणारे सत्तु\nघटक द्रव्य :- चवक, जीरे, सुंठ, मिरे, पिंपळी, हिंग, सौवर्चल, चित्रक समभाग एकत्रित १.५ ग्रॅम, १०० मि.ली. दह्याचे पाणी, सातु २५ ग्रॅम\nकिडनी फेल्युअर आणि आ��ुर्वेद\nगणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\nदुर्वा - www.harshalnemade.com on गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/12/weather-news-rain-in-maharashtra-and-vidarbha/", "date_download": "2021-06-17T23:26:22Z", "digest": "sha1:HOFXCDNR32HIDFMXEPQOGO3U3A64WEUV", "length": 12457, "nlines": 165, "source_domain": "krushirang.com", "title": "बातमी पावसाची : पहा चालू आठवड्यात कुठे बरसणार अवकाळी; तुमच्याही भागात आहे की शक्यता..! | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nबातमी पावसाची : पहा चालू आठवड्यात कुठे बरसणार अवकाळी; तुमच्याही भागात आहे की शक्यता..\nबातमी पावसाची : पहा चालू आठवड्यात कुठे बरसणार अवकाळी; तुमच्याही भागात आहे की शक्यता..\nपुणे : मॉन्सूनची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पावसाळी ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाची धग आणि त्याचवेळी मॉन्सूनपूर्व पावसाच्या बातम्याही वेगाने येत आहेत. चालू आठवड्यातील उरलेल्या पाचही दिवसात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.\nविदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात कायम असतानाच उत्तर ते दक्षिण कमी दाबाचा पट्टा विदर्भ व लगतच्या भागापासून मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटक मार्गे उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अशी परिस्थिती कायम असतानाच अरबी समुद्रात येत्या तीन ते चार दिवसांत चक्रीवादळाची शक्यता असल्याने अवकाळी पावसाच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे.\nया उलटसुलट वातावरणात १२ ते १६ मे या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आग्नेय अरबी समुद्रात १४ मेच्या सकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हे नंतर आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्विप बेटाजवळ सक्रिय होईल असे संशोधकांना वाटत आहे. दि. १६ मे रोजी या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होऊन ते उत्तर ते वायव्य अरबी समुद्रात ओमोनच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने मग हाराष्ट्राच्या किनारपट्टीला फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.\nदि. १२ व १३ मे या कालावधीत भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा पाउस होईल. तर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आदि जिल्ह्यात १४ मे रोजी पाउस हो��ल. तसेच बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी, नगर, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत १५ व १६ मे या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे.\nसंपादन : सुनील झगडे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nम्हणून इंग्लंड दौऱ्यावर ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळायला हवे होते : राहुल द्रविड\nरामदेव बाबांनी विकली पतंजली बिस्कीट कंपनी, ‘इतक्या’ रुपयांना झाला सौदा\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nतयारीत राहा.. ‘त्या’ भागात मुसळधार; हवामान विभागाने दिलाय ऑरेंज अलर्ट\nआलेत की खाली तेलाचे दर; पहा देशभरात कोणत्या तेलाचा भाव किती\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/20/poonawalas-shares-were-bought-by-serum-india-institute/", "date_download": "2021-06-18T00:46:21Z", "digest": "sha1:ER365VGSOG6BBAYV4CF53ALZX6CBJDTR", "length": 11093, "nlines": 165, "source_domain": "krushirang.com", "title": "अदर पूनावाला यांनी विकले, 'सिरम'ने घेतले.., वाचा नेमकं काय झालं..? | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअदर पूनावाला यांनी विकले, ‘सिरम’ने घेतले.., वाचा नेमकं काय झालं..\nअदर पूनावाला यांनी विकले, ‘सिरम’ने घेतले.., वाचा नेमकं काय झालं..\nअर्थ आणि व्यवसायउद्योग गाथाट्रेंडिंग\nमुंबई : कोरोनामुळे ‘सिरम’ कंपनी आणि या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला हे नाव सगळ्या जगाला माहित झाल���. तर या पुनावाला यांनी नुकतीच एक गोष्ट विकली होती..विशेष म्हणजे, ती दुसरे-तिसरे कोणी नाही, तर सीरम कंपनीनेच खरेदी केली.. हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. चला तर मग, याबाबत जाणून घेऊ या…\nसीरम इंडिया इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांची पॅनासिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनीत वैयक्तिक 5.15 टक्के हिस्सेदारी होती. हे शेअर्स विकून पुनावाला ‘पॅनासिया बायोटेक’मधून आता बाहेर पडले आहेत. खुल्या बाजारात पुनावाला यांनी विकलेले संपूर्ण शेअर्स ‘सीरम इंडिया इन्स्टिट्यूट’ने खरेदी केले आहेत. ही डील जवळपास 118 कोटी रुपयांना झाली.\nमुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, पूनावाला यांनी ‘पॅनासिया’तील 31,57,034 शेअर्स 373.85 रुपये प्रति शेअर्स दराने विकले. त्यात त्यांना 118.02 कोटी मिळाले. हे सर्व शेअर्स वेगळ्या ‘डील’मध्ये सीरम इंडिया इन्स्टिट्यूटनेच खरेदी केले आहेत.\n‘पॅनासिया’च्या मार्च-2021च्या शेअर्स होल्डिंग आकडेवारीनुसार, पूनावाला आणि सिरम कंपनीने अनुक्रमे 5.15 टक्के आणि 4.98 टक्के शेअर्स खरेदी केले होते. पूनावाला यांनी आपले सर्व शेअर्स विकल्यानंतर आता हे सर्व शेअर्स कंपनीच्या नावे झाले आहेत.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\n शेअर बाजार कोसळला, पहा किती अंकांनी झालीय घसरण..\nयोगींनी केलेय ‘ते’ लक्ष्य सेट; पहा कसा होणार २५.५४ लाख कुटुंबाना फायदा\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/02/blog-post_5787.html", "date_download": "2021-06-18T00:43:45Z", "digest": "sha1:MILBSLK74R3N5AXASEM7HBGWS6ZUKPRF", "length": 9828, "nlines": 94, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: नैनिताल", "raw_content": "\nमंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०\n हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर. १९३९ मीटर उंची वर वसलेले हे शहर खरं तर इंग्रजाची देन भारताला, त्या जागेची सुंदरता व निसर्गांचा आविष्कार जगा समोर आणला ते पी बैरन ह्यांनी १९३९ मध्ये.\nनैनीताल हे शहर नैनी झील (तलाव, सरोवर) च्या चारोबाजूला वसलेले आहे, अशी कथा आहे की जेव्हा भगवान शंकर सती मातेचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तांडव करत होते तेव्हा जगाला वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शवाचे तुकडे केले होते व सतीचा एक डोळा येथे नैनीताल मध्ये पडला व त्या डोळ्यामुळे नैनी झील (सरोवर) निर्माण झाले. नयन+ताल (ताल =सरोवर) नैनीताल. त्या तलावाचा आकार पण डोळ्या सारखाच आहे व उत्तर दिशेला सतीमातेचे सुंदर मंदिर आहे.\nशहराचे दोन भाग आहेत एक मल्लीताल जो उत्तर दिशेला आहे व दुसरा तल्लीताल जो दक्षिण दिशेला आहे. मल्लीताल मध्येच देवीचं मंदिर आहे व १८४४ मध्ये बांधलेला चर्च पण.\nनैनी तलाव हा १३५८ मीटर लांब व चौड़ा ४५८ मीटर आहे व ह्यांची जी खोली लिहली आहे तेथे बोर्ड वर ती १५ -१५६ मिटर आहे, ह्या तलावाचं वैशिष्ठ असे आहे की ह्या तलावामध्ये तुम्हाला आजू बाजूला असलेल्या पर्वतरांगेचे, जंगलाचे पुर्ण प्रतिबिंब पहावयास मिळते. ह्या सरोवराचे वैशिष्ट म्हणा अथवा निसर्गाचा चमत्कार उन्हाळामध्ये पाणी हिरव्या रंगाचे, पावसाळ्यात हल्का कॉफी कलर व थंडीच्या दिवसामध्ये निळा.. सरोवर मध्ये तुम्हाला विविध पक्षी दिसतात, सरोवर मध्ये जाण्यासाठी व फिरण्यासाठी बोटी व नावाची सुविधा आहे ना��मात्र शुल्क घेउन तुम्हाला सरोवरची सफर घडवतात. टेनिस, पोलो, हॉकी, फुटबाल, गॉल्फ, मासेमारी और नौका प्रतियोगिता असे अनेक खेळ नैनीताल मध्ये वर्षभर चालू असतात जे पाहण्यालायक आहेत.\nपर्यटकांसाठी नैनीताल म्हणजे स्वर्ग आहे, निसर्ग पाहण्या बरोबरच येथे खरेदी करण्यासाठी पण गर्दी उडते, तिब्बती बाझार मध्ये तुम्ही देशी-विदेशी सामान एकदम स्वस्त मध्ये विकत घेऊ शकता. तेथे जाण्यासाठि मार्च ते जून हा सर्वोत्तम कालावधी आहे पावसामध्ये पण जाऊ शकता पण बदलत असलेल्या हवामानाची सवय असावी लागते, जर तुम्हा ह्याची सवय आहे तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेउ शकता. रेल्वे ने जर जाणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे काठगोदाम आहे व एअरपोर्ट जवळ म्हणजे पंतनगर एअरपोर्ट. दिल्ली हून ३३० किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी अथवा बस ने जाऊ शकता.\n* सर्व छायाचित्रे गुगलचित्रसेवा द्वारे\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ २:०६ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप\nमी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल \nदेशाचा अपमान व षंढ राजकर्ते \nगोल्ड - मार्केटवर एक नजर\nलुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)\nमाझी सफर..... भेट -भाग -१७\nमाझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६\nमाझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३\nतो व मी - लफडा अनलिमिटेड.\nमाझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११\nमाझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०\nमाझी सफर... निर्णय भाग - ९\nमाझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8\nप्रतापगड - एक सुरेख सफर\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/04/blog-post_14.html", "date_download": "2021-06-18T00:36:25Z", "digest": "sha1:ZDKBF4SDNN3EPK2GC3FVA66ML4XHPW43", "length": 3276, "nlines": 82, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: .........", "raw_content": "\nबुधवार, १४ एप्रिल, २०१०\nस्वतःवर हसतो मी कधी कधी\nपडण्याचा प्रयत्न करतो मी\nपुन्हा पुन्हा धसतो मी\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ३:२१ PM\nविभाग: कविता / विडंबन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nहोते असे कधी कधी \nबंगलौर में स्टेडियम के बाहर धमाका\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/solapur-cyber-cell-arrests-youth-for-sharing-child-pornography-video-on-instagram/", "date_download": "2021-06-17T23:17:21Z", "digest": "sha1:BCD6KWRJDFQUFVB2S7XOKPWKP5PRKZKJ", "length": 46722, "nlines": 421, "source_domain": "shasannama.in", "title": "चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला शेअर; तरुणाला सायबर सेलकडून अटक – शासननामा न्यूज - Shasannama News चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला शेअर; तरुणाला सायबर सेलकडून अटक – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्�� केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रचाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला शेअर; तरुणाला सायबर सेलकडून अटक\nचाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर केला शेअर; तरुणाला सायबर सेलकडून अटक\nइन्स्टाग्रामवर चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणास सोलापूर सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. मनीष विजयराज बंकापुरे (वय २३, रा. पूर्व मंगळवार पेठ, कोंतम चौक) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव असून तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.\nसदरच्या व्हिडिओ संदर्भात दिल्लीत आक्षेप घेण्यात आल्याने मुंबईच्या कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकांकडून विविध सॉफ्टवेअरद्वारे पडताळणी करण्याकरता एक कॉम्पॅक्ट सीडी सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलला देण्यात आली होती.\nसायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य वापरत प्राप्त सीडीमधील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता विविध सॉफ्टवेअरद्वारे माहितीचे विश्लेषण करुन आरोपी बंकापुरे याला अटक केली आहे. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना त्याने हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याने ज्या मोबाईलद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता, त्यासह त्याच्याविरुध्द पोलिस नाईक बाबूराव मंगरुळे यांनी सरकारतर्फे माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ए) प्रमाणे तक्रार नोंदवली आहे.\nजोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार राणा बायस, नागेश होटकर तसेच पोलिस कर्मचारी संतोष येळे, सचिन गायकवाड, मंगरुळे, अमोल कानडे, करण माने, इब्राहिम शेख, वसीम शेख, प्रवीण शेळकंदे, प्रांजली काळे, पूजा कोळेकर आदींनी केली.\nPrevious articleज्यांना उद्योग नाही ते…, अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले | Pune\nNext articleराज्याचे गृहखात्येच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्याचं काय \nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजे���्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराज���ानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; मह���देव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/document-category/%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%8F-%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T22:33:41Z", "digest": "sha1:ZZXC7B2XZSGFLGWM7JVFGLFBPKC5HQKE", "length": 4741, "nlines": 109, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "डी ई ए सी | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nडी ई ए सी\nडी ई ए सी\nसर्व आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम आपत्ती व्यवस्थापन योजना कायदे आणि नियम कार्यालयीन आदेश जनगणना डी ई ए सी दिशा नागरिकांची सनद परिपत्रके माहितीचा अधिकार समित्या सूचना\nडी ई ए सी\nडी ई आय ए ए दुसऱ्या बैठकीचे काही मिनिटे 31/05/2018 पहा (891 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (891 KB)\nबैठकीचे डेक चौथे मिनिटे 02/03/2018 पहा (628 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (628 KB)\nबैठकीच्या तिसऱ्या मिनिटास डीईएसी 02/02/2018 पहा (693 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (693 KB)\nबैठक डीईएसी दुसऱ्या मिनिटे 19/01/2018 पहा (421 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (421 KB)\nडीईएसी बैठकीचे पहिले मिनिट 27/12/2017 पहा (793 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (793 KB)\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 07, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T23:15:26Z", "digest": "sha1:5S263MT5W7WHVYQFY3RZXNCOW4KIRMRA", "length": 14965, "nlines": 77, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "गिलोय कॅप्सूल किंवा ताज्या गिलोयपेक्षा तुमच्या आरोग्यासाठी चांगले काय आहे? आपण शोधून काढू या - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nगिलोय कॅप्सूल किंवा ताज्या गिलोयपेक्षा तुमच्या आरोग्यासाठी चांगले काय आहे आपण शोधून काढू या\nताज्या गिलोय खाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गिलॉयची वेल चर्वण करणे किंवा उकळवून बनवणे. पण ते गिलॉयच्या टॅब्लेटपेक्षा चांगले आहे का\nकोविड -१ to मुळे आपण कमीतकमी आपल्या प्रतिकारशक्तीची काळजी घ्यायला शिकलो आहोत. जेव्हा प्रतिकारशक्तीची गोष्ट येत�� तेव्हा गिलॉयचे नाव प्रथम येते. गिलॉय हे शतकानुशतके आयुर्वेदात सेवन केले गेले आहे आणि आज विज्ञान देखील गिलोयचे फायदे मानतो.\nगिलोय फायदेशीर का आहे\nगिलोय एंटीऑक्सिडंट्सचे एक भांडार आहे जे फ्री-रॅडिकल्सशी लढण्यासाठी कार्य करते. ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवून शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार केल्या जातात, ज्यामुळे शरीराच्या सर्व महत्वाच्या अवयवांचे नुकसान होते. गिलोयचे सेवन हे मुक्त रॅडिकल्स काढून टाकते, ज्यामुळे शरीराचे नुकसान टाळले जाते.\nतापाचा उपचार करण्यापासून ते पाचन आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यापर्यंत, गिलोय आपल्यासाठी फायदेशीर आहे. गिलोय ही जागतिक स्तरावर लोकप्रिय औषधी वनस्पती आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. फ्री-रॅडिकल्सशी झुंज देणारे अँटीऑक्सिडंट्सचे हे एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे आपल्या पेशी निरोगी ठेवते आणि रोगांपासून मुक्त होते. गिलोय शरीरातून विष काढून टाकण्यास मदत करते.\nमधुमेहावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच प्रतिकारशक्तीही वाढते. प्रतिमा: शटरस्टॉक\nएवढेच नाही तर गिलोयच्या सेवनाने रक्त शुद्ध होते. हे बर्‍याच रोगांसाठी जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांशी लढा देते आणि संक्रमणाचा धोकाही कमी करते.\nगिलोयमध्ये पायरोटीकविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया अशा अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो.\nनॅशनल लायब्ररी ऑफ हेल्थच्या अहवालात असे आढळले आहे की गिलॉय हायपोग्लिसेमिक एजंट म्हणून काम करते आणि मधुमेहाच्या उपचारांमध्ये मदत करते. गिलोय रस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते.\nपण ताज्या गिलोय गोळ्या आणि कॅप्सूलपेक्षा चांगले आहे का\nसर्व प्रथम, आपण जिलोयचे सेवन करु शकणार्‍या सर्व मार्गांबद्दल बोलूया. गिलॉयची द्राक्षांचा वेल किंवा पेडिकल चर्वण केले जाते. तो एक decoction करण्यासाठी उकडलेले आहे. गिलोय जूसही बनविला जातो जो बाजारातही उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, गिलोय टॅब्लेट आणि कॅप्सूलच्या स्वरूपात बाजारात देखील आहे. मुळात रस किंवा ताजे गिलोय याला गोड किंवा कॅप्सूल निवडण्याचे टाळण्यासाठी कडू चव असते.\nजर तुम्हाला आयुर्वेदाची माहिती असेल तर तुम्हाला कळेल की पतंजलीतील बर्‍याच आयुर्वेदिक ब्रँड गिलोयच्या गोळ्या व कॅप्सूल बनवतात. यामध्ये स्वत: गिलोयचे गुणधर्म आहेत. पण चव नाही.\n��िलोयमध्ये एंटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी आहे जी रोग प्रतिकारशक्ती वाढवते. टॅब्लेट किंवा कॅप्सूलसाठी डोस 250 मिलीग्राम दिवसातून दोनदा असतो, म्हणजे दिवसातून 500 मिग्रॅ गिलोय. आता कॅप्सूल किंवा टॅब्लेटमध्ये देखील समान गुणधर्म आहेत जे ताजे गिलोयमध्ये सापडतील, परंतु त्यात एक कमतरता आहे.\nगिलॉयचा रस किंवा डीकोक्शन शरीरावर प्रवेश होताच शरीरावर परिणाम करते. तापापासून बचाव करण्यापासून ते रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यापर्यंत, नवीन जिलोय त्वरित कार्य करण्यास सुरवात करते. कॅप्सूल किंवा टॅब्लेट विरघळण्यास वेळ लागतो.\nहे गिलॉयच्या टॅब्लेटपेक्षा चांगले आहे का\nजेवणापूर्वी गिलोय टॅब्लेट घेतल्यास, आपल्या साखर नियंत्रित होईल. परंतु आपण ते जेवणापूर्वी घेण्यापेक्षा नंतर घेतल्यास कार्य करण्यास वेळ लागेल. ताज्या गिलोयबरोबर असे होत नाही.\nगिलोय चे साइड इफेक्ट्स आहेत\nगिलोयच्या सेवनाचे कोणतेही गंभीर आणि दुष्परिणाम नाहीत कारण ते एक नैसर्गिक आणि सुरक्षित औषध आहे. तथापि, काही प्रकरणांमध्ये गिलोयच्या वापरामुळे बद्धकोष्ठता आणि रक्तातील साखरेचे लेबल कमी होऊ शकते. तर आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि बर्‍याच दिवसांपासून गिलोयचे सेवन करीत असल्यास आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा. तसेच, आपण गर्भवती किंवा स्तनपान देत असल्यास गिलोयचा वापर टाळा.\nगिलोय घेण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच प्रमाण निश्चित करा.\nहेही वाचा- आपली प्रतिकारशक्ती प्रत्येक विषाणूंविरूद्ध आपले संरक्षण आहे, या 5 पदार्थांसह रोग प्रतिकारशक्ती मजबूत करा\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: स्टार्टअपः नवरा-बायकोने नोकरी सोडली आणि कोटय़वधी रुपये मिळवून उसाचा रस व्यवसाय सुरू केला. कॅनबॉट स्टार्टअप पती पत्नीने आपली नोकरी सोडली आणि लाखोंची कमाई करुन ऊसाचा रस व्यवसाय सुरू केला\nNext: बचत खाते: या 5 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, ���रेच काम येईल. बचत खाते हे 5 गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे फायदेशीर ठरेल\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T23:35:25Z", "digest": "sha1:QL2WQKS3EFSLYXY4MSRYO5GNLIYWSUMP", "length": 11628, "nlines": 80, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "या शुभ काळात होलिका दहन करा, या गोष्टी लक्षात ठेवा !! - मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nया शुभ काळात होलिका दहन करा, या गोष्टी लक्षात ठेवा – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nहोलिका दहन हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे, ज्यामध्ये होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी होलिका प्रतिकात्मकपणे जाळली जाते. हा दिवस वाईटावर विजय मिळवण्याचा सण म्हणून साजरा केला जातो.\nहिंदू धर्मावर विश्वास ठेवणार्‍या लोकांसाठी होळीचा सण खास आहे. हा एक प्रमुख सण मानला जातो. होळी उत्सव हा हिंदू धर्मातील दोन दिवसांचा उत्सव आहे, जो होलिका दहनपासून सुरू होतो.\nहा उत्सव फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेस साजरा केला जातो. पुराणात होलिका दह�� आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी होळीची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.\nअसे मानले जाते की देवी लक्ष्मीबरोबरच सुख, समृध्दी आणि समृध्दी देखील येते. तर आज आम्ही आपल्याला या लेखातील होलिका दहनबद्दल सांगणार आहोत, तर जाणून घेऊया.\nशुभ काळ जाणून घ्या\nपौर्णिमेची तारीख प्रारंभ – मार्च 28, 2021 वाजता 03:25 पौर्णिमेची तारीख संपली – मार्च 29, 2021 वाजता 00:17, होलिका दहन तारीख – होलिका दहन मुहूर्ता रविवार, 28 मार्च 2021 – 18:37 ते 20:56 – 02 तास 20 मिनिटे.\nहोलिका दहन नंतर पाणी द्यावे. शुभ काळात होलिकामध्ये कुटूंबातील एखाद्या व्यक्तीकडून किंवा ज्येष्ठ सदस्याकडून अग्नी पेटविली जाते.\nअग्नीत कोणतेही पीक बेक करावे आणि दुसर्‍या दिवशी ते स्वीकारा. असे मानले जाते की असे केल्याने कुटुंबातील सदस्यांना रागांपासून मुक्ती मिळते.\nप्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान ब्रह्माला संतुष्ट केले आणि वरदान मागितले की तो दिवस, रात्र, किंवा घराच्या आत किंवा बाहेरून किंवा कोणत्याही शस्त्रास्त्राच्या सहाय्याने कोणालाही ठार करू शकत नाही.\nया वरदानामुळे तो अहंकारी झाला होता, तो स्वत: ला देव मानू लागला. प्रत्येकाने त्याची उपासना करावी अशी त्याची इच्छा होती. त्यांनी आपल्या राज्यात भगवान विष्णूच्या उपासनेवर बंदी घातली.\nहिरण्यकश्यपुंचा पुत्र प्रहाराद हा विष्णूचा सर्वोच्च उपासक होता. हिरण्यकश्यप आपल्या मुलाने भगवान विष्णूची उपासना केल्याबद्दल त्याला फार राग आला आणि त्याने त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला.\nहिरण्यकश्यपने आपल्या बहिणी होलिकाला प्रल्हादच्या मांडीवर जळत असलेल्या अग्नीत बसण्यास सांगितले कारण होलिकाला वरदान होते की ती आगीत जाळणार नाही. होलिकाने हे केले तेव्हा प्रल्हादाचे काहीही झाले नाही आणि होलिका भस्म झाली.\nहोलिका दहनच्या दिवशी काय करू नये\nपांढरे पदार्थ या दिवशी स्वीकारले जाऊ नयेत.\nया दिवशी डोके झाकून होलिका दहनची पूजा करावी.\nनवविवाहित महिलांनी होलिका दहन पाहू नये.\nसासूने एकत्र होलिका दहन पाहू नये.\nया दिवशीही शुभ किंवा शुभ कार्य करू नये.\nहोळीच्या आश्चर्यकारक युक्त्या जाणून घ्या, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक संकटास प्रतिबंध होऊ शकतो.\nआवडले लोड करीत आहे …\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nहॉलिवूडच्या काही प्रसिद्ध चित्रपटांबद्दलची रोचक तथ्य – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nही ‘फूल डे’ची सुरुवात होती – मनोरंजक तथ्य, हिंदीमधील माहिती\nPrevious: होळीवर महायोग केला जात आहे, जाणून घ्या महूर्त आणि पूजा पद्धत – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nNext: दिवाळीच्या दिवशी हे 5 उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होईल – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/fblive", "date_download": "2021-06-17T23:01:23Z", "digest": "sha1:7YXQG6WG3CAUW624PX3QUBVHYDY4KHNI", "length": 7584, "nlines": 111, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "फेसबुक लाइव च्या माध्यमातून मिळवा नियमित मार्गदर्शन – Patil Biotech Services", "raw_content": "\nफेसबुक लाइव च्या माध्यमातून मिळवा नियमित मार्गदर्शन\nशेतकरी बांधवानो आधुनिक जगात आधुनिक पद्धतीने जगणे जास्त संयुक्तिक व तर्कसंगत आहे. हि ���ाब लक्षात घेवून आम्ही आपल्यासाठी फेसबुक लाइव घेवून येत आहोत. लाइव नियमितपणे येत असून आपण त्यात अवश्य सहभाग घ्यावा हि विनंती.\nया कार्यक्रमात आपणास शेती संबंधी विविध विषयावर मार्गदर्शन मिळेल. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांची लिंक इथे देत असून आपण फेसबुक वर हे कार्यक्रम बघू शकता.\n१. कापूस व्यवस्थापन, २२ जुलै २०२०, दुपारी ४ वाजता\n२. सोयाबीन व्यवस्थापन, २९ जुलै २०२०, दुपारी ४ वजता\nयेत्या बुधवारी, दुपारी ४ वाजता \"केळी व्यवस्थापन व आठवड्याचा पिक सल्ला या विषयावर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यात अवश्य सामील व्हावे.\nया कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी इथे क्लिक करा.\nप्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nआपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nसंत्रा, मोसंबी व कागदी लिंबु च्या दर्जेदार उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nशेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nकम लागत, थोड़ी मेहनत – फायदा जादा\nनिलगिरी (सफेदा) दुनियाके सबसे उचे पेड़ोंमे शामिल है. यह तेजी...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nभेंडी पिकासाठी सर्वोत्तम कीडनाशकाचा शोध कसा घ्याल\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nवांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात\nसोयाबीनवर किडी आल्या तर काय कराल\nतुरीची रोपवाटिका बनवतात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/category-articles/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-0", "date_download": "2021-06-17T23:23:20Z", "digest": "sha1:PMAKIQYQFJLFE7LEVPNW4T3WPCO3B2RT", "length": 8836, "nlines": 184, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nजागतिकीकरण : भांडवलाचं आणि साम...\nआर्थिक लेख कुंपणापलीकडे 1\nअशोक राजवाडे 05 जानेवारी 2008\nउद्योजकता - अमेरिकेची दादागिर�...\nआर्थिक लेख अर्थक्षेप 1\nवि. श्री. दामले 27 एप्रिल 2002\nआर्थिक विश्लेषण अर्थकारण 1\nरमेश पाध्ये 20 सप्टेंबर 2008\nनवे पतपुरवठा धोरण - रुपयाचे घस�...\nआर्थिक लेख अर्थक्षेप 2\nवि. श्री. दामले 25 मे 2002\nआर्थिक अनुवाद सहकार 3\nनीळकंठ रथ 8 ऑगस्ट 2009\nअर्थक्षेप (31 ऑगस्ट 2002)...\nआर्थिक लेख अर्थक्षेप 3\nवि. श्री. दामले 31 ऑगस्ट 2002\nचलन : भाग २...\nआर्थिक लेख जागतिकीकरण 11\nवि. श्री. दामले 01 डिसेंबर 2001\nआर्थिक लेख जागतिकीकरण 14\nवि. श्री. दामले 23 मार्च 2002\nक्षी जिनपिंग यांचा आर्थिक अजे�...\nआर्थिक लेख चिनी महासत्तेचा उदय 31\nडॉ. सतीश बागल 26 सप्टेंबर 2020\nसदानंद घासकडवी 03 एप्रिल 1999\nसंपादक 12 ऑक्टोबर 2002\nआशियाई नाणेनिधी स्थापण्यास अ�...\nआर्थिक लेख आंतरराष्ट्रीय राजकारण\nवा. दा. रानडे 26 मे 2001\nजागतिकीकरण : भांडवलाचं आणि साम...\nआर्थिक लेख कुंपणापलीकडे 1\nअशोक राजवाडे 05 जानेवारी 2008\nउद्योजकता - अमेरिकेची दादागिर�...\nआर्थिक लेख अर्थक्षेप 1\nवि. श्री. दामले 27 एप्रिल 2002\nआर्थिक विश्लेषण अर्थकारण 1\nरमेश पाध्ये 20 सप्टेंबर 2008\nनवे पतपुरवठा धोरण - रुपयाचे घस�...\nआर्थिक लेख अर्थक्षेप 2\nवि. श्री. दामले 25 मे 2002\nआर्थिक अनुवाद सहकार 3\nनीळकंठ रथ 8 ऑगस्ट 2009\nअर्थक्षेप (31 ऑगस्ट 2002)...\nआर्थिक लेख अर्थक्षेप 3\nवि. श्री. दामले 31 ऑगस्ट 2002\nचलन : भाग २...\nआर्थिक लेख जागतिकीकरण 11\nवि. श्री. दामले 01 डिसेंबर 2001\nआर्थिक लेख जागतिकीकरण 14\nवि. श्री. दामले 23 मार्च 2002\nक्षी जिनपिंग यांचा आर्थिक अजे�...\nआर्थिक लेख चिनी महासत्तेचा उदय 31\nडॉ. सतीश बागल 26 सप्टेंबर 2020\nसदानंद घासकडवी 03 एप्रिल 1999\nसंपादक 12 ऑक्टोबर 2002\nआशियाई नाणेनिधी स्थापण्यास अ�...\nआर्थिक लेख आंतरराष्ट्रीय राजकारण\nवा. दा. रानडे 26 मे 2001\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\nडॅनिअल एर्गिन यांचे 'द प्राईझ'\nसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/05/blog-post_31.html", "date_download": "2021-06-18T00:18:10Z", "digest": "sha1:BLPDHQGR5AO4HWZRWEB4C3BSSY2VTIJ5", "length": 16748, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "आरक्षणावरुन ठाकरे सरकारची कसोटी! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political आरक्षणावरुन ठाकरे सरकारची कसोटी\nआरक्षणावरुन ठाकरे सरकारची कसोटी\nमराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेले ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन अडचणीत आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात नीट बाजू न मांडल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्याचा आरोप करत, ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे हे प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाने केंद्र सरकारला ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती आहे, याची आकडेवारी मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ती न दिल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पदोन्नतीमधील आरक्षण या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आरक्षणाच्या विषयावरुन ठाकरे सरकारची कसोटी लागणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.\nआरक्षणाचा वाद पेटण्याचे कारण\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा वाद पेटण्याचे कारण म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांवर असल्याप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूरसह अकोला, वाशिम, नंदूरबार �� धुळे जिल्हा परिषदांना मुदतवाढी दिली. दरम्यान, नंदूरबार येथील एका सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. मुदतवाढ असल्याने सदस्यत्व रद्द करता येत नसल्याच्या कारणावरून सरकारच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मुदतवाढीचा आदेश अयोग्य ठरवत सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी सरकारने ओबीसींच्या लोकसंख्येच्या आधारे जागा निश्चित करण्याचा अध्यादेश काढला. परंतु, ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा नसल्याने जागा निश्चित करता येणार नसल्याचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(सी) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांनुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते अवैध आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोची दिला होता. त्या आदेशावर राज्य सरकार व इतरांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन मूळ आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या.\nमहाविकास आघाडीच्या सरकारने गांभीर्य दाखविले नाही\nया आदेशामुळे वाशीम, अकोला, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये अतिरिक्त आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांची निवडणूक अवैध ठरवून व इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित जागांवरील निवडणूक अवैध ठरवून नव्याने निवडणूक घेण्यात यावी. अतिरिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घ्यावी व त्याकरिता दोन आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाचा फटका २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार्‍या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) सदस्यांना बसला आहे. एससी/एसटींचे आरक्षण हे ‘घटनात्मक’ आहे, तर ओबीसींचे राजकीय आरक्षण हे राज्याच्या विधिमंडळाने दिलेले ‘वैधानिक’ आरक्षण आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ओबीसींचे ���ाजकीय आरक्षण संपुष्टात आल्याप्रकरणी खंत व्यक्त केली. फडणवीस म्हणाले, अजून वेळ गेलेली नाही. किमन ५० टक्क्याच्या आतले आरक्षण पुन्हा मिळवू शकतो. राज्य मागासवर्गीय आयोग तयार करावा आणि इम्पेरिकल डेटा जमा करण्यास सुरुवात करावी. या आरक्षणासाठी जनगणनेची आवश्यकता नाही, असा त्यांचा दावा आहे. खरं पाहिले तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजीबात गांभीर्य दाखविले नाही.\nसर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील सुनावणी सुरू असताना १५ महिन्यांमध्ये किमान ८ वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या. त्याचवेळी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले होते की, सदर आरक्षणाच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे राज्य सरकारला मागासवर्ग आयोग गठीत करून तसेच इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षणाचे समर्थन (जस्टीफाय) करावे लागेल. मात्र, त्यानंतरही यावर कोणतीही कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पदोन्नतीमधील आरक्षण या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारन ७ मे रोजी एक अध्यादेश काढला होता. या अध्यादेशानुसार राज्य सरकारने शासकीय किंवा निमशासकीय सेवेमधील सर्व प्रकारच्या पदोन्नतीमध्ये याआधी असलेला ३३ टक्के आरक्षणाचा कोटा पूर्णपणे रद्द ठरवून १०० टक्के जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच, आत्तापर्यंत पदोन्नती आरक्षणाचा लाभ घेऊन पदोन्नती मिळवलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना इथून पुढे २५ मे २००४ पूर्वीच्या सेवाज्येष्ठतेनुसारच पदोन्नती मिळेल, असे स्पष्ट केले. तसेच, २५ मे २००४ नंतर नोकरीत आलेल्या आणि आरक्षणाचा लाभ घेऊन पदोन्नती मिळवलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना नोकरीवेळच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळेल हे देखील स्पष्ट केले. राज्य सरकारने १०० टक्के पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त करत तो रद्द करण्याची मागणी केली आहे. या विषयावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. आता आरक्षणाचे हे विषय ठाकरे सरकार कशा पध्दतीने हाताळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2021-06-18T00:48:23Z", "digest": "sha1:XEPKECYMR44MVHTQURZFYWPTG4UZN5KC", "length": 2666, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३६९ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १३६९ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३६९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-17T23:10:51Z", "digest": "sha1:QB23PIDSFIETP675FQNQYGV6KRCN55X2", "length": 14942, "nlines": 80, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "आम्हाला आपल्या परिपूर्ण जोडीदारास भेटण्यासाठी योग्य वय सापडले आहे, त्याबद्दल गणित काय म्हणतात ते जाणून घ्या - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nआम्हाला आपल्या परिपूर्ण जोडीदारास भेटण्यासाठी योग्य वय सापडले आहे, त्याबद्दल गणित काय म्हणतात ते जाणून घ्या\nप्रेम कधीकधी भावनांपेक्षा जास्त असते आणि ते दुसर्‍या कशावर आधारित असते. विशेषत: जेव्हा ते आपल्या स्वभावासाठी आणि आवश्यकतेसाठी परिपूर्ण असेल.\nप्रेम किंवा प्रेम ही भावना असते. जे मे��दूतून नाही तर मनापासून असते. प्रेम म्हणजे बर्‍याच भावना असतात ज्यात भिन्न दृश्य असतात परंतु सध्याच्या काळात आपण एखाद्याच्या प्रेमात लवकर प्रेम वाढवण्याइतकेच आपले नाते तोडेल. आपण दीर्घकालीन नातेसंबंधात गुंतलेले आहात, परंतु २- 2-3 वर्षांनंतर किंवा त्याहून अधिक काळ त्याच्यापासून दूर जायचे होते.\nयाचा अर्थ असा नाही की आपण किंवा आपल्या जोडीदाराने संबंधात पुरेसे योगदान दिले नाही, परंतु असे होऊ शकते की आपल्याला अद्याप आपला परिपूर्ण जीवनसाथी सापडला नाही किंवा तो ओळखण्याची योग्य वेळ आली नाही.\nप्रेम आणि आपले वय\nसुदैवाने प्रेम म्हणजे संख्या हा एक खेळ आहे. जेव्हा आम्हाला बहुधा आपला परिपूर्ण सामना सापडतो तेव्हा गणिताज्ञांनी वय शोधले आहे. आम्हाला विज्ञानाची ही शाखा आणि मानवी आत्मा इतका मोहक वाटला आहे की आम्ही आपल्याबरोबर तो सामायिक करण्यास मुळीच प्रतीक्षा करू शकत नाही.\nहेही वाचा: जेव्हा ताणतणाव आपला कायम भागीदार बनतो तेव्हा काय होते ते जाणून घ्या\nआपल्या प्रणयची गणना देखील केली जाऊ शकते\nडॉ. हॅना फ्राय यांनी एक अभ्यास केला ज्यामध्ये लोकांना ज्या वयात खरे प्रेम मिळण्याची शक्यता असते त्याविषयी सांगितले. तिच्या संशोधनात, तिने गणितावर आधारित नमुने, आकडेवारी आणि अल्गोरिदम यावर अवलंबून होते, ज्याला ती “इष्टतम स्टॉपिंग थिअरी” म्हणतात.\nथोडक्यात, आम्ही आपल्या आयुष्यभर बर्‍याच लोकांना तारीख करू शकतो. हे सर्व संबंध गुणवत्तेत भिन्न आहेत. या सिद्धांतानुसार, “तो एक” योग्य भागीदार शोधण्यापूर्वी आपल्याकडे किती काल्पनिक भागीदार असतील याचा अंदाज बांधू शकतो.\nआपण परीकथांमध्ये वाचल्याप्रमाणे त्यापेक्षा प्रेम बरेच वेगळे असते. पिक्चर-शटरस्टॉक.\nमग जोडीदार शोधण्यासाठी योग्य वय काय आहे\nवयाच्या 27 व्या वर्षी आपल्याला बहुधा आपल्या आवडीचा जोडीदार सापडेल. या वयानंतर, बरेच लोक आपल्या करिअरमध्ये स्थायिक झाले आहेत आणि कुटुंबासाठी तयार होऊ लागले आहेत.\nगणित आम्हाला सांगते की आपल्या रोमँटिक आयुष्याच्या पहिल्या% 37% दरम्यान आपण ओळखत असलेल्या लोकांवर त्यांचे खरे प्रेम मिळण्याची शक्यता फारच कमी असते. समजा आपणास 40 वर्षांपूर्वी लग्न करायचे आहे आणि आपण 15 व्या वर्षापासून डेटिंगस प्रारंभ केला आहे.\nयाचा अर्थ असा की आपण 15 आणि 27 वर्षे वयोगटातील ज्यांना भेटता त���यांच्याशी आनंदी शेवट येण्याची शक्यता नाही.\n27 आणि 35 दरम्यानचे वय ही आपली सर्वात रोमँटिक विंडो आहे जी आपल्याला यापूर्वी निवडलेल्या सर्व लोकांपेक्षा आपल्यासाठी चांगली व्यक्ती निवडण्याची परवानगी देते. कारण आता आपण त्यापैकी 37% परत पाहू शकता आणि त्यांची तुलना करू शकता.\nआम्हाला त्या अयशस्वी नात्यांचीही गरज आहे\nआपण सर्व 27 वर्षाच्या आधी या प्रक्रियेचा एक भाग आहात, जे आपले खरे प्रेम शोधण्यासाठी आपल्याला प्रेरणा देईल. आपला रोमँटिक अनुभव आणि आपले मागील संबंध आपल्याला त्यांच्याकडून शिकण्याची परवानगी देतात आणि आपल्या रोमँटिक जोडीदाराकडून काय अपेक्षा करतात हे समजून घेण्यास अनुमती देतात.\nहे प्रथम आपले निरीक्षण कौशल्य सुधारते, आपल्याला ज्याला सर्वात जास्त अनुकूल करते अशा व्यक्तीस ओळखण्यास मदत करते. आपण नातेसंबंधात ज्या गोष्टी शोधत आहात त्यासह आपण आपल्या उशीरा आणि तीसव्या दशकाच्या उत्तरार्धात अधिक परिपक्व आणि अनुभवी व्हाल.\nआम्ही हे नेहमीच अवचेतनपणे केले आहे\nआपण कदाचित लक्षात घेतले असेल की आम्ही हे तरीही करतो. आम्ही आमच्या 20 च्या सुरुवातीच्या वर्षापर्यंत, आम्ही शक्य “विवाह सामग्री” गंभीरपणे विचार करण्यास सुरवात करू शकत नाही.\nडॉ. फ्रायचा सिद्धांत मानवी वर्तनास गणिताशी जोडतो, परंतु प्रेम नेहमीच संख्येच्या पलीकडे असते. गणित खोटे बोलत नाही, परंतु हृदय बोलत नाही.\nम्हणून जर आपण अशा एखाद्यास भेटलात जो 27 व्या वर्षापूर्वी आपले उर्वरित जीवन व्यतीत करण्याची कल्पना करू शकेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपले खरे प्रेम असू शकत नाही. आपल्यासाठी आपल्या पसंतीस एक निवडा\nहेही वाचा: तज्ञ सांगत आहेत की जेव्हा आपण अनिच्छेने लैंगिक संबंध बनविता तेव्हा काय होते, संमती का आवश्यक आहे हे जाणून घ्या\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: बजेट 2021: मोबाइल फोन महाग होईल बजेट 2021 मोबाइल महाग होईल कस्टम ड्युटी 2 पॉईंट 5 ट���्क्यांनी वाढली\nNext: तुम्हाला फिट रहायचं असेल तर मलायका अरोरा प्रमाणे गोमुखसन करा, आम्ही त्याचे आरोग्य फायदे सांगत आहोत\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/17/5546-no-marriage-from-tomorrow-in-this-city-of-maharashtra-8273648723/", "date_download": "2021-06-18T00:30:40Z", "digest": "sha1:6ZJUISWJAL2HVELHDCHR5BG4VPCGMMVF", "length": 12014, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "आजपासून राज्यातील ‘या’ शहरात लागणार नाही एकही लग्न; वाचा, काय झालाय नेमका निर्णय | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nआजपासून राज्यातील ‘या’ शहरात लागणार नाही एकही लग्न; वाचा, काय झालाय नेमका निर्णय\nआजपासून राज्यातील ‘या’ शहरात लागणार नाही एकही लग्न; वाचा, काय झालाय नेमका निर्णय\nआरोग्य व फिटनेसट्रेंडिंगताज्या बातम्या\nराज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा गतीने पसरतो आहे. कोरोना संसर्ग वाढत असतांना महापालिका प्रशासनानेही जोरदार पद्धतीने कोरोना चाचण्यांची गती वाढवलेली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे थैमान जगभरात सरु असताना दुसरीकडे कोरोनाचे नवीन स्ट्रेन आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.\nनाशकात आजपासून विवाह स���हळ्यांवर पूर्ण बंदी असणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत शहरातील विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असेल.\nसहा दिवसात पाचव्यांदा कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या पार गेली आहे. काल (मंगळवार) दिवसभरात 1354 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.\nजिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमांनुसार किंवा निर्बंधांनुसार येत्या १५ मार्चपासून मंगल कार्यालये, हॉल्स, लॉन्स आणि इतर ठिकाणी ठिकाणी लग्न समारंभ करता येणाक नाहीत. तसेच इतरही गर्दी जमा होईल असे कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.\nसंपादन : संतोष वाघ\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\n3 वेळा खासदार, एकदा केंद्रीय मंत्री; ‘अशी’ होती दिलीप गांधींची कारकीर्द\nब्रेकिंग : ‘या’ भाजप खासदारांची आत्महत्या; दिल्लीतील निवासस्थानी लावून घेतला फास\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने ��ाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/17/investors-got-huge-benefit-in-share-market/", "date_download": "2021-06-18T00:34:40Z", "digest": "sha1:47TS7JDDKOAG7UC3VBIANVCTU5XTAWLA", "length": 11867, "nlines": 167, "source_domain": "krushirang.com", "title": "गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले..! शेअर बाजारात 'या' शेअर्समध्ये झाली मोठी वाढ | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n शेअर बाजारात ‘या’ शेअर्समध्ये झाली मोठी वाढ\n शेअर बाजारात ‘या’ शेअर्समध्ये झाली मोठी वाढ\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये (Share market) आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (ता.17) गुंतवणूकदारांची चांदी झाली. तब्बल 30 शेअर्सचा निर्देशांक आज 848 अंकांच्या (1.74%) वाढीसह 49580 च्या पातळीवर बंद झाला. तसेच, निफ्टी (Nifty) 245 अंकांच्या वाढीसह (1.67%) 14923 च्या पातळीवर बंद झाला.\nसेन्सेक्सच्या (sensex) पहिल्या 30 पैकी 23 शेअर्स वधारले, तर सात शेअर्समध्ये घसरण झाली. इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी तेजी नोंदविली.\nलार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि पॉवरग्रीड कंपन्यांना अपयश आले. इंडसइंड बँकेचे शेअर्स 7.27 टक्के, तर एसबीआय शेअर्स 6.35 टक्क्यांनी वधारला. बीएसईच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचं बाजारमूल्य (Market value) 213.66 लाख कोटींच्या पातळीवर गेले. गेल्या आठवड्यात तो 210.60 लाख कोटींच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.\nशिल्पा मेडिकेअरच्या शेअर्समध्ये आज 12 टक्क्यांनी वाढ झाली. क्विक हीलने बायबॅकची घोषणा केली, ज्यामुळे त्यांच्या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली. नफा दुप्पट झाल्यामुळे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली.\nकोस्टरिन तयार करण्यास मान्यता मिळाल्यामुळे आज हेस्टर बायोसायन्सच्या समभागात 20 टक्क्यांनी वाढ झाली. बँक निफ्टी आज चांगली कामगिरी करत आहे. निफ्टी बँक निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिक वाढला. एसबीआय आणि आरबीएल बँक यांच्यानंतर इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारले.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nपीएम केअरच्या व्हेंटीलेटर आणि मोदींमध्ये आहे ‘ही’ समानता; पहा काय टोला लगावलाय राहुल गांधींनी\nपहा कोणत्या एकट्या राज्यानेच वाचवले हजारोंचे प्राण; ऑक्सिजनद्वारे दिला मदतीचा हात\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T22:45:02Z", "digest": "sha1:GC7D75WJI7WAWOIHKE3NTCRSCZXZNESA", "length": 16645, "nlines": 178, "source_domain": "mediamail.in", "title": "महाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी निवड – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्��े लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/राज्य-देश/महाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी निवड\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी निवड\nनवी दिल्ली, 25: महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देशातील 32 बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील नांदेड येथील कामेश्वर वाघमारे (14), मुंबई येथील काम्या कार्तिकेयन (13), जळगाव येथील अर्चित पाटील(14), पुणे येथील सोनित सिसोलेकर(13) आणि नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल(16) या बालकांचा समावेश आहे. पदक, 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nनांदेड येथील कामेश्वर वाघमारे याची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी निवड झाली. मनार नदित पोहायला गेले असता बुडणाऱ्या दोन मुलांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने त्यांचा जीव वाचविला आहे.\nमुंबई येथील काम्या कार्तिकेयन हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली. 13 वर्षीय पर्वतारोही काम्या कार्तिकेयन ही मिशन साहस या विशेष मोहिमेंतर्गत काश्मिर मध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून तिला एक्सप्लूरस ग्रँडस्लॅम सर करून जगातील सर्वात कमी वयाची पर्वतारोही म्हणून देशाचे नाव उंचवायचे आहे.\nअर्चित पाटील याची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. साधारण यंत्रांचा उपयोग करून अर्चित याने तयार केलेल्या उपकरणाद्वारे बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्रावाची अचूक माहिती जाणून घेता येते.\nपुणे येथील सोनित सिसोलीकर याची ज्ञानार्जन श्रेणीत निवड झाली असून त्याने रेडिओलॉजीच्या प्रभावी परिणामावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.\nनागपूर येथील श्रीनभ अग्रवाल याची नवसंशोधन श्रेणीत निवड झाली आहे. श्रीनभ याने‍ पिकांवर येणाऱ्या यलो मोझॅक विषाणूला नष्ट करण्यासाठी कंबरमोडी या वनस्पतीच्या पानांपासून प्रभावी औषध तयार केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.\nपुरस्कार विजेत्यांनी कोरोनाच्या कठीण काळात हे पुरस्कार मिळवल्याने यावर्षीचे पुरस्कार विशेष आहेत असे पंतप्रधान म्हणाले. संवादादरम्यान पंतप्रधानांनी, वागणुकीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या स्वच्छता अभियानासारख्या मोहिमेतील मुलांच्या भूमिकेचे कौतुक केले. कोरोना काळात जेव्हा मुलं हात धुण्यासारख्या मोहिमांमध्ये सामील झाली तेव्हा याचा सकारात्मक परिणाम लोकांवर झाला आणि या मोहिमेला यश मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी ज्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत त्यातील विविधताही पंतप्रधानांनी नमूद केली.\nजळगावचा अर्चित राहुल पाटील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित\nभुसावळात अर्चित चांडक या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती,गुन्हेगारांमध्ये खळबळ\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 140 व्या तुकडीचे दिक्षांत संचलन\nयापुढे आधार कार्ड प्रींट निघणे बंद, “हा” आहे नवा पर्याय- UIDAI\nLIC चा कोट्यवधी पाॕलिसीधारकांना सावधानतेचा इशारा \nLIC चा कोट्यवधी पाॕलिसीधारकांना सावधानतेचा इशारा \nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञ���नावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nisargshala.in/solar-eclipse-2019-from-india-pune-camping-near-pune/", "date_download": "2021-06-17T23:47:24Z", "digest": "sha1:QAJ4OTS4QNFJZ73SKIREQYXXBWP5R5MX", "length": 15720, "nlines": 128, "source_domain": "www.nisargshala.in", "title": "२६ डिसेंबर २०१९ ला सकाळी पहा सुर्यग्रहण – या सुर्यग्रहणाविषयी सविस्तर माहिती – निसर्गशाळा – Camping near Pune", "raw_content": "\n२६ डिसेंबर २०१९ ला सकाळी पहा सुर्यग्रहण – या सुर्यग्रहणाविषयी सविस्तर माहिती\nमला अमर व्हायचय, आम्हाला अमर व्हायचय, आमचा जन्म झाल्याय पण आम्हाला मृत्यु नकोय अशी कामना खरतर कुणी करणार नाही. याचे कारण असे की आपण ज्या पद्धतीने सुख व दुख या दोंहोंचा अनुभव करतोय, विशेषतः त्यातील दुःखच जास्त असते. त्यामुळे सहसा अशी कामना साधारण मनुष्याने करणे तितकेसे संभव नाही. पण ज्यांच्याकडे नावालाही दुःख नाही, दारिद्र्य नाही, चिंता नाही , अमाप संपत्ती आहे, शक्ति आहे, सत्ता आहे अशांना अमरत्वाचे स्वप्न दिवसा पडले तर त्यात नवल ते कसले. अशीच स्वप्ने देव आणि दानव , सुर व असुर अशा दोन्ही प्रजातींना पडली. दोघेही मग पोहोचले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने त्या दोघांनी ही अमरत्वाचे गुपित सांगितले.\nमहासागराच्या तळाशी तुम्हाला अमृत सापडेल. त्यासाठी महासागराला ढवळावे लागेल. दही जसे आपण ढवळते अगदी तसेच. त्यातुन मग शेषनागाला दोरखंडांसारखे वापरुन व मैनक पर्वताला लाकडासारखे वापरायचे ठरले. देवासुरांमध्ये भांडणे जरी असली तरी एकत्र आल्याशिवाय, मिळुन काम केल्याशिवाय सागर मंथन करता येणे शक्य नव्हते हे लक्षात येऊन त्यांनी सागर मंथनास सुरुवात केली. मंथनातुन अनमोल रत्ने, जडजवाहिर, खनिजे द्रव्य बाहेर येऊ लागले. सर्वात शेवटी अमृत कलश मिळाला. देवांना या कलशातील अमृत असुरांना द्यायचे नव्हते. त्यामुळे विष्णु ने मोहिनी रुप घेऊन सर्व असुरांना मोहित करुन टाकले. देवासुरांच्या दोन रांगा करुन तिने दोघांमध्ये अमृत वाटण्याचा प्रस्ताव ठेवला. दोघांना तो मान्य झाला. मोहिनी ने प्रथम देवांच्या रांगेपासुन सुरुवात केली. असुर मोहित झालेले होते. देवांची रांग संपेपर्यंत अमृत शिल्लक राहणार नाही याची त्यांना जाणिव अजिबात नव्हती. तिच्या अनुपम सौंद्र्यावर भाळलेले असुर आशाळभुत नजरेने फक्त तिच्याकडेच पाहत राहिले. असुरांतील एक असुर स्वरभानु मात्र सजग होता. त्याला हा सगळा प्रकार काय घडत आहे समजले व त्याने हुशारीने पटकन देवांच्या रांगेमध्ये जाऊन बैठक मांडुन ‘आ’ केले. अमृताचा एकच थेंब त्याच्या तोंडात पडला. तो थेंब गळ्यातुन खाली उतरण्याच्या आधीच चंद्रदेव व सुर्य देव यांनी मोहिनीला स्वरभानुची हकिकत सांगितली. मोहिनीने स्फुर्तीने स्वरभानुचे शिर धडापासुन वेगळे केले. पण तो पर्यंत उशिर झालेला होता. अमृत शरीरात देखील पोहोचले होते. त्यामुळे शिर व धडाचे तुकडे जरी झालेले होते तरी शिर वेगळ्या ठिकाणी व धड वेगळ्या ठिकाणी जिवंत होते. शिर मग राहु, च्या रुपाने राहिले, अजुन ही आहे तर धड केतुच्या रुपाने ओळखले जाते. स्वरभानु मात्र त्याच्यावर झालेल्या अन्यायाला सुर्य देव व चंद्रदेव यांनाच जबाबदार धरुन युगानुयुगे तो बदला घेण्यासाठी सुर्य व चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतो. पण राहु ला धड नसल्या���े गिळलेला सुर्य अथवा चंद्र थोड्याच वेळात पुन्हा आकाशात स्थिर होतो. राहुने गिलंकृत केलेले सुर्य चंद्र मात्र आपण हजारो वर्षे सुर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या रुपात पाहत आलो आहोत.\nसुर्य ग्रहणाचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो तो म्हणजे ऋग्वेदामध्ये. त्यानंतर देखील अनेक पुराणांमध्ये सुर्यग्रहण अथवा चंद्रग्रहणाचे उल्लेख आढळतात. रामायण महाभारतामध्ये देखील सुर्यग्रहण व चंद्रग्रहणाचे उल्लेख आढळतात. कदाचित ग्रहणांचे हे उल्लेख, इतके प्राचीन उल्लेख फक्त भारतामध्येच सापडतात. त्याही अलीकडील एक उल्लेख बॅबिलोनियन संस्कृतीमधील एका मृत्तिकेवर आढळला आहे. भारतात ज्याप्रमाणे सुर्यग्रहण व चंद्रग्रहणावरुन श्रध्दा-अंधश्रध्दा होत्या तशा सा-या जगात होत्या. त्याचप्रमाणे पाचव्या शतकातील गणितज्ञ आर्यभट्ट यांनी ज्यापधद्तीने ग्रहणांची वैज्ञानिक मिमांसा करुन, गणिते मांडुन हे सिध्द केले की ग्रहणे ही पृथ्वीच्या अथवा चंद्राच्या सावलीमुळे होतात. आर्यभट यांनी तर पुढे जाऊन येणा-या ग्रहणांची भाकिते करण्यासाठी एक पध्दतीच विकसित केली. ती पध्दत आज ही पंचांग कर्ते वापरीत आहेत. अशा पद्धतीने भाकिते मांडणे बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये देखील व्हायचे. बाकी सर्वत्र ग्रहण म्हणजे अशुभ शकुन अश्याच रुपात त्यांच्याकडे पाहिले जायचे. आजही भारतात देखील ग्रहणांच्या बाबतीतील अवैज्ञानिक दृष्टीकोनच जास्त दिसतो.\nगम्मत अशी आहे की येत्या काही दिवसांमध्ये आपणास चक्क दोन ग्रहणे दिसण्याची शक्यता आहे. पहिले सुर्यग्रहण आहे ते २६ डिसेंबर २०१९ रोजी. यातही अधिक आनंदाची बाब अशी की भारतातुन देखील हे ग्रहण दिसणार आहे. अगदी पुर्ण ग्रहण म्हणजे खग्रास ग्रहण पाहण्याची संधी भारतीयांना मिळत आहे. दक्षिण भारतातील एका विशेष भुभागाच्या पट्ट्यातुन आपण हे खग्रास म्हणजे पुर्ण कंकणाकृती ग्रहण पाहु शकतो. व अन्य भागातुन हे खंडग्रास म्हणजे पार्शल ग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतातुन हे दिसणार नाही. खाली दिलेल्या यादीतील शहरांमधुन हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. आणि अनेक जणांसाठी ही त्यांच्या आयुष्यातील कदाचित शेवटची संधी असु शकेल कंकणाकृती सुर्य ग्रहण पाहण्याची. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही चक्क दक्षिण भारत पर्यटनासाठी जरी घराबाहेर पडलात तरी चालण्यासारखे आहे.\nमहारा���्ट्रामधुन आपणास खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण (खंडग्रास) पाहण्यासाठी विशेष ठिकाणी जाण्याच्या आवश्यकता नाही. तुमच्या घराच्या छतावरुन, एखाद्या मोकळ्या मैदानावरुन देखील तुम्ही हे पाहु शकता. सुर्यग्रहण पाहताना घ्यायची काळजी काय आहे ते देखील थोडक्यात समजुन घेऊ.\nसूर्य ग्रहण पाहताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आवरण चढविणे गरजेचे आहे. विशिष्ट प्रकारचे सोलर फिल्टर असणारा गडद रंगाचा गॉगल ग्रहण पाहताना घालावा, किंवा एखाद्या जुन्या एक्स-रे फिल्म मधून सूर्य ग्रहण पाहावे.\nभारतामधुन कंकणाकृती व खंडग्रास ग्रहण कुठून दिसेल हे खालील व्हिडीयोमध्ये पहा.\nरोहित अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांची अदभुत दुनिया →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2021-06-18T00:39:07Z", "digest": "sha1:TTRBIY2BQMSXOKOO4T5ESPZWUU2TUZUB", "length": 6216, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती माँटसेराट - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती माँटसेराट विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती माँटसेराट हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव माँटसेराट मुख्य लेखाचे नाव (माँटसेराट)\nध्वज नाव Flag of Montserrat.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Montserrat.svg, वरती उजव्या बाजुस)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nMSR (पहा) MSR माँटसेराट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २००९ रोजी ०२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2021-06-18T00:24:55Z", "digest": "sha1:HGULETIH4XE7XSSMUZGW2QWCXUAPFCGV", "length": 14011, "nlines": 81, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: पाऊलखुणा..", "raw_content": "\nमंगळवार, १ डिसेंबर, २००९\nनेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती...त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती...तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत. मावळतीच्या सूर्याला आपल्यात सामावून घेणा-या त्या अथांग समुद्रासारखेच गहिरे आहेत. पण त्याच्या असण्यानसण्याचं कसलंच भान तिला नव्हतं. ती तशीच त्या पाण्यात विरघळत जाणा-या सूर्याकडे पाहत बसून होती. पाहताक्षणीच त्याला तिचे ते निष्पाप, स्वप्नील डोळे आणि त्या डोळ्यांतून व्यक्त होणारी ती खूप आवडली.\nवाळूवरची त्याची नीरव पावलं तो अगदी जवळ आला तशी तिला जाणवली बहुतेक. तिने आपली नजर त्याच्याकडे वळवली व हलकेच हसली. तसा तोही उत्तरादाखल तसाच हसला. तिने त्याला बाजूच्या खडकावर बसण्याची खूण केली तसा तो यंत्रवत त्या खडकावर जाऊन बसला व समोर सूर्याकडे पाहू लागला. त्याचे तेज आता त्याला जाणवू लागले होते. त्याने हलकेच आपली नजर पुन्हा तिच्याकडे वळवली आणि असाच नि:शब्दपणे खिळल्यासारखा तिच्याकडे पहातच राहिला. तिलादेखील ते कळलं असावं म्हणून ती त्याच्याकडे वळली. त्या तिच्या नजरेतच स्पर्शाचा भास होता. त्याच्या शरीरावर एकदम रोमांच उभे राहीले. कुणीतरी हळूवारपणे मोरपीस फिरवावं तसं वाटलं. थोडयावेळापूर्वी मनात चालू असलेला कल्लोळ एकदम शांत झाला. त्याला हवं असलेलं ते काहीतरी आता त्याला आपसूक मिळालेलं होतं.\nआपली भावना तिला कशी सांगावी हे त्याला समजत नव्हतं. इकडे तिकडे नजर फिरवल्यावर त्याला त्याच्या बाजूलाच उगवलेले एक छोटेसे निळे तीन पाकळ्यांचं फूल दिसलं. त्याने अलगदपणे ते खुडलं आणि तिच्यासमोर धरलं. ती हसली. तिने त्याच नाजुकपणाने ते फूल हातात घेतलं आणि आपल्या केसांमध्ये त्या फुलाला जागा दिली. तिचं सौंदर्य अजून खुललं. सूर्यप्रकाश तिच्या चेह-याला आपले तेज देत होताच. त्याने तिची गोरी कांती अजून खुलत होती. आता मावळतीच्या वेळचा आकाशाचा रक्तिमा तिच्या गालांवर उतरून आला होता. ती त्या खडकावरुन खाली उतरली.\nतो तिच्याबरोबर चालू लागला. उद्या परत भेटू ह्या बोलीवर ते विलग झाले. ती परतली. पण तो मात्र वाळूत उमटलेली तिची पाऊले पाहत तसाच तिथे उभा राहीला... कितीतरी वेळ त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं.\nदिवसामागून दिवस जात होते. एका कळीचे फुलामध्ये रुपांतर व्हावे तशी ह्यांची कहाणी पुढे चालू होती. ॠतु मागून ऋतु जात होते. ज्या खडकावर ते प्रथम भेटले होते तिथेच आता ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली होती. तिच्या टपो-या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिचा तो नेहमीचा प्राजक्तासारखा फुललेला चेहरा कोमजला होता. सगळे बांध तोडून तिचे डोळे झरत होते. त्याने हलक्याच हाताने तिच्या गालावरील ते थेंब दूर करत, तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिच्या नजरेला नजर भिडवली. काही न बोलताच डोळ्यांनी ती खूप काही बोलत होती. त्याला सर्व कळत होतं, पण काय सांगावं हेच उमजत नव्हतं. राजकुमारीच्या प्रेमामध्ये असलेल्या दासासारखी त्याची अवस्था. काय बोलू व काय करु असेच प्रतिप्रश्न त्याचे डोळे तिला विचारत होते. तिला त्याचं मन वाचता येत होतं. कारण तिच्या श्वासाश्वासातून नियतीमुळे होणारी ताटातूट नकळत व्यक्त करत होती. त्याने निश्चयाने हात तिच्यापुढे केला. तिने काहीच हालचाल केली नाही. एका जागीच एखाद्या मूर्तीसारखी खिळून राहिली होती. त्याने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहीले. तिच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू पाहिले. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. बोलायची गरजच नव्हती. आपला थरथरता हात त्याने मागे घेतला व उठून चालू लागला. आपल्या परतीच्या मार्गावर, मान खाली घालून, येताना उमटलेली पाऊले पाहत. त्याचे शब्द आजकाल असेच अबोल होऊन जातात आणि डोळ्याच्या कडा किंचित ओलावतात.\nदूरवर कुठेतरी शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग असतं. हे समजेउमजेपर्यंतच विषमतेच्या वादळात सर्वकाही नष्ट होऊन जातं. अमूर्त स्वप्नंदेखील त्या वादळात भरकटत जातात. उभं राहू पाहणारं त्या दोघांचं एक छोटेखानी घरही असंच अधुरं राहतं. त्याच्या उरल्यासुरल्या भिंती खिंडारासारख्या नकळत दोघांच्या मनातच कुठेतरी उभ्या राहातात. स्वप्नांची सतत बोचरी जाणीव करुन देतात. कधीतरी त्याच्या हातात गुंफलेले तिचे हात होते. आज मात्र तो मोकळ्या हातांनी नियतीचे दरवाजे ठोठावत फिरतो आहे. रस्ते कधी कसे का बदलून गेले हेच त्याला माहित नाही. समुद्राला साक्षी ठेवून जन्मभर साथ देण्याची वचनं, समुद्राकाठच्या मऊ वाळूतली त्यांची पाऊलं हे सारंच एका अनामिक लाटेमुळे वाहून गेलंय. मावळत्या सूर्याला शेवटाचा सलाम करुन तो त्या एकाकी अंधाराला चिरत दूरवर निघून गेला आहे.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ११:५९ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nम्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष\nकराड - बौध्दकालीन लेणी\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/hemant-gokhale-sonar-bangala-1", "date_download": "2021-06-17T22:56:28Z", "digest": "sha1:C4ZIYLZDIRDULWKBIE45R3KMJFIPQSTK", "length": 48271, "nlines": 139, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "बांगलादेशचे प्रथम दर्शन", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nसांस्कृतिक लेख सोनार बांगला 1\nमे 1971 मध्ये, वयाच्या विशीत असलेले कायद्याचे विद्यार्थी हेमंत गोखले बांगलादेश मुक्तिसंग्रामातील निर्वासितांना मदत करण्यासाठी गेले होते. त्यावर आधारित दहा भागांची लेखमाला जून ते सप्टेंबर 1971 मध्ये साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर जवळपास 50 वर्षांनी म्हणजे मार्च 2020 मध्ये, वयाच्या सत्तरीत असलेले निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले व्याख्यानांच्या निमित्ताने बांगलादेशमध्ये गेले होते. या भेटीवर आधारित दहा भागांची लेखमाला या अंकापासून क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. मागील वर्ष शेख मुजिबूर रहेमान यांचे जन्मशताब्दी वर्ष होते, तर चालू वर्ष बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे या लेखमालेला विशेष औचित्य आहे. - संपादक\nबांगलादेशचा 1971 चा स्वातंत्र्यलढा ही भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेली, भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी राजकीय घटना होय. त्या वेळी पूर्व बंगालच्या जनतेची सुरुवातीची मागणी स्वायत्ततेची होती. बंगबंधू शेख मुजिबूर रेहमान त्या लढ्याचे नेतृत्व करीत होते. पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये बहुसंख्य जागा त्यांनी जिंकल्या, तरीही पाकिस्तानचे Marshal Law Administrator जनरल याह्याखान हे बंगबंधूंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवत नव्हते. स्वायत्ततेची मागणीही त्यांनी फेटाळली. दि.25 मार्च 1971 रोजी शेख मुजिब यांना अटक करण्यात आली. पाक सैन्याने दडपशाही सुरू केली. जनतेचे आंदोलन वाढतच गेले. अत्याचारामुळे हैराण झालेल्या निर्वासितांचे प्रचंड लोंढे भारतामध्ये येऊ लागले. त्यांच्या हाल-अपेष्टांच्या बातम्या यायला लागल्या.\nमी तेव्हा कायद्याचा विद्यार्थी होतो, युवक क्रांती दलाशी संबंधित होतो. आम्हा युक्रांदियांना स्वस्थ बसवेना. निर्वासितांची परिस्थिती समजून घ्यावी, त्यांच्यासाठी जमेल तसे काम करावे, या विचाराने आम्ही सात तरुण-तरुणी 16 मे 1971 रोजी कलकत्त्याला निघालो. काही दिवस बोनगाव आणि पेट्रापोल येथील निर्वासितांच्या छावण्यांत मदतकार्य केले. माझा मुंबईचा मित्र शरित भौमिक आणि त्याचा मोठा भाऊ अमित त्या वेळेस त्यांच्या वडिलांच्या गावी उत्तर बंगालमध्ये जलपैगुडी येथे गेले होते. मी तिथे जाण्याचे ठरविले. माझे इतर सहकारी मुंबईला परत आले.\nत्या काळात उत्तर बंगालमध्ये जाण्यासाठी बोटीने गंगा नदी ओलांडून जावे लागायचे. गंगेवरचा ‘फराक्का बॅरेज’ तेव्हा झालेला नव्हता. मी जवळजवळ तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी फिरलो. निरनिराळ्या ठिकाणची निर्वासितांची शिबिरे पाहिली. काही विद्यार्थी-नेत्यांना आणि कामगार चळवळीतील व्यक्तींना भेटलो. तेव्हाचे तिथले हिंसेचे राजकारण मला जवळून दिसले. निर्वासितांसाठी काम करणारी भारतातील आणि पूर्व पाकिस्तानातीलही काही उल्लेखनीय माणसे मला भेटली. त्या तीन आठवड्यांत मी जे काही पाहिले-अनुभवले, मला जे जाणवले, त्या सर्वांवर मी साधना साप्ताहिकात 26 जून 1971 पासून ‘शोनार बांगला बिप्लवी बांगला’ ही दहा लेखांची मालिका लिहिली. पुढे भारताने बांगलादेशच्या मुक्तिवाहिनीला मदत करण्यासाठी पूर्व पाकिस्तानात सैन्य पाठविले. पाकिस्तानचा पराभव होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला.\nपुढच्याच वर्षी मी वकील झालो. कालांतराने न्यायाधीश झालो. सुप्रीम कोर्टातून 2014 मध्ये निवृत्तही झालो. मधल्या काळात क���कत्त्याला अनेक वेळा गेलो. बदलत गेलेले कलकत्ता शहर पाहिले. कलकत्त्यातील ‘जोराशंको’ येथील रवींद्रनाथ टागोरांचे घर पाहिले; परंतु जिथे रवींद्रनाथांनी आपले बालपणीचे आणि तारुण्याचे दिवस व्यतीत केले होते, त्या बांगलादेशला जाण्याचा योग आला नव्हता.\nनिवृत्तीनंतर माझ्याकडे Arbitration ची काही कामे आहेत. त्यातल्या एका कामातले एक सहकारी श्रीराम बापट नुकतेच बांगलादेशला तेथील Atomic Power Station च्या कामासाठी जाऊन आले होते. त्यातच माझे मित्र नागपूरचे प्रा. सुव्रो सरकार यांच्या सूचनेवरून ढाक्याचे प्रा.असाधुझमान यांनी मला तेथील Spring Law School मध्ये व्याख्यानासाठी बोलावले. 10 ते 14 मार्च 2020 या दिवसांत म्हणजे नुकत्याच पसरत असलेल्या कोरोनाच्या तोंडावर ते शिबिर होते. शेवटच्या दिवशी Public Access to Information या विषयावर माझे व्याख्यान ठेवणार होते. मी आमंत्रण स्वीकारायचे ठरवले. माझ्याबरोबर माझे पुण्याचे मित्र अन्वर राजन हेही बांगलादेशला यायला तयार झाले. मी निर्वासितांसाठी 1971 मध्ये काम केले आहे, हे ऐकून बांगलादेशचे मुंबईतील उपायुक्त लुत्फुर रेहमान यांना आनंद झाला. आम्हाला लगेचच व्हिसा मिळाला. मुंबई ते ढाक्का अशी थेट विमानसेवा असल्याने प्रवासाचीही अडचण नव्हती.\nमला व्याख्यानासाठी बोलावले होते खरे; पण आमचे स्वागत कसे होईल, अशी मनात शंका होती. एक तर आम्हाला ओळखणारे असे ढाक्क्याला कोणीच नव्हते. दोन वर्षांपूर्वी पुण्यात Symbiosis Law College मधील सेमिनारला भेटलेल्या प्रा.तस्लिमा मन्सूर यांच्याशी सिंबायोसिसच्या प्राचार्या शशिकला गुरपूर यांनी आमच्यासाठी संपर्क साधला. परंतु, प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या भेटण्याची शक्यता कमी होती. अनेक वर्षांपूर्वी भेटलेल्या बॅ.सारा हुसेन इंग्लंडला गेलेल्या होत्या. आम्हाला बोलविणारे प्रा.असाधुझमान यांनी मात्र सांगितले होते- काळजी करू नका, तुमचे स्वागतच होईल.\nशिवाय, गेल्या काही वर्षांत भारत आणि बांगलादेश ह्या दोन देशांमध्ये काही बाबतींत तणावही निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांत जवळजवळ 10 लाख रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमधून हुसकावल्याने बांगलादेशात ते निर्वासित म्हणून आले होते. त्यांच्यासंबंधी भारताची भूमिका बांगलादेशला योग्य वाटत नव्हती. दुसऱ्या बाजूला भारतामध्येही बांगलादेशीयांविरुद्ध काही घटना झाल्या होत्या. बंगलोरमध्ये सफाई आणि इतर कामे करणारे काही हजार बांगलादेशी हाकलण्यात आले होते आणि ते पश्चिम बंगालात बांगलादेशच्या सीमेवर जाऊन बसले होते. मुंबईतही अशा काही घटना घडल्या होत्या. भारतात मंजूर झालेल्या ‘नव्या नागरिकता कायद्या’बद्दल बांगलादेशमध्ये रोष होता, कारण त्यामुळे बांगलादेशातून आलेल्या मुस्लिम धर्मीयांना भारताचे नागरिकत्व मिळणार नव्हते. परंतु आश्चर्य म्हणजे, या पार्श्वभूमीवर आमचे मात्र स्वागत सर्वत्र प्रेमाने आणि जिव्हाळ्याने झाले.\nढाक्क्याला गेल्यावर 12 ते 20 मार्च असे नऊ दिवस आम्ही बांगलादेशात ठिकठिकाणी जाऊन आलो. या नऊ दिवसांच्या झरोक्यातून झालेले बांगलादेशचे निकट दर्शन कसे होते ढाक्क्याचा विमानतळ आपल्या बऱ्याच विमानतळांप्रमाणे थोडाफार अनागोंदी वाटला. त्याला हजरत शहा जलाल या सूफी संताचे नाव दिले आहे. विमानतळावर कोविड टेस्ट आणि इमिग्रेशन झाल्यावर पुढे गेलो तर भारतीय उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याने आमचे स्वागत केले. तिथल्या ‘टाइम्स युनिव्हर्सिटी’तले प्रा.महम्मद नानूमियाँ आम्हाला शिबिराच्या ठिकाणी नेण्यासाठी आले होते. नानूमियाँनी आमचा ताबा घेतला तो आम्ही ढाक्का सोडेपर्यंत. त्यांच्याबद्दल जितकी कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी कमीच आहे\nविमानतळाबाहेर पडल्यावर लक्षात आले, इथल्याही रस्त्यांमध्ये आपल्यासारखीच खोदकामे आणि मेट्रोचीही कामे चालू आहेत, वाहतूककोंडीही आहे. महत्त्वाचे वेगळेपण लक्षात आले ते हे की, सर्व वाहनांवरच्या नंबर प्लेट्‌स फक्त बंगाली भाषेतच होत्या दुकानांवरचे बोर्डही बंगालीमध्ये आणि क्वचितच कुठे इंग्लिशमध्ये.\nविमानतळावरून आम्ही सावरभागातील BRAC University Campus मध्ये गेलो, जिथे Spring Law School योजलेली होती आणि तिथल्या वसतिगृहांमध्ये आमच्या राहण्याची सोय केलेली होती. तिथे जाताना वाटेत ढाक्क्याचा नकाशा आणि बांगलादेशची राज्यघटना विकत घेण्यासाठी एका मॉलमध्ये गेलो. आपल्या मॉल्ससारखाच पॉश. मॉलचे नाव ‘वसुंधरा मॉल’. त्यात सर्व काही उपलब्ध. आश्चर्य म्हणजे, अगदी केरळच्या पद्धतीचे ‘अभ्यंगम्‌’ हे आयुर्वेदिक उपचार केंद्रदेखील तिथे होते. पण कर्मचाऱ्यांची भाषा मात्र सर्वत्र फक्त बंगाली कलकत्त्यामध्येही हिंदी भाषा चालते, पण इथे नाही. हे सर्व करून कॅम्पसमध्ये पोचायला आम्हाला उशीर झाला. त्या दिवशीची म्हणजे 12 मार्चची सकाळची व्याख्याने आम्ही पोहोचण्याच्या आधीच झाली होती.\nआम्हाला प्रथम तिथल्या कॅन्टीनमध्ये जेवायला नेण्यात आले. जेवणात अर्थातच भात आणि प्रामुख्याने फिश करी. (तिथे आणि नंतरही सर्वत्र बांगलादेशामध्ये.) आम्ही आल्याचे कळल्याने आमच्या पाठोपाठ शिबिराला आलेली मुले तिथे कॅन्टीनमध्ये आली. त्यांनी आम्हाला गराडाच घातला. भारताविषयी त्यांना प्रचंड कुतूहल होते आणि अनेक प्रश्न विचारायचे होते. बऱ्याच जणांचे इंग्रजीचे उच्चार अर्थातच बंगाली ढंगाचे आणि कानाला गोड लागणारे. बहुतेकांचे शालेय शिक्षण बंगाली माध्यमाच्या शाळेतच झालेले, कारण बांगलादेशात शालेय शिक्षण सर्वत्र पूर्णपणे बंगालीतूनच आहे. पूर्व बंगालमधील तरुणांनी उर्दूच्या सक्तीविरुद्ध फेब्रुवारी 1952 मध्ये आंदोलन केले होते. 21 फेब्रुवारी रोजी त्या आंदोलनात काही तरुण मारले गेले होते. ढाक्क्यामध्ये या तरुणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शहीद मिनार’ हे स्मारक उभारले आहे. आता 21 फेब्रुवारी या दिवसाला ‘संयुक्त राष्ट्र महासंघाने’ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून मान्यता दिली आहे.\nबांगलादेशच्या निरनिराळ्या भागांतून आलेली, ठिकठिकाणच्या कायद्याच्या महाविद्यालयांत आणि विद्यापीठांत शिकणारी तरुण मुले-मुली शिबिराला आली होती. 55-60 जणांनी नोंदणी केली होती आणि त्यात अर्धी संख्या मुलींची होती. सगळी मुले आपल्या मुंबई-पुण्याच्या मुलांसारखीच रंगीबेरंगी कपडे घातलेली आणि मुली जीन्स व टॉप्स किंवा ड्रेस घातलेल्या. बुरखा वगैरे तर जाऊ दे, पण डोक्यावरून ओढणीसुद्धा न घेतलेल्या. त्यांच्यामध्ये काही हिंदू मुली-मुलेही होती. म्हणजे, केवळ त्यांच्या नावावरूनच ते लक्षात आले, पण इतरांमध्ये मिळून-मिसळून गेलेली.\nकायद्याचे विद्यार्थी असल्याने भारताचे सुप्रीम कोर्ट, अलीकडे भारतात झालेले कायदे, विशेषतः नागरिकत्व कायद्यात झालेले बदल याबद्दल त्यांचे प्रश्न होतेच; पण मी मुंबईहून आलेला असल्याने बॉलीवुडबद्दलचेही प्रश्न होते. अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल खास आकर्षण. क्रिकेटचे प्रचंड वेड. रात्री टेलिव्हिजनवर कोरोनापासून काळजी कशी घ्यायची, हे सांगायला सचिन तेंडुलकर होताच- अर्थात बंगालीत बोलणारा बांगलादेशी टेलिव्हिजनवर आपल्यासारख्याच मालिका होत्या, म्हणजे रिक्षाने वडिलांबरोबर जाणाऱ्या ना��िकेला खलनायक त्रास द्यायला लागतो, नायक तिथे उडी मारून नायिकेला वाचवतो आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात इत्यादी. मी म्हटले, दोन्हीकडे मालिका निर्माण करणाऱ्यांच्या कल्पना सारख्याच आहेत तर\nदुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पसमधून मी फेरफटका मारला. खूप झाडे, सुंदर हिरवळ, भरपूर मोकळी जागा आणि सर्वत्र स्वच्छता तिथे एका ठिकाणी शिबिराला आलेली मुले क्रिकेट खेळणारी. होस्टेल्सना फुलांची नावे दिलेली- रजनीगंधा, कृष्णचुरा आणि मालनचुरा. लायब्ररीच्या इमारतीचे नाव होते ‘अनिषा’- म्हणजे मोठी इच्छा किंवा आकांक्षा तिथे एका ठिकाणी शिबिराला आलेली मुले क्रिकेट खेळणारी. होस्टेल्सना फुलांची नावे दिलेली- रजनीगंधा, कृष्णचुरा आणि मालनचुरा. लायब्ररीच्या इमारतीचे नाव होते ‘अनिषा’- म्हणजे मोठी इच्छा किंवा आकांक्षा सर्वत्र योग्य त्या संस्कृतप्रचुर बंगाली शब्दांचा वापर.\nदि.13 मार्चला सकाळी दोन आणि दुपारी एक व्याख्यान झाले. व्याख्यानांवेळी मुले नोट्‌स काढत होती आणि प्रश्नही विचारत होती. काहींनी ipad आणि छोटे laptop आणलेले होते. पहिले व्याख्यान बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती महम्मद इमान अली यांचे Violence and Torcher against Children या विषयावर झाले. अतिशय अभ्यासपूर्ण. भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(3) प्रमाणेच बांगलादेशच्या संविधानातील कलम 28(4) अन्वये इथल्या सरकारला स्त्रिया व मुले यांच्या हितासाठी खास कायदे करण्याचा अधिकार आहे. International Convention on Rights of Children यामधील बऱ्याचशा नियमांचा स्वीकार करण्यासाठी बांगलादेशने 2013 मध्ये Children Act मंजूर केला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. लहान मुले आणि विशेषतः मुली यांच्याबाबत हिंसेच्या असंख्य घटना होत असतात- अगदी इमाम आणि मुल्ला-मौलवींकडूनही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा घटनांचे परिणाम काय होतात, त्या कशा थांबवल्या पाहिजेत, यावर त्यांनी सविस्तर ऊहापोह केला.\nतरुण वकील इम्रान सिद्दिकी यांचे, धर्मस्वातंत्र्य आणि कायदा या विषयावर दुसरे व्याख्यान झाले. त्या वेळेला मलाही भारतीय सुप्रीम कोर्टाच्या ‘शबरीमला निकाला’वर प्रश्न विचारले गेले. दुपारच्या जेवणानंतर ज्येष्ठ वकील शहादीन मलिक यांचे Access to Justice ह्यावर अप्रतिम व्याख्यान झाले. त्यांचा एकूण अनुभव आणि अभ्यास त्यातून दिसून येत होता.\nतिसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला सकाळी माझे Public Access to Information या विषयावर व्याख्यान झाले. त्यात मी भारताच्या आणि बांगलादेशाच्याही माहितीच्या अधिकाराच्या कायद्याबद्दल बोललो. माहितीचा अधिकार हा माहिती मिळविण्यासाठी आणि सरकारी यंत्रणांवर अंकुश ठेवण्यासाठी, सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी उपयुक्त आहे. माहिती नसेल तर कसे नुकसान होते आणि माहिती मिळाली तर कशी प्रगती करता येते, याची मी काही उदाहरणे दिली. अरुणा रॉय यांच्या कामाची माहिती दिली, त्यावर सर्वांनी प्रश्न विचारले.\nत्यानंतर Valedictory Function साठी Spring Law School योजणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आणि बंगबंधू यांचे सहकारी डॉ.कमाल हुसेन हे तिथे आले. University of Asia Pacific चे कुलगुरू डॉ.जमिलूर रझा चौधरी आले. डॉ.जमिलूर हे शिक्षणाने व व्यवसायाने इंजिनिअर आणि बांगलादेशच्या पुनर्बांधणीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिलेले. (दुर्दैवाने शिबिरानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले.) त्यांच्या विद्यापीठाचे ट्रेझरर, निवृत्त ‘एअर कमोडर’ इशफाकइलाही चौधरी हेही आले. त्या सर्वांचे आणि माझेही भाषण झाले. शिबिरात भाग घेतल्याबद्दलची सर्टिफिकेट्‌स मुलांना देण्यात आली.\nValedictory Function नंतर Spring Law School संपले. पण तिथे आलेले विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या आठवणी मात्र राहिल्या. त्यातल्या काहींना शासनामध्ये, काहींना राजकारणात आणि काहींना न्यायक्षेत्रात जायचे होते. अनेक मुलांना भारतात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचे होते. मुंबई, दिल्ली बघायची होती. पुढे आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी काही तरी चांगले करायचे होते. मुला-मुलींनी आमच्याबरोबर फोटो काढले, पत्ते व फोन नंबर घेतले, त्यांच्या गावी येण्याचे आमंत्रणही दिले. त्यांची आपुलकी मनाला स्पर्शून गेली. ढाक्क्याच्या या शिबिरामुळे मला इथल्या तरुण पिढीच्या क्षमतेची आणि आशा-आकांक्षांची थोडी कल्पना आली.\nतीन दिवसांनी 17 मार्चला आम्ही शिलाईडाहा येथील रवींद्रनाथांचे घर बघण्यासाठी कुश्तिया येथे गेलो. तो दिवस बंगबंधूंच्या जन्मशताब्दीचा होता. पार्लमेंट आणि इतर महत्त्वाच्या इमारतींवर ढाक्क्यामध्ये रोषणाई करण्यात आली होती, जी आम्ही कुश्तियाला जाताना पाहिली. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक समारंभ मात्र मर्यादित ठेवले होते. कुश्तियाच्या इस्लामिक युनिव्हर्सिटीमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा���ीच शेख मुजिब यांचे भव्य चित्र लावलेले होते. त्यांच्यासमोर पुष्पचक्रे अर्पण केलेली होती. शेख मुजिब यांची भाषणे ध्वनिक्षेपकावरून प्रसारित केली जात होती.\nविद्यापीठाबाहेरच्या चहाच्या टपरीवर आम्ही चहा प्यायला गेलो. आम्ही बंगालीत बोलू शकत नव्हतो पण आम्ही भारतातून आलो आहोत, असे सांगितल्यावर चहावाल्याने चहा देण्याआधी ‘श्रीमती इंदिरा गांधी’ असे मोठ्याने म्हणून चक्क सॅल्यूटच ठोकला रात्री टेलिव्हिजनवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रक्षेपित केले गेले, ज्यामध्ये त्यांनी शेख मुजिब यांच्या कार्याचा गौरव केला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि इतरही महत्त्वाच्या व्यक्तींची श्रद्धांजलीची भाषणे झाली.\nकुश्तिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये निरनिराळ्या विषयांच्या/विभागांच्या इमारती आणि होस्टेल्स असा मोठा पसारा होता. कोरोनाच्या धास्तीमुळे लेक्चर्स आणि होस्टेल्स बंद करण्यात आली होती. विद्यापीठाच्या बाहेरच्या पारावर अनेक तरुणी आणि तरुण दिसले- आपापल्या बॅगा, हॅवरसॅक्स वगैरे सामान घेऊन, बसेस पकडून गावी जाणारे. ढाक्क्याला भेटली होती तशीच ही मुले-मुली रंगीबेरंगी कपड्यांतली, मोकळी-ढाकळी आणि एकमेकांत मिसळणारी. त्यातल्या दोन तरुण-तरुणींशी बोललो. ते संख्याशास्त्र आणि पदार्थविज्ञानाचे विद्यार्थी होते. या विद्यापीठाचे शिक्षण झाल्यावर त्यांनाही उच्च शिक्षणासाठी भारतात किंवा बाहेरच्या देशांत जायचे होते. एकंदरीत आकांक्षा त्याच- अधिक शिकायचे, पुढे जायचे.\nदुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तिथल्या कुलगुरूंनी चहासाठी बोलावले. त्याआधी तिथल्या ज्येष्ठ रजिस्ट्रार रेवा मंडल या भेटल्या. प्रशासनामध्ये येण्याआधी त्या विधी विभागामध्ये डीन होत्या. आम्हाला विधी विभागात घेऊन गेल्या. पुढच्या वेळेला याल तेव्हा आमच्याकडे व्याख्यानासाठी जरूर या, म्हणाल्या.\nभारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील शिक्षणाच्या देवाण-घेवाणीसंबंधीची दोन उदाहरणे इथे नमूद केली पाहिजेत. पहिले उदाहरण कुश्तियाचेच. कुलगुरू हरून अल्‌ रशीद यांच्या दालनात गेलो, तर तिथे मॅनेजमेंटचे प्रा.झकेरिया रेहमान हे भेटले. आम्ही मुंबई-पुण्याहून आलो हे ऐकल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून Ph.d.केल्याचे आम्हाला सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी प्��ा.एस. डब्ल्यू. भावे यांचा विद्यार्थी होतो.’’ ते ऐकून आम्हाला आश्चर्य तर वाटलेच आणि आनंदही झाला. नंतर कुलगुरू हरून अल्‌ रशीद यांच्या दालनात गेलो. तोच अनुभव त्यांच्याबाबतही आला. ते इंग्रजीचे प्राध्यापक आणि त्यांनीही पुणे विद्यापीठातून Ph.d. केलेली मी म्हटले, ‘‘हा विशेष योगायोग आहे मी म्हटले, ‘‘हा विशेष योगायोग आहे’’ त्यांनी सांगितले की, ते पुण्यात तीन वर्षे राहिले होते आणि त्यांना पुण्याच्या चांगल्या आठवणी होत्या. प्रा.शिरीष चिंधडे हे त्यांचे गाईड होते. भारतात परतल्यावर माझा पुण्याचा मित्र विवेक पुरंदरे याच्यामार्फत मी प्रा.चिंधडे यांच्याशी संपर्क साधला, कारण विवेक आणि ते शाळेत बरोबर असल्याचे विवेककडून ऐकले होते. प्रा. हरून अल्‌ रशीद हे कुलगुरू झाल्याचे ऐकून प्रा. चिंधडे यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले की, प्रा. रशीद हे वीसेक वर्षांपूर्वी त्यांचे विद्यार्थी होते आणि अतिशय अभ्यासू व नम्र विद्यार्थी म्हणून त्यांच्या लक्षात होते. प्रा. रशीद यांनी प्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक निराद सी.चौधरी यांच्या साहित्यावर Ph.d. केल्याचेही त्यांनी सांगितले. निराद चौधरी हे मूळचे पूर्व बंगालमधले होते.\nशिक्षणाच्या देवाण-घेवाणीचा दुसरा प्रसंग मात्र अगदी वेगळा. कोविडच्या निर्बंधांमुळे आम्हाला आमची बांगलादेश भेट एक दिवस लवकर संपवावी लागली. आम्ही 20 तारखेला ढाक्क्याच्या विमातळावर पोचलो. तिथे विमान पकडणाऱ्या तरुणमंडळींची मोठीच गर्दी होती. त्यातले आठ-दहा तरुण-तरुणी तमिळमध्ये बोलत असावेत, असे मला वाटले. सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मी एक वर्ष मद्रासला मुख्य न्यायाधीश होतो, त्यामुळे तमिळशी थोडा परिचय होता. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही तमिळ भाषिक का आणि आत्ता इथे कसे आणि आत्ता इथे कसे’’ त्यावर ती मुले म्हणाली, ‘‘आम्ही इथल्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि कोविडमुळे कॉलेज बंद झाले म्हणून परत चाललो आहोत.’’ मला आश्चर्यच वाटले. तमिळ भाषिक मुले आणि शिक्षणासाठी इथे’’ त्यावर ती मुले म्हणाली, ‘‘आम्ही इथल्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि कोविडमुळे कॉलेज बंद झाले म्हणून परत चाललो आहोत.’’ मला आश्चर्यच वाटले. तमिळ भाषिक मुले आणि शिक्षणासाठी इथे रशियन भाषा येत नसतानाही भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला गेल्याचे ऐकले होते, पण बांगलादेशला रशियन भाषा येत नसतानाही भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला गेल्याचे ऐकले होते, पण बांगलादेशला मी म्हटले, ‘‘तुम्हाला बहुतेक तमिळ आणि इंग्रजीशिवाय दुसरी भाषा येत नसणार.’’ त्यावर ते म्हणाले हे खरे आहे, पण जुळवून घेत आहोत, कारण तमिळनाडूत सरकारी कॉलेजमध्ये आमचा नंबर लागला नाही. तिथल्या कॉलेजपेक्षा इथली फी कमी आहे, कॉलेजचे शिक्षण इंग्रजीतून आहे आणि शिक्षणाचा दर्जाही तेवढाच चांगला आहे.’’ मी म्हटले, वीस वर्षांपूर्वी बांगलादेशचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत होते. आता भारतातील विद्यार्थीही उच्च शिक्षणासाठी बांगलादेशमध्ये जात आहेत. आपण उगाचच बांगला देशला मागासलेला समजत होतो. तिथले शिक्षण, प्राध्यापक आणि विद्यार्थी आपल्या तोडीसतोड आहेत तर\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.\nविश्वकल्याणाचा मार्ग : महात्मा गांधी\nवारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा\nस्वामी विवेकानंद यांची खरी ओळख (पूर्वार्ध)\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHAUGHIJANI/288.aspx", "date_download": "2021-06-17T23:14:36Z", "digest": "sha1:YDRI2V63IORMHKJ3YJNNPPB2SQB4DYHW", "length": 34333, "nlines": 196, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHAUGHIJANI | LOUISA M. ALCOTT | SHANTA SHELKE |", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ..... लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची ‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी अठराशे अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. ‘लिटल् वुइमेन’ ही अमेरिकेतल्या ‘मार्च’ कुटुंबाची – विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि अ‍ॅमी या चार बहिणींची – कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशाआकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने याचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते...\n#माझ्या_खजिन्यातून हि गोष्ट आहे त्या चौघिंची.... वेगवगळ्या व्यक्तिमत्वाच्या पण एकाच संस्काराच्या छत्राखाली वाढलेल्या मनस्वी बहिणींची.... यात भव्यदिव्य.... उद्दात्त.... रहस्य.... आदी आदी काहीही नाही.... यात आहे सध्या भोळ्या मनांची एकमेकांमध्ये सलेली गुंतावळ..... मेग म्हणजे... आत्मसमाधानाचा आविष्कार.... ज्यो म्हणजे... वेंधळी महत्त्वाकांक्षा... बेथ म्हणजे... सर्वांना हवीहवीशी... तरीही हुरहूर चुटपुट... ॲमी म्हणजे.... स्वप्नरंजनात न रमता सारासार विचार.... आणि मार्मी म्हणजे सगळ्यांना गुंफून ठेवणारा एकसंध धागा..... शांता शेळके यांच्या लेखणीतून अनुवादित झालेले एक भन्नाट पुस्तक... चौघीजणी चार बहिणींच्या लहानपणापासून सुरू झालेला प्रवास त्यांचा तारुण्यात प्रवेश आणि शेवटी ध्येयप्राप्ती...... प्रत्येक पानामध्ये वाचकाला गुंतवून ठेवणारं... कायम स्मृतीत घर करणारं... कधी आनंद कधी आसू कधी हुरहूर कधी डोळ्यात अंजन कधी विस्मय अश्या खूप खूप भाव आविष्काराने नटलेले एक नितांत सुंदर कधीही संपूच नये असे हवेहवेसे वाटणारे , खूपसे relate होणारे पुस्तक..... #चौघीजणी ...Read more\n\"लुईसा मे अल्कॉट\" या अमेरिकन लेखिकेचे \"लिटल वुईमन\" या पुस्तकाचा \"शांता शेळके \"यांनी केलेला अनुवाद म्हणजे \"चौघीजणी\". मार्च कुटुंबातील मेग , ज्यो, बेथ आणि अँमी यांच्या आयुष्य भोवती गुंफलेली ही कथा .चौघी बहिणींचे आत्यंतिक स्नेह ,माया याने ओप्रोत असे यांचे नाते, तरीही प्रत्ये���ीचे स्वप्न आशा- आकांक्षा वेगवेगळ्या आणि ते साध्य करण्यासाठी असलेली चौघींची धडपड त्यांची सुखे त्यांची दुःखे यांचे कधी विनोदी तर कधी हृदयस्पर्शी वाटणारे असे वर्णन. यात असलेला साधेपणा, सच्चेपणा आपल्या मनाला मोहवतो.चौघींचे आपल्या मातापित्यांशी असलेले नाते इतके सच्चे आहे की आपण त्याने प्रभावित होतो . पैसा हा सुखासीन आयुष्यासाठी जरी आवश्यक असला तरी परस्परातील प्रेम ,जिव्हाळा यावरच नात्याचे खरे सौंदर्य अवलंबून असते, हा मौलिक विचार सहज मनावर बिंबवला जातो ,ज्याची खरतर आज खूप गरज आहे. ज्यो ,मेग ,बेथ ,अँमी त्यांच्या शेजारी राहणारा त्यांचा बालमित्र लाँरी यांच्यातील प्रेमळ नाते ,त्यांच्या मुग्ध शैशवाचे रमणीय चित्र आपणाला या पुस्तकात पहावयास मिळते. त्याचबरोबर उत्तम ,श्रेष्ठ अशा नीती मूल्यांचे संस्कार अतिशय अलगद- हळुवारपणे वाचकांवर होतात, कोठेही बटबटीतपणा अथवा कंटाळवाणेपणा जाणवत नाही . अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंब -चित्र लेखिकेने आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे. आणि शांता शेळके यांच्या लेखणीने यावर \"चार चाँद \"लावले आहेत .त्यांनी केलेला हा अनुवाद कोठेही रटाळ होत नाही तर, शब्दाशब्दातून तो अधिक खुलत जातो आणि अखेरपर्यंत आपल्याला गुंतवून ठेवतो. अश्विनी जगताप संभाजी नगर ...Read more\n\"चौघीजणी\" लॉकडाऊन काळात वाचलेले सर्वोत्कृष्ट पुस्तक.`चौघीजणी`..लेखिका शांता शेळके. मुळ लेखिका लुइसा मे अल्कॉट. लुइसा अल्कॉट या अमेरिकेन लेखिका.१८६८ साली त्यांनी ही कादंबरी लिहीली.तिला अफाट लोकप्रियता लाभली. जगातील बहुतांश भाषांमध्ये ती अनुवादितझाली. हॉलिवूडमध्ये तिच्यावर दोन चित्रपटही निघाले. खरंतर अनुवादित पुस्तके.. त्यातही इंग्लिश पुस्तकांचे अनुवाद मी वाचलेच नाही कधी. त्या वातावरणाशी आपण एकरुप होऊ शकु की नाही ही एक शंका असायची मनात. जॉन म्हणाला.. मेरी म्हणाली.. अश्या वाक्यांमधुन पुढे पुढे जाणारे लिखाण वाचायला नको वाटायचे. `चौघीजणी` बद्दल खुप ऐकलं होतं.वाचायला तर घेतली. एवढी जाडजूड सहाशे पानांची कादंबरी आपण वाचु शकु का..मुख्य म्हणजे त्याच्याशी एकरुप होऊ शकु का ही शंका होती. सुरुवातीला दहा वीस पानं जरा अडखळलो..पात्रांची नावे..त्यांचे एकमेकांशी असलेले नाते..अमेरिकन वातावरण हे जसंजसं परीचीत होत गेलं..तसं तसं त्यात गुंतत गेलो. दिडशे वर्षापूर्वीचे कथान��. मार्च कुटुंब.. आई,वडील, आणि चौघी बहिणी. मेग..बेथ..ज्यो..आणि एमी.चौघीजणी वेगवेगळ्या स्वभावाच्या.. तसं म्हटलं तर हे एक गरीब कुटुंब.पुस्तक वाचत जातो..तसं आपण त्यांच्या घरामधले एक होऊन जातो.त्यांचे स्वभाव.. आशाआकांक्षा.. त्यांची स्वप्नं..आणि समस्याही ह्या आपल्या होऊन जातात. उत्तम व्यक्ती चित्रण..वेधक संवाद.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक भावबंध.. त्यातली उत्कटता कमालीच्या सुंदरपणे रेखाटली आहे. बहिणी बहिण मधील प्रेम..शेजारच्या लॉरीशी जमलेला स्नेह..मेगचं लग्न.. तिचे..वैवाहिक जीवन.. संसार असे कितीतरी ह्र्दय स्पर्शी प्रसंग जागोजागी रेखाटले आहेत. खरंतर कळत नकळत आदर्श नीतीमुल्यांचे संस्कार. वाचकांवर घडवले जातात. हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही. तत्कालीन अमेरिकन जीवन.. तेथील रुढी, परंपरा, जीवनशैली आपल्याला समजत जाते. कादंबरीच्या उत्तरार्धात एमी युरोपला जाते. मग आपल्या समोर अजुन एक नवीन जग उलगडत जातं.फ्रान्स..इटली, जर्मनी.. स्वित्झर्लंड येथील त्या काळातील वातावरणाशी आपण समरस होऊन जातो.तेथील शहरी जीवन..आणि सुंदर, स्वच्छ निसर्ग आपण अनुभवतो.एमी आणि लॉरी यांच्यातले भावबंध.. त्यांचं एकत्र येणं..अमीर,उमराव घराण्यातील पार्ट्या.. त्यांची वेशभुषा.. चालीरिती सगळं सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं रहातं. `लिटल् वुईमेन` ही लुउसा अल्कॉट यांची मुळ कादंबरी.१८४३ साली जन्म झालेल्या लेखिकेने खरंतर यातील व्यक्ती रेखा आपल्या स्वतःच्या कुटुंबावरुनच रेखाटल्या आहेत. यातील `ज्यो` हे लेखिकेचेच प्रतिरूप आहे. असं म्हणतात की मुळ पुस्तकापेक्षा त्याचा अनुवाद जास्त सुंदर आहे. आणि अर्थातच त्याचे शांता शेळके यांचे. शांता शेळके यांनी या पुस्तकात काय आहे हे एका ओळीत सांगितले आहे. `मुग्ध शैशवातील कोवळी सुखदुःखे` खरंच.. चौघी बहीणींचे हे कोवळ्या शैशवातील जीवन साध्या सच्चेपणामुळे आपल्याला अखेरपर्यंत गुंतवून ठेवते. सुनील शिरवाडकर. ...Read more\n\"चौघीजणी\" हे पुस्तक वाचुन झाले. अगदी सहज व सुंदर आहे. हे पुस्तक अमेरीकन लेखिका Louisa May Alcott यांच्या Little Women या नाॅवेल चा मराठी अनुवाद आहे जे की शान्ताबाई शेळके यांनी केले. हि गोष्ट आहे अमेरीकेत राहनारया मार्च कुटुंबातील मेग, ज्यो, बेथ व ॲम या चार बहिणींची. एकमेकींपासुन स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे उत्कट प्रेम, त्यांची कोवळी ���ुखदुःखे, त्यांच्या ईच्छा, भविष्यातील स्वप्ने यांचे सुरेख चित्रण लेखिकेने केले आहे. शान्ताबाईंनी ईतका छान अनुवाद केला आहे की प्रत्येक क्यारेक्टर आपल्या डोळ्यासमोर ऊभे राहते. आपण पण त्या घरातलेच आहो असे वाटते. एकदा तरी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे. या Novel वर Little Women नावाची Movie पण आहे. ...Read more\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात ग��ढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्���णासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/actress-reema-lagoo-mother/", "date_download": "2021-06-17T23:58:22Z", "digest": "sha1:S4GYC35SXDMD62XAOPDUSWUVNGDZW4EG", "length": 7760, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "actress reema lagoo mother Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल ��ुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची...\nमराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्याबद्दल आज बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. रिमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव...\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\n“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-06-18T00:55:16Z", "digest": "sha1:W4VORLU4JUTAYVLOVOMJ63HMYICN5QAD", "length": 5429, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अतिसंवाहकता - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनिरपेक्ष शून्याच्या वर (-२७३ से. च्या वर, - केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम) काही अंश तापमानापर्यंत काही धातू व मिश्रधातू थंड केल्यास, त्यांची विद्युत संवाहकता अतिशय वाढते व रोध शून्य होतो, या अविष्काराला ‘अतिसंवाहकता’ म्हणतात. त्याचबरोबर अतिसंवाहकाच्या अंतर्भागात कर्षुकीय (चुंबकीय) क्षेत्रही शून्य होते; इतकेच नव्हे तर अतिसंवाहकास प्रथम दुर्बल कर्षुकीय क्षेत्रात ठेवून, नंतर त्याचे तापमान संक्रमण तापमानाच्या (Tc, ज्या तापमानाखाली पदार्थ अतिसंवाहक होतो) खाली नेल्या��, त्याच्या अंतर्भागातील कर्षुकीय स्त्रोतरेषा (कर्षुकीय प्रेरणारेषा) बाहेर फेकल्या जातात व तो संपूर्णपणे प्रतिकर्षुक (कर्षुकीय पार्यता निर्वातापेक्षा कमी असणारा पदार्थ) बनतो. [१]\nहा शोध डच भौतिकशास्त्रज्ञ हेक कामरिंगे ओन्नेस यांनी 8 एप्रिल 1911 रोजी लेडेन येथे शोधला होता.फेरोमॅग्नेटिझम आणि अणु वर्णक्रमीय रेषांप्रमाणेच सुपरकंडक्टिव्हिटी एक क्वांटम मेकेनिकल गूढ आहे.हे मेस्नेर इफेक्ट द्वारे दर्शविले जाते, सुपरकंडक्टरच्या आतील भागातून मग्नेटीक लाईन्सचेपूर्ण उत्सर्जन त्याच्या सुपरकंडक्टिंग अवस्थेमध्ये संक्रमण दरम्यान होते.मेसनर परिणामाची घटना सूचित करते की सुपरकंडक्टिव्हिटी शास्त्रीय भौतिकशास्त्रातील परिपूर्ण चालकाचे आदर्श म्हणूनच समजली जाऊ शकत नाही.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on ६ डिसेंबर २०१९, at १५:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१९ रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2021-06-18T00:34:02Z", "digest": "sha1:RBQIU76JMB33EBCND2LZQDQNSMLGX2WY", "length": 10176, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रूमफील्ड, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आणि काउंटी\nब्रूमफील्ड काउंटी, कॉलोराडो, कॉलोराडो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nनोव्हेंबर १५, इ.स. २००१\n८७.०२३७१३ km² (इ.स. २०१०)\n३९° ५५′ ४८″ N, १०५° ०३′ ००″ W\nब्रूमफील्ड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.\nब्रूमफील्ड काउंटी आणि शहर हे एकाच प्रशासनातहत आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२१ रोजी ०९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/hemant-gokhale-sonar-bangala-2", "date_download": "2021-06-18T00:15:53Z", "digest": "sha1:7NRBVLMTEGJNVQG2UKHWZPMSBZ6FQZJX", "length": 45294, "nlines": 134, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "डॉ. कमाल हुसेन आणि डॉ. हमिदा हुसेन", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nसांस्कृतिक लेख सोनार बांगला 2\nडॉ. कमाल हुसेन आणि डॉ. हमिदा हुसेन\n1965 च्या भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते पूर्व बंगालचे शोषण करीत आहेत, ही जाणीव पूर्व बंगालमध्ये वाढू लागली. पाकिस्तानच्या परकीय चलनापैकी 70 टक्के चलन हे पूर्व पाकिस्तान मिळवत असताना ती रक्कम पश्चिम पाकिस्तानात सैन्याच्या खर्चासाठी वापरली जात होती. त्यातूनच 23 मार्च 1966 रोजी शेख मुजिब यांच्या अवामी लीगच्या Six Point Programme जन्म झाला. पाकिस्तानने संघराज्याची व्यवस्था स्वीकारावी, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे दोनच विषय केंद्र सरकारकडे असावेत, बाकीचे सर्व विषय राज्यांकडे सोपवावेत, पूर्व पाकिस्तानसाठी परकीय चलन व उत्पन्नाचा वेगळा हिशेब ठेवला जावा, ही त्यातील मुख्य कलमे होती. या चळवळीमुळे शेख मुजिब यांच्यावर Agartala Conspiracy Case हा खोटा खटला भरण्यात आला. तेव्हापासून कमाल हुसेन, वकील आणि सहकारी म्हणून शेख मुजिब यांच्या अधिकच जवळ आले.\nबांगलादेशात मला भेटलेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे डॉ.कमाल हुसेन आणि त्यांची पत्नी डॉ.हमिदा हुसेन. डॉ.हुसेन यांचे नाव 1971 च्या बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामापासूनच ऐकले होते. बंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांचे सहकारी, स्वतंत्र बांगलादेशचे पहिले कायदा मंत्री आणि त्यांच्या घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून. हमिदा हुसेन यांच्या कार्याची मात्र मला माहिती नव्हत���.\nडॉ.कमाल हुसेन हे ढाक्क्याच्या स्प्रिंग लॉ स्कूलमध्ये व्याख्यानासाठी बोलावणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष होते. व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 मार्च 2020 रोजी Valedictory Function साठी ते यावेत, ही अपेक्षा होती. परंतु आता ते वयाने 82 च्या पुढे आहेत, सध्या Wheel Chair चा वापर करतात आणि प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते येतील किंवा काय, याची खात्री नव्हती. तरीही ते आले, आमच्याबरोबर त्यांनी जेवणही घेतले आणि नंतर Valedictory Function मध्ये भाग घेतला. त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. त्यामुळेच तर त्यांची भेट झाली आणि हमिदा हुसेन तर चक्क योगायोगाने दुसऱ्या दिवशी भेटल्या\nबांगलादेशच्या मुक्तिलढ्याच्या वेळेस मी शरणार्थी शिबिरात काम केले होते, हे ऐकून कमाल हुसेन प्रभावित झाले. आमच्या बोलण्यात त्यांनी त्या वेळचा काळ उभा केला. ते म्हणाले, ‘‘आम्ही यशस्वी होऊ किंवा नाही याची खात्री नव्हती, पण आमचा लढा हा न्यायासाठी होता आणि तो आम्ही शेवटपर्यंत लढणार होतो, हे ठरवले होते.’’ मी माझ्या भाषणात म्हणालो, ‘‘डॉ. कमाल हुसेनना भेटणे, त्यांच्या बाजूला बसणे, त्यांचे भाषण ऐकणे- हा माझा एक मोठा सन्मानच होता.’’ कमाल हुसेन यांना प्रकृतीमुळे अधिक वेळ थांबणे शक्य नव्हते. Valedictory Function झाल्यानंतर ते परत गेले.\nदुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही Research Initiative Bangladesh (R.I.B.) या संस्थेच्या (Executive Director) कार्यकारी संचालक प्रा. मेघना गुहा-ठाकूरता यांना भेटायला गेलो. त्यांना भेटून मी आणि माझ्याबरोबर आलेले माझे पुण्याचे मित्र अन्वर राजन थोडा वेळ बोलू लागताच, त्या म्हणाल्या की, आपण आणखी बोलू याच. पण आत्ता थोड्या वेळात कमाल हुसेन यांच्या पत्नी हमिदा हुसेन इथे येणार आहेत. आमच्या संस्थेच्या सल्लागारांपैकी त्या एक आहेत आणि त्यांची आत्ता मीटिंग आहे. मी म्हटले, हा फारच चांगला योगायोग आहे. थोड्याच वेळात हमिदाजी आल्या. सडपातळ, हसऱ्या आणि साधी सुती साडी नेसलेल्या. मेघनाजींनी आमची ओळख करून दिली. बहुतेक त्यांना आमची माहिती कमाल हुसेन यांच्याकडून मिळाली असावी, असे त्यांच्या बोलण्यावरून वाटले. थोड्याच वेळात संस्थेचे अध्यक्ष श्री.अब्दुल बारी तिथे आले. त्यांच्याबरोबर हमिदाजी मीटिंगसाठी आतल्या खोलीत गेल्या. मीटिंग संपल्यानंतर त्या पुन्हा बाहेर आल्या आणि बराच वेळ आमच्याशी बोलत राहिल्या.\nआदल्या दिवशी मी कमाल हुसेनना म्हटले होते की, त्यांन��� त्यांच्या आठवणी लिहिल्या पाहिजेत. त्यावर ते म्हणाले, विचार करतो. हमिदाजींना मी हे सांगितल्यानंतर त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य-लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल त्यांनी आधीच लिहिले आहे. त्यांना ते आठवले नसेल. मी तुम्हाला ते पुस्तक पाठवून देईन.’’ आणि आम्ही ज्या उत्तरा क्लबमध्ये उतरलो होतो, तिथे संध्याकाळी त्यांनी ते पुस्तक पाठविलेदेखील; कमाल हुसेन यांची सही आणि शुभेच्छा संदेशासह 2013 मध्ये ढाक्क्याच्या University Press Ltd.. ने प्रकाशित केलेले- Bangladesh Quest for Freedom and Justice यातील कमाल हुसेन यांचा या लढ्यातील सहभाग हा या पुस्तकाचा विशेष. थोडक्यात तो पुढीलप्रमाणे-\nकमाल हुसेन यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये डॉक्टरेट मिळविली, बॅरिस्टर झाले आणि नंतर ढाक्क्याच्या हायकोर्टात वकिली करू लागले. या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात कमाल हुसेन यांनी बांगलादेशच्या लढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली आहे. त्यात सुरुवातीलाच ते म्हणतात, पंचवीस वर्षांच्या कालखंडात बांगलादेशच्या जनतेला स्वातंत्र्य आणि न्यायासाठी दोनदा लढावे लागले. हिंदू जमीनदार आणि मुसलमान शेतकरी यांच्यातील संघर्षाला 1946 च्या दंगलीनंतर जातीय वळण लागले. बंगालच्या मुस्लिम लीगचे प्रमुख नेते हुसेन शहीद सुऱ्हावर्दी हे सुरुवातीला देशबंधू चित्तरंजन दास यांना मानणारे होते. कमाल हुसेन लिहितात, ‘देशबंधूंच्या 1925 मध्ये झालेल्या मृत्यूमुळे जातीय ऐक्याची अपरिमित हानी झाली.’ महम्मद तालुकदार यांनी संपादित केलेल्या हुसेन शहीद सुऱ्हावर्दींच्या आठवणी या पुस्तकातील एक परिच्छेद त्यांनी उद्‌धृत केला आहे-\n‘देशबंधू हे केवळ श्रेष्ठ बंगालीच नव्हे, तर श्रेष्ठ भारतीय आणि गांधीजींच्या इतकेच मोठे, व्यापक दृष्टिकोन असणारे आणि Non-Communal नेते होते. मी त्यांना ओळखत होतो, हे माझे भाग्यच. ते जर अधिक जगले असते तर त्यांनी हिंदू-मुसलमानांमधील संघर्ष व वैमनस्याची कारणे नष्ट केली असती आणि भारताची फाळणी व पाकिस्तानची निर्मिती टाळली असती.’ अर्थात ते होणार नव्हते.\nसहाकलमी कार्यक्रम या दुसऱ्याच प्रकरणात कमाल हुसेन लिहितात : पाकिस्तानच्या निर्मितीनंतर थोड्याच काळात पूर्व बंगालला दुय्यम दर्जाची वागणूक मिळायला लागली. फेब्रुवारी 1952 मध्ये उर्द��� भाषेच्या सक्तीविरुद्ध विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. 1960 च्या दशकात रेडिओ आणि टेलिव्हिजनवर रवींद्र संगीतावर बंदी आणण्यात आली. त्याविरुद्ध कलावंतांना लढावे लागले. तेव्हापासून बंगाली भाषा आणि अस्मितेसाठी लढा वाढू लागला होता. 1965 च्या भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते पूर्व बंगालचे शोषण करीत आहेत, ही जाणीव पूर्व बंगालमध्ये वाढू लागली. पाकिस्तानच्या परकीय चलनापैकी 70 टक्के चलन हे पूर्व पाकिस्तान मिळवत असताना (विशेषतः ज्यूट उत्पादनातून) ती रक्कम पश्चिम पाकिस्तानात सैन्याच्या खर्चासाठी वापरली जात होती. त्यातूनच 23 मार्च 1966 रोजी शेख मुजिब यांच्या अवामी लीगच्या Six Point Programme चा जन्म झाला. पाकिस्तानने संघराज्याची व्यवस्था स्वीकारावी, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे दोनच विषय केंद्र सरकारकडे असावेत, बाकीचे सर्व विषय राज्यांकडे सोपवावेत, पूर्व पाकिस्तानसाठी परकीय चलन व उत्पन्नाचा वेगळा हिशेब ठेवला जावा, ही त्यातील मुख्य कलमे होती. यातूनच वाढलेल्या चळवळीमुळे शेख मुजिब यांच्यावर Agartala Conspiracy Case हा खोटा खटला भरण्यात आला. तेव्हापासून कमाल हुसेन, वकील आणि सहकारी म्हणून शेख मुजिब यांच्या अधिकच जवळ आले.\nलोकांच्या प्रक्षोभामुळे तो खटला नंतर काढून टाकण्यात आला आणि फेब्रुवारी-मार्च 1969 मध्ये बंगबंधू यांना Round Table Conference साठी पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्रपती अयूबखान यांनी रावळपिंडीला बोलावले. बंगबंधूंबरोबरच्या प्रतिनिधींमध्ये कमाल हुसेन होते. त्या परिषदेच्या अखेरीस अयूबखानांनी Six Point Progamme ची तत्त्वे स्वीकारण्यास नकार दिला. परिषद असफल झाली. बंगबंधूंचे प्रतिनिधी मंडळ ढाक्क्याला परत आले.\nकालांतराने अयूबखान यांची सत्ता पाकिस्तानचे सेनाप्रमुख मानेनासे झाले. दि.25 मार्च 1969 रोजी त्यांनी राजीनामा दिला आणि जनरल याह्याखान हे Martial Law Administrator झाले. मधल्या काळात पूर्व बंगालमध्ये स्वायत्ततेचे आंदोलन आणि त्याबरोबरच सरकारी दमन चालूच होते. अखेर डिसेंबर 1970 मध्ये पाकिस्तानच्या National Assembly ची निवडणूक झाली. पंजाब आणि सिंधमधल्या बहुसंख्य जागा झुल्फिकार अली भुट्टो यांच्या पक्षाला मिळाल्या. परंतु National Assembly मधील 313 जागांपैकी 169 जागा पूर्व बंगालसाठी होत्या. त्यातल्या 167 जागा जिंकून अवामी लीगने National Assembly मध्ये बहुमत मिळविले. तरीही शेख मुजिब यांना सरकार बनविण्यासाठी बो���ावले गेले नाही आणि National Assembly सुद्धा बोलावण्यात आली नाही. पूर्व बंगालमध्ये असंतोष व आंदोलन वाढत गेले. याह्याखान आणि भुट्टो हे दोघेही शेख मुजिब यांच्याशी बोलणी करण्यासाठी ढाक्क्याला आले, परंतु ते नाटक होते. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दि.25 मार्च 1971 रोजी याह्याखान यांच्याकडून काही प्रस्ताव येईल, अशी अपेक्षा होती. आदल्या दिवशी रात्री 10:30 वाजेपर्यंत कमाल हुसेन हे शेख मुजिब यांच्या घरी थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा शेख मुजिब यांच्या घरी गेले. शेख मुजिब त्यांना म्हणाले, ‘काहीही प्रस्ताव आलेला नाही. दडपशाही सुरू झाली आहे. तुम्ही इथून निघा. माझी काळजी करू नका. आपण आता स्वतंत्र आहोत. आपले स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आहे.’\nदुसऱ्या दिवशी कमाल हुसेन यांना कळले की, बंगबंधूंना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले आहे. कमाल हुसेन काही दिवस गुप्त ठिकाणी राहिले. पाकिस्तानच्या सैन्याने 25 मार्चपासून सामान्य जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले. ढाक्क्याच्या रस्त्यांवर लष्कराने रणगाडे आणून निःशस्त्र जनतेवर गोळीबार सुरू केला. कमाल हुसेननाही 3 एप्रिल रोजी अटक करण्यात आली आणि त्यांनाही पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले. मधल्या काळात शेख मुजिब यांचे दुसरे सहकारी ताजुद्दीन अहमद यांनी भारतात येऊन बांगलादेशचे स्वतंत्र सरकार स्थापन केले. पाक सैन्याच्या अत्याचारामुळे एक कोटी लोक भारतात शरणार्थी म्हणून आले. भारत सरकारने अखेर बांगलादेशच्या मुक्ती फौजेबरोबर पूर्व बंगालमध्ये आपले सैन्य पाठवले. दि.16 डिसेंबर 1971 रोजी पाक सैन्याने शरणागती पत्करली. पाकिस्तानी सैन्याचे पूर्व बंगालमधील प्रमुख जनरल नियाझी आणि पाकिस्तानचे 90,000 सैनिक शरण आले. बांगलादेश स्वतंत्र झाला.\nकमाल हुसेनना या घटनांची माहिती मिळू शकत नव्हती, कारण तुरुंगामध्ये त्यांना रेडिओ आणि वर्तमानपत्रे दिलेली नव्हती. त्यांच्यावर पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. मात्र मधल्या काळात त्यांची आई, पत्नी, मुली आणि बहीण यांना पश्चिम पाकिस्तानात आणून त्यांची भेट होऊ दिली. डिसेंबरमध्ये जेलमध्ये अचानक blackout सुरू झाला. सायरन वाजू लागला. लढाई चालू झाली असावी, असा कमाल हुसेनना अंदाज आला. काही दिवसांनी सायरन अचानक बंद झाले. Blackout थांबला. त्यांना 16 डिसेंबरला चां��ले जेवण दिले गेले. बहुतेक आपला विजय झाला असावा, असा त्यांना अंदाज आला.\nनंतर त्यांना रावळपिंडीजवळच्या पोलीस ॲकॅडेमीजवळ एका बंगल्यात हलवले गेले. आश्चर्य म्हणजे, तिथे शेख मुजिब होते. अर्थातच एकमेकांना भेटून त्यांना आनंद झाला. मधल्या काळातल्या सगळ्या घडामोडी कळल्या. शेख मुजिब आधी मियावाली येथील तुरुंगात होते. जनरल नियाझी हे मियावालीचे होते. पाकिस्तानच्या 16 डिसेंबरच्या शरणागतीनंतर मियावलीच्या तुरुंगात तणाव निर्माण झाला. बंगबंधूंचा ताबा असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या हे लक्षात आले की, बंगबंधूंनी तिथे राहणे त्यांना धोकादायक आहे, म्हणून त्याने स्वतःच्या जबाबदारीवर बंगबधूंना रावळपिंडीच्या पोलीस ॲकॅडेमीजवळ हलवले. तिथे त्यांना भेटायला भुट्टो आले. म्हणाले, ‘मी आता पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष झालो आहे. तुमची आता सुटका होईल.’ त्यावर बंगबंधू हसून म्हणाले, ‘अहो, पण हे कसे झाले National Assembly मध्ये तुमच्या दुप्पट जागा मला मिळाल्या होत्या.’ भुट्टो म्हणाले, ‘तुम्हाला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व्हायचे असेल तर होऊ शकता.’ बंगबंधू म्हणाले, ‘मला ती इच्छा नाही. मला लवकरात लवकर बांगलादेशला जायचे आहे.’\nबांगलादेशच्या मुक्तिलढ्यामध्ये भारत सहभागी असल्याने पाकिस्तानच्या विमानांना भारतावरून उडण्याची बंदी होती. त्यामुळे शेख मुजिब आणि कमाल हुसेन यांची सुटका झाल्यानंतर कमाल हुसेन यांच्या कुटुंबीयांसह त्यांना 8 जानेवारी 1972 रोजी प्रथम लंडनला नेण्यात आले. ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान एडवर्ड हिथ यांनी तिथे भेटून बंगबंधूंचे अभिनंदन केले. नंतर दिल्ली येथे थोडा वेळ थांबून त्यांचे विमान 10 जानेवारी रोजी ढाक्क्याला आले. दिल्लीला त्यांच्या स्वागतासाठी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी सर्व मंत्रिमंडळासह विमानतळावर उपस्थित होत्या. तिथेच एक मोठी सभा झाली. ढाक्क्यामध्ये बंगबंधूंचे प्रचंड मोठे स्वागत झाले. ज्या उद्दिष्टासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले होते, ते साध्य झाल्याचा आनंद त्यांच्या भाषणातून व्यक्त होत होता. स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. बांगलादेशच्या लोकांनी 25 मार्चनंतर नऊ महिने भोगलेल्या यातना आणि दिलेला लढा यांचा गौरव करताना त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगमाता या कवितेच्या ओळी उद्‌धृत केल्या. निरपराध लोकांवर अमानुष अत्याचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. काही दिवसांनी इंदिरा गांधीही ढाक्क्याला आल्या, लोकांनी त्यांचेही प्रचंड स्वागत केले. कमाल हुसेन बांगलादेशचे पहिले कायदामंत्री आणि त्यांच्या घटना परिषदेचे अध्यक्ष झाले. राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही आणि सर्वधर्म समभाव मानणारी राज्यघटना त्यांनी बांगलादेशला दिली.\nबांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर शरणार्थींच्या पुनर्वसनाचे आणि राष्ट्राच्या उभारणीचे मोठे काम होते. तोडलेले रस्ते- पूल पुन्हा बांधणे, बांगलादेशची विस्कटलेली घडी बसविणे इत्यादी कामे सुरू झाली. परंतु, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात पाकिस्तानशी सहकार्य करणारे काही अधिकारी बांगलादेशच्या सैन्यात होते. त्यांना बंगबंधूंचे यश खुपत होते. त्यांनी 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख मुजिब यांच्या घरावर हल्ला करून बंगबंधूंसह त्यांच्या घरातील सर्व माणसांची हत्या केली. बंगबंधूंचेच एक सहकारी खोंडकार मुश्ताक अहमद हे राष्ट्राध्यक्ष झाले. ताजुद्दीन अहमद यांनाही पकडून 3 नोव्हेंबर 1975 रोजी तुरुंगामध्ये ठार मारण्यात आले.\nबंगबंधूंवरील या हल्ल्याच्या वेळेस कमाल हुसेन हे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री होते आणि सरकारी कामासाठीच युगोस्लाव्हियाला गेले होते. तिथे त्यांना हत्याकांडाची बातमी कळून धक्काच बसला. शेख मुजिब यांच्या मुली हसीना वाजेद (आत्ताच्या पंतप्रधान) आणि रेहाना त्या वेळेस जर्मनीत बॉन येथे होत्या, त्यामुळेच बचावल्या. कमाल हुसेन त्यांना जाऊन भेटले, त्यांना धीर दिला, आणि पुढे लंडनला गेले. या सगळ्या घटनांमुळे मनःस्ताप होऊन त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. त्यांच्या आजारीपणाच्या कारणास्तव त्यांनी आपली आई, पत्नी आणि दोन मुली यांना ढाक्क्याहून बोलावून घेतले. त्यांना बांगलादेश सोडण्याची परवानगी मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि तरीही त्यांच्या विमानाचे उड्डाण Military Clearance साठी तीन तास रोखून ठेवण्यात आले. सुदैवाने त्यांच्या कुटुंबीयांना लंडनला येऊ देण्यात आले. पुढे बऱ्याच काळाने ते सर्व जण बांगलादेशला परत आले. नंतर त्यांनी शेख हसीना यांना देशात आणि राजकारणात येण्यासाठी मदत केली. शेख हसीना 1996 ते 2001 या काळात आणि नंतर 2008 पासून पंतप्रधान ���हेत.\nकमाल हुसेन यांच्या पुस्तकातील पुढची प्रकरणे बांगलादेशचे भारताबरोबरचे संबंध, पाकिस्तानबरोबरचे संबंध, संयुक्त राष्ट्रात बांगलादेश या विषयांवरची आहेत. पुढे शेख हसीना यांच्या धोरणांबाबत मतभेद झाल्याने कमाल हुसेन हे अवामी लीग पासून दूर झाले आणि त्यांनी ‘गणफोरम’ ही संघटना स्थापन केली.\nहमिदाजी नंतर म्हणाल्या, ‘‘तुम्हाला माहीत आहे का, मी सिंधी आहे आणि कमाल हुसेन यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे.’’ ते ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटले. पण नंतर त्यांची आणखी माहिती मिळाली, ती अधिकच नोंद घेण्यासारखी. सिंधमधील हैदराबाद येथे त्यांचा जन्म. त्यांचे वडील न्यायाधीश होते. त्यांच्या आजीने फाळणीनंतर भारतातून आलेल्या निर्वासितांसाठी खूप काम केले. हमिदाजींना लहान वयातच अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेत आणि इंग्लडमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले, डॉक्टरेट मिळविली. लग्नानंतर त्या पूर्व पाकिस्तानमध्ये आल्या. अनेक विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे. Company Weavers of Bengal हा East India Company च्या काळातील टेक्सटाईल उत्पादनावर आणि त्यातल्या श्रमिकांवर त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. बॅरिस्टर सलमा सोभान या ज्येष्ठ महिला कार्यकर्तीबरोबर त्यांनी ऐन ओ सालिश केंद्र ही महिलांच्या प्रश्नांवर काम करणारी संस्था स्थापन केली. 1971 च्या मुक्तिलढ्यानंतर बलात्कार झालेल्या, एकाकी पडलेल्या महिलांसाठी त्यांनी काम केलेOf the Nation Born- The Bangladesh Papers हा 1971 च्या लढ्यातल्या आणि एकूणच अत्याचारग्रस्त महिलांविषयीचा ग्रंथ त्यांनी संपादित केला आहे.\nनंतर हमिदाजींनी एका विद्यापीठाला दिलेल्या एका मुलाखतीची माहिती मिळाली. त्यात हमिदाजींना बंगबंधूंच्या हत्येसंबंधी विचारले असता, त्यांनी म्हटले आहे : 15 ऑगस्ट 1975 रोजी मी माझ्या मुलींबरोबर घरीच होते. कमाल हुसेन युगोस्लाव्हियाला गेले होते. आमच्या घरापासून शेख मुजिब यांचे घर दूर नव्हते. अचानक फटाके वाजल्यासारखा आवाज आला. तो 15 ऑगस्टचा दिवस होता. मला वाटले, भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असेल. नंतर हत्याकांडाची खबर ऐकून आम्ही हादरलोच. सुरक्षिततेसाठी कसेबसे दुसरीकडे राहायला गेलो. नंतर काही दिवसांनी कमाल हुसेन लंडनला आजारी आहेत म्हणून आम्हाला तिथे जाण्याची परवानगी मिळाली. बऱ्याच काळानंतर स्थिरस्थावर झाल्यावर ढाक्क्याला परत आलो. 1971 चा स्वातंत्र्यलढा, शेख मुजिब आणि कमाल हुसेन यांची तेव्हा झालेली अटक, नंतर बांगलादेशमध्ये झालेले अत्याचार, 1975 मधील शेख मुजिब यांचे हत्याकांड व तेव्हाचे दिवस आम्हाला विसरणे अशक्य आहे.\nआजही हमिदाजींचे सामाजिक कार्य आणि विशेषतः महिलांच्या प्रश्नांवरचे कार्य चालूच असते. अशाच कामासंबंधी त्या मेघना गुहा-ठाकूरता यांच्या R.I.B. संस्थेत आल्या होत्या, त्यामुळे आमची आणि त्यांची भेट झाली. आमच्या भेटीनंतर त्या निघाल्या, तेव्हा माझ्या पत्नीने- मीनाने- दिलेले केवड्याचे अत्तर मी त्यांना भेट दिले. तेव्हा निरोप घेताना त्या हसून म्हणाल्या, ‘‘या वेळेस अत्तर दिलेत, पुढच्या वेळेस अत्तर देणारीला घेऊन या.’’\nTags: युगोस्लाव्हिया भारत बांगलादेश हेमंत गोखले सोनार बांगला hamida hussain kamal hussain weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.\nविश्वकल्याणाचा मार्ग : महात्मा गांधी\nवारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा\nस्वामी विवेकानंद यांची खरी ओळख (पूर्वार्ध)\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/featured-stories/use-of-gst-compensation-fund-elsewhere-33691/", "date_download": "2021-06-18T00:21:54Z", "digest": "sha1:LSOXYRHNMQNICLDVCRK7OHULFNUMRMUV", "length": 15742, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Use of GST Compensation Fund elsewhere | जीएसटी नुकसानभरपाई फंडाचा इतरत्र वापर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन ���म्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nविशेष लेखजीएसटी नुकसानभरपाई फंडाचा इतरत्र वापर\nकॅगचा हा निष्कर्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या वक्तव्याच्या विरुद्ध आहे. अर्थमंत्री सीतारामण यांनी अॅटर्नी जनरल यांच्या सल्ल्याचा उल्लेख करताना म्हटले होते. की राज्याच्या महसुलात भरपाई करण्यासाठी सीएफआयचा वापर करता येणार नाही.\nकेंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची (GST) नुकसानभरपाई (Compensation) करुन देण्यासाठी आवंटित करण्यात आलेल्या निधीचा इतरत्र (elsewhere) वापर (Fund) करुन राज्यांना दिलेले आश्वासन पाळले नाही. राज्य सरकारांनी त्यांच्या गरजेनुसार कर्ज घ्यावे, असा सल्लाही केंद्राने दिला. खरं म्हणजे केंद्र सरकारला कमी व्याजदरात कर्ज मिळते. काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि आपची ज्या राज्यात सत्ता आहे. त्या सरकारांना हे कर्ज दिले पाहिजे. कॅगने जाहीर केलेल्या अहवालात अशा खुलासा केला आहे की, केंद्र सरकारने राज्य सरकारांना फसविले आहे. कॅगने म्हटले आहे की, इ.स. २०१७-१८ आणि इ.स. २०१८-१९ या वर्षाची जीएसटीची नुकसानभरपाई ४७,२७२ कोटी रुपये सीएफआयमध्ये ठेवलेली आहे. हा निधी केंद्राने इतरत्र वापरला आहे. यामुळे महसूलात वाढ झाली.\nकोणत्याही वर्षी जो उपकर जमा करण्यात येतो तो जीएसटी सेस फंडामध्ये क्रेडिट केला जातो. हा सार्वजनिक अकाऊंटचा भाग आहे. आणि या फंडाचा वापर राज्याच्या महसुलात भरपाई करण्यासाठी वापरण्यात येतो. परंतु, केंद्र सरकारने हा फंड जीएसटी नुकसानभरपाई फंडात वळता करण्याएवजी सीएफआयमध्ये ठेवला आणि त्याचा अन्यत्र वापर केला.\nकॅगचा हा निष्कर्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी गे��्या आठवड्यात केलेल्या वक्तव्याच्या विरुद्ध आहे. अर्थमंत्री सीतारामण यांनी अॅटर्नी जनरल यांच्या सल्ल्याचा उल्लेख करताना म्हटले होते. की राज्याच्या महसुलात भरपाई करण्यासाठी सीएफआयचा वापर करता येणार नाही.\nकायद्यात अशाप्रकारची कोणतीही तरतून नसल्याने अॅटर्नी जनरल यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना सांगितले आहे की, राज्याच्या महसुलाची भरपाई करण्यासाठी राज्यांनी कर्ज घ्यावे.\nअर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्याच्या वाट्याला आलेली ४७२७२ कोटीची जीएसटी नुकसानभरपाई अन्यत्र खर्च करण्यासाठी कॅगने नकार दिला आहे. ही राशी केंद्र सरकारला अन्य कामावर खर्च करता येणार नाही. मंत्रालयाच्या सूत्रांनी मात्र असा दावा केला आहे की, राज्यांना इ.स. २०१७-१८ आणि इ.स.२०१८-१९ या वर्षाची नुकसानभरपाई करण्यात आलेली आहे. अतिरिक्त सेस फंडाची रक्कम रोखण्यात आलेली आहे. ही रक्कम घटनेच्या कलम २६६ नुसार कंसालिडेटेड फंड ऑफ इंडिया मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या रकमेचा जून महिन्यात निपटारा होत असतो. अर्थमंत्रालयाने दावा केला आहे की, नुकसानभरपाई सेस फंडात जमा करण्यात आलेला निधी जुलै २०२० च्या अखेरीस नियमितपणे राज्यांना वितरित करण्यात आला आहे.\nकॅगने पुन्हा घेतला आक्षेप\nअर्थमंत्रालयाच्या वतीने सेस फंडाची रक्कम राज्यांना अनुदानाच्या स्वरुपात हस्तांतरीत करण्यास कॅगने विरोध दर्शविला आहे. कॅगने म्हटले आहे की, नुकसानभरपाई मिळविणे हा राज्याचा अधिकार आहे. याला अनुदान असेही महटल्या जाते. परंतु ही राशी पुढील वर्षाच्या खर्चामध्ये तरतूद करण्यात येते परंतु यासाठी संसदेची मंजुरी घ्यावी लागते.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/b-d-movement-to-stop-writing-of-employees-in-black-college-33844/", "date_download": "2021-06-18T00:10:59Z", "digest": "sha1:SMJFOAA3BTTRPWXOKPI5UGR3ICK74DQF", "length": 11364, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "B.D. Movement to stop writing of employees in black college | बि.डी. काळे महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेबि.डी. काळे महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन\nभीमाशंकर: महाराष्ट्र राज्य महासंघ व विदयालयीन महासंघ यांच्या संयुक्त विदयमाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बी. डी. काळे महाविदयालय घोडेगाव येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांंनी (दि.२४) सप्टेंबर पासुन लेखनिबंद ठिय्या आंदोलन पुकारले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत सरकार विरोधात आंदोलन छेडले जाणार असल्याचे कर्मचारी वर्गाने सांगितले. महासंघाच्या वतीने शासनाला अनेकदा निवेदने दिली असून शासनाकडून दुर्लक्ष ह���त असल्याचा आरोप कर्मचा-यांकडून होत आहे. महाविदयालयीन कर्मचा-यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्य सरकारला निवेदने देवूनही कर्मचा-यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. दि. २४ पासून बी. डी. काळे महाविदयालय घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवित करणे यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.\nसरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचा-यांनी दिला आहे. यावेळी अशोक काळे, गणेश काळे, विनोद काळे, विजया आस्वार, बाळासाहेब काळे, राजाराम सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वायाळ, खंडू गुंजाळ, अनिल दरेकर, अनिल काळे, उदय नांगरे उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/agritourismandyou", "date_download": "2021-06-17T22:40:00Z", "digest": "sha1:IUPWPY4557SUDIDU2LY2HUVSGXNY2LPV", "length": 11977, "nlines": 111, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "कृषीपर्यटन केंद्रात \"ग्राहक\" कुठून येतात? – Patil Biotech Services", "raw_content": "\nकृषीपर्यटन केंद्रात \"ग्राहक\" कुठून येतात\nशेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतीला पूरक धंद्याची जोड देणे गरजेचे आहे. असे अनेक व्यवसाय आहेत ज्याची जोड आपण शेतीला देवू शकलो तर या जोड धंद्यातून आपणास फायदा तर होईलच शिवाय शेतीतून मिळणाऱ्या लाभात देखील भरीव वाढ मिळेल. डेअरी, कुक्कुटपालन, वराह पालन, आळंबी उत्पादन, शेणखत/गांडूळखत निर्मिती उद्योग, मुरघास निर्मित प्रकल्प, नर्सरी असे कितीतरी पर्याय आहेत. कृषीपर्यटन हा देखील तसाच एक उद्योग आहे.\nपूर्वी लोकं सुटीत मामाच्या गावी किंवा मूळ गावी जात असत. शेतात फिरणे होत असे व त्यात त्यांना भरपूर आनंदही मिळत असे. आता असे होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहेत. शहरात रहाणारी व अजूनही शेतीची ओढ असणारी हि कुटुंबवत्सल माणसे \"कृषीपर्यटन\" केंद्रासाठी उत्तम \"ग्राहक\" आहेत. यात बहुतांश \"मध्यम वर्ग\" मोडतो.\nशहरी भागात जीवनभर सरकारी किंवा खाजगी नोकरी केल्यावर \"सेवानिवृत्त\" झालेल्या लोकांचे \"जेष्ठ नागरिक संघ\" असतात. सकाळ-सायंकाळ विरंगुळा म्हणून हि मंडळी एकत्र येतात. जीवनात काय राहून गेलं ते थोड्या प्रमाणात का असेना साधायची यांची इच्छा असते. \"कृषीपर्यटनाचे त्यांना विशेष आकर्षण असते.\"\nशहरी भागातील शाळांना वर्षातून एकदा तरी शैक्षणिक सहल काढायची असते. वातावरणात बदल करणे, ज्ञान वाढवणे, कार्यानुभव मिळवणे हे या सहलींचे उद्दिष्ट असते. \"कृषीपर्यटन\" केंद्रासाठी हा एक उत्तम \"ग्राहक वर्ग\" आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा या अशा सहली नियमित काढत असतात. दिवाळीच्या काळात व त्यानंतर काही काळ या सहली \"कृषी पर्यटन केंद्रात येवू शकतात\".\nपर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाच्या स्वभावानुसार हि पर्यटने घडत असतात. धार्मिक, वैद्यकीय, ऐतिहासिक (लेणी, किल्ले), नैसर्गिक (जंगल सफारी, वाळवंट, समुद्र किनारा, निसर्गोपचार) असे पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. असे एखादे केंद्र आसपास कुठेही असले तर तिथे येणारे पर्यटक त्याच्या पर्यटनाचा एक भाग म्हणून \"कृषीपर्यटना\" कडे वळू शकतात.\nविदेश पर्यटक देखील भारतीय संस्कृती, ग्रामजीवन व कृषी जीवन समजावून घेण्यसाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रा कडे आकर्षित होतात.\nलेखक, वैज्ञानिक, पेंटर किंवा तत्सम लोकांना एकांताची गरज असते. हि माणसे कृषीपर्यटनाचा पर्याय निवडू शकतात.\nजर तुम्ही शेतकरी असाल वर दिले��्या प्रमाणे ग्राहकवर्ग तुम्ही सांभाळू शकत असाल तर \"कृषीपर्यटन केंद्र\" सुरु करणे एक \"आकर्षक\" उद्योग ठरू शकतो. या लोकांचे आदरातिथ्य करणे, ग्राम जीवनाशी त्याचा परिचय करून देणे, शेतीतील विविध कामांची तोंड ओळख करून देणे, काही कार्यानुभव देणे अश्या स्वरूपाचे हे काम आहे. नेहमीची शेती ८० टक्के व कृषीपर्यटन २० टक्के अशी विभागणी केली तर तुम्ही यातून चांगला फायदा मिळवू शकाल यात शंका नाही.\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nसुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nएकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे\nपिक व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पराकोटीचा गोंधळ दिसून...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\n आपण शेतीविषयक खूप चांगली माहिती शेतकऱ्यांना देता व पूरक जोडधंदे यांचीपन माहिती देता अशीच शेतीपूरक माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद \nराजेंद्र महादेवराव तांबेकर September 12, 2018\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nवांग्याच्या पिकावर लोणच्याची मात्रा\nकांद्याचा नफा कसा राखावा\nया वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का\nया वर्षी कापसाचा ताळेबंद कसा असणार\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-monster-of-the-deep-huge-monster-shark-is-caught-off-the-coast-of-victoria-5032946-PHO.html", "date_download": "2021-06-17T22:53:56Z", "digest": "sha1:U4LTRANCJBZCGMTTTQF7VIA5YZBQA4OR", "length": 4788, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Monster Of The Deep, Huge Monster Shark Is Caught Off The Coast Of Victoria | 80 वर्षांत पहिल्यांदा चुकीने पकडल्या गेला महाकाय शार्क, 21 फुट आहे लांब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n80 वर्षांत पहिल्यांदा चुकीने पकडल्या गेला महाकाय शार्क, 21 फुट आहे लांब\n(ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेला भला मोठा शार्क)\nमेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या पोर्टलँडच्या समुद्रामध्ये मागील जवळपास ८० वर्षांदरम्यान पहिल्यांदा एक भलामोठा शार्क सापडला. त्याची लांबी 21 फुट आहे. जहाज चालवत असलेला जेम्स ओव्हन आणि त्याच्या क्रू मेंबरने चुकीने या शार्कला व्हिक्टोरिआमध्ये पकडले. मात्र त्यांनी याला विकण्याऐवजी संशोधनासाठी सायन्स म्यूझिअममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. याचे वजन जवळपास ३ टन आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये 1930च्या दशकात एवढा मोठा शार्क पाहिल्या गेला होता. या शार्कला सायन्टिस्ट्स क्रेनने उचलण्यात आले. त्यानंतर त्याला कापण्यात आले आणि त्याचे तुकडे करण्यासाठी जवळपास 5 तास लागले.\nएकदा 1883मध्येसुध्दा पोर्टलँडमध्ये महाकाय शार्क पकडण्यात आला होता आणि त्याची त्वचा, दांतसुध्दा म्यूझिअममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. म्यूझिअमचे सीनिअर कलेक्शन मॅनेजर डिन्ने ब्रेने सांगितले, की 21 फुट शार्कवर होणारे संशोधन नवी माहिती पुढे आणू शकते. त्यांनी एका न्यूज चॅनलला सांगितले, की या अनोखे शार्कच्या अभ्यासासाठी वैज्ञानिक उत्सूक आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महाकाय शार्कचे PHOTOS...\nकदाचितच नजरेस पडतात हे प्राणी, पाहा पृथ्वीवरील दुर्मिळ Animals\n15 PHOTOS: एकमेकांना पाहून दूर पळणारे प्राणी असे चिटकून झोपतात\nनिसर्गाच्या रंगात दडले आहेत हे प्राणी, शोधाल तर सापडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-salman-khan-at-special-screening-at-ketnav-4504329-PHO.html", "date_download": "2021-06-17T22:42:57Z", "digest": "sha1:J2MUWL6COYMZ5MYSM77KUGYFYYR7OERZ", "length": 3570, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan At Special Screening At Ketnav | PIC: सलमानने ठेवले 'जय हो'चे खास स्क्रिनिंग, मुलांना दाखवला सिनेमा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPIC: सलमानने ठेवले 'जय हो'चे खास स्क्रिनिंग, मुलांना दाखवला सिनेमा\nसलमान खानचा 'जय हो' सिनेमा रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु सलमानने सिनेमाच्या प्रमोशन सत्र अज���न सुरूच ठेवले आहे. त्याने मुंबई परिसरातील प्रसिध्द केतनव स्टूडिओमध्ये 'जय हो'चे एक खास स्क्रिनिंग ठेवले होते.\nया स्क्रिनिंगमध्ये त्याने एका सामाजिक संस्थाच्या मुलांना 'जय हो' सिनेमा दाखवला. त्यावेळी सलमानने त्यांच्यासोबत खूप धमाल-मस्ती केली आणि फोटो्ससुध्दा काढले. फोटो काढाताना तो इतका उत्साही झाला, की तो स्वत: कॅमेरा घेऊन फोटो काढायला लागला.\nअलीकडेच, सलमानने एका मुलाखतीत सिनेमाच्या अपयशासाठी स्वत:ला जबाबदार ठरवले. कदाचित त्यासाठी सिनेमाच्या चांगल्या कमाईसाठी सलमान अशा वेगळ्या पध्दतीने प्रमोशन करत असावा.\nया पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सलमानच्या या खास स्क्रिनिंगचे काही खास छायाचित्रे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'दबंग' खानची धमाल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/20/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T23:15:47Z", "digest": "sha1:7EBWCTIE57PSC4GNHIMBH5PGYBHZCY4P", "length": 12456, "nlines": 163, "source_domain": "krushirang.com", "title": "उजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; पहा नेमके काय म्हटलेय आंदोलकांनी | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nउजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; पहा नेमके काय म्हटलेय आंदोलकांनी\nउजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; पहा नेमके काय म्हटलेय आंदोलकांनी\nकृषी व ग्रामविकासताज्या बातम्यामहाराष्ट्र\nसोलापूर : उजनी धारणातील ५ टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला उचलण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यामुळे सोलापूरमधील अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, तरीही यावरून या जिल्ह्यातील भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना लक्ष्य केले आहे. परिणामी हा वाद आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच पेटला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी म्हटले आहे.\nउजनीचे पाणी पळवणारे खरे सूत्रधार अजित पवार असून, ते शब्द फिरवण्यात पटाईत अाहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होऊन शासन निर्ण�� होत नाही. जलसंपदा विभागाचा आदेश होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: उजनी धरणातून पाणी नेण्यासंदर्भातील निर्णय रद्द झाल्याचे जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. २१ मे रोजी नामदेव पायरीजवळचे आंदोलन होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.\nउजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी नामदेव पायरीजवळ विठ्ठलाला अभिषेक करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चांगली बुद्धी देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवण्याचे साकडे त्यांनी घातले. तसेच आदेश रद्द करण्यात आल्याचा जलसंपदा मंत्र्यांनी मंगळवारी घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ जल्लोष झाला. हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय अाहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करेपर्यंत या पुढेही आंदोलन सुरूच राहणार आहे, असे माऊली हळणवर यांनी या वेळी सांगितले.\nसंपादन : महादेव गवळी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nओबीसीमध्ये ‘त्या’ पद्धतीने द्यावे मराठा आरक्षण; पहा नेमकी काय मागणी आहे ठोक मोर्चाची\nइनाम व वतनाच्या जमिनीबाबत झालाय महत्वाचा निर्णय; पहा की त्याची माहिती\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2021-06-17T23:29:40Z", "digest": "sha1:SKDDSE6FRCOW757QPETKMBYPEXVFMVQA", "length": 7341, "nlines": 66, "source_domain": "uranajjkal.com", "title": "आनंदाची बातमी! सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील 60 कैदी झाले कोरोनामुक्‍त – उरण आज कल", "raw_content": "\n सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील 60 कैदी झाले कोरोनामुक्‍त\n सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील 60 कैदी झाले कोरोनामुक्‍त\nसोलापूर : संपूर्ण राज्यभर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचा दरही वाढू लागला आहे. मध्यवर्ती कारागृहातील तब्बल 60 कैद्यांना कोरोना झाल्याचा धक्‍कादायक प्रकार राज्यात प्रथम सोलापुरात झाला होता. कोणतीही लक्षणे नसतानाही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि सर्वांना धक्‍काच बसला. आता 14 दिवसांच्या उपचारानंतर सर्व कैदी बरे होऊन पुन्हा कारागृहात दाखल झाले आहेत.\nसोलापुरातील कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसून दररोज कमी-अधिक प्रमाणात रुग्ण सापडू लागले आहेत. कोरोनाला हद्दपार करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करुनही त्याचा विळखा कमी झालेला नाही. समाधानकारक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यासाठी डॉक्‍टरांची मेहनत मोठी आहे. मात्र, नागरिक विनाकारण घराबाहेर पडू लागले असून दररोज भाजीपाला तथा घरगुती वस्तू खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. सोलापुकरांनी कोरोनाचा संसर्ग खंडीत करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे, असेही श्री. इगवे म्हणाले. दरम्यान, संपूर्ण कारागृह आता कोरोनामुक्‍त झाले असून तुरुंगातील 13 कर्मचारीही यापूर्वीच बरे झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nकोरोनामुक्‍त झालेल्या कैद्यांची स्वतंत्र सोय\nसोलापूर मध्यवर्ती कारागृहातील 60 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन आवाक झाले होते. तर तुरूंग प्रशासनही हादरले होते. कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांची सोय शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात करण्यात आली होती. त्यातील बहूतांश कैद्यांना काहीच लक्षणे नव्हती, परंतु त्यांच्यावर नियिमत उपचार सुरु होते. 14 दिवसानंतर आता संपूर्ण कैदी कोरोनामुक्‍त झाले असून शनिवारी (ता. 20) त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. त्यांच्या राहण्याची सोय स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.\n– दिगंबर इगवे, तुरूंग अधिक्षक, सोलापूर मध्यवर्ती कारागृह\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात भर बैठकीत खडाजंगी\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/hemant-gokhale-sonar-bangala-3", "date_download": "2021-06-17T23:27:40Z", "digest": "sha1:NSYQKKOMEVV6M6OSXQ3KQJAWZAK3TRL6", "length": 35785, "nlines": 133, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "गांधीजींच्या नौखालीत", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nसांस्कृतिक लेख सोनार बांगला 3\nनौखालीत गांधीजी जोयाग या गावी एक दिवस राहिले होते. तिथे आज गांधी आश्रम उभा आहे. त्याचीही थोडी माहिती आधी मिळाली होती. ती जमीन बॅरिस्टर हेमंतकुमार घोष यांची होती. गांधीजींचे काम पुढे चालू राहण्यासाठी त्यांनी ती जमीन आश्रमाला दान केली. गांधीजींना नौखालीला नेणाऱ्यांमधले श्री.चारू चौधरी यांनी अनंत हाल-अपेष्टा व त्रास सोसत तिथे शांतता आणि समाजसेवेचे काम चालू ठेवले. परंतु, 1960 मध्ये पाकिस्तान सरकारने आश्रमाची जागा Enemy Property म्हणून जाहीर केली. चारूबाबूंना 1963 पासून तुरुंगवास भोगावा लागला. बांगलादेश मुक्तिलढ्यावेळी संस्थेचे दोन कार्यकर्ते प्रार्थना करताना मारले गेले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर या संस्थेला बांगलादेश सरकारने गांधी आश्रम ट्रस्ट या नावाने मान्यता दिली आणि संस्था मोकळेपणाने काम करू लागली.\nबांगलादेशला जायचे ठरले, तेव्हाच नौखालीलाही जायचे मी ठरवले होतेच. माझ्याबरोबर आलेले माझे मित्र अन्वर राजन हे, पुण्याच्या ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे विश्वस्त आणि सेक्रेटरी आहेत. त्यांनाही नौखालीला जायचे होते. मला ढाक्क्याला बोलावणाऱ्या ‘स्प्रिंग लॅा स्कूल’चा शेवटचा दिवस 14 मार्च 2020 हा होता. त्यानंतर आम्ही एक दिवस ढाक्क्यात थांबलो आणि 16 मार्चला नौखाली���ा जायला निघालो. सोबत तिथले प्रा.मोहम्मद नानूमियाँ हेही आले.\nढाक्क्याला येण्याआधी मी महात्मा गांधींवरच्या Last Phase या ग्रंथमालेच्या नवव्या खंडाचे नौखालीसंबंधीचे दोन भाग वाचले होते. महादेवभाई देसाई यांच्या निधनानंतर प्यारेलाल नय्यर हे गांधीजींचे सेक्रेटरी म्हणून काम करत. त्या सर्व काळात ते गांधीजींबरोबर होते. प्यारेलाल नय्यर यांनी त्या दोन भागांमध्ये गांधीजींच्या नौखाली यात्रेमधले प्रसंग तपशीलवार नमूद केले आहेत, ते असे :\n‘पाकिस्तानच्या मागणीच्या समर्थनार्थ महम्मदअली जीना ह्यांनी ‘डायरेक्ट ॲक्शन’ची घोषणा दिल्यानंतर 16 ऑगस्ट 1946 रोजी कलकत्त्यामध्ये मोठे हत्याकांड झाले, त्यानंतर 10 ऑक्टोबर 1946 पासून नौखालीमधील हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या. अत्याचाराने त्रस्त झालेल्या लोकांचे लोंढे कलकत्त्याला येऊ लागले. गांधीजी तेव्हा दिल्लीत होते. तिथून कलकत्त्यात येऊन ते काही दिवस राहिले. तिथे त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केला, प्रार्थना सभा घेतल्या. तेव्हाच्या एकत्रित बंगालचे मुख्यमंत्री (तेव्हा त्यांना पंतप्रधान म्हणत) मुस्लिम लीगचे हुसेन शहीद सुऱ्हावर्दी हे होते. गांधीजींच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शांतता समिती स्थापन करण्यात आली, जिच्यातर्फे एक जाहीरनामा प्रसृत करण्यात आला. त्यामध्ये म्हटले होते, ‘जातीय दंगे करून पाकिस्तान निर्माण करता येणार नाही. आणि अशाच हिंसक पद्धती वापरल्या तर भारतही एकसंध राहू शकणार नाही. कुठल्याही भागात अल्पसंख्याकांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे.’ त्यानंतर गांधीजींनी नौखालीला जाण्याचे ठरवले. त्यांनी तिथे जाणे धोक्याचे आहे आणि त्यांनी तिथे जाऊ नये, असे सर्वांनी त्यांना सांगितले; पण नौखालीतल्या हिंसाचाराच्या बातम्या ऐकून गांधीजी अत्यंत अस्वस्थ झाले होते. ‘कोणीही बरोबर आले नाही तरी मी तिथे जाणारच’ हे त्यांनी जाहीर केले.\nगांधीजी 6 नोव्हेंबर 1946 रोजी नौखालीला जायला निघाले. गांधीजींबरोबर नौखालीला जाणाऱ्यांमध्ये बंगाल विधानसभेचे सदस्य हरेन घोष चौधरी, श्री.निर्मल बोस, नौखालीतले स्थानिक कार्यकर्ते चारू चौधरी, डॉ.सुशीला नय्यर, सुचेता कृपलानी, गांधीजींची नात- त्यांच्या पुतण्याची मुलगी मनू, त्यांच्या आश्रमातील एक मुस्लिम कार्यकर्ती अमतूस सलाम हे होते. मुख्यमंत��री शहीद सुऱ्हावर्दी यांची मुलगी आणि एका मंत्र्याची मुलगी यांनाही गांधीजींबरोबर जाण्याची इच्छा होती. परंतु त्या दोघीही बुरखा घालत नसत आणि तिथल्या वातावरणात नौखालीच्या कट्टर मुल्ला-मौलवींचा विरोध नको, म्हणून त्यांना न पाठवण्याचे ठरले. बंगाल सरकारमधले कामगारमंत्री शमसुद्दीन अहमद आणि दोन उपमंत्री गांधीजींच्या बरोबर काही काळ गेले. गांधीजींसाठी योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता, पण गांधीजींनी तो दूर ठेवला. पोलिसांच्या जवळिकीमुळे लोकांपासून दुरावा वाढेल, ही त्यांची भूमिका होती. नौखाली जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गांधीजी असताना जवाहरलाल नेहरूही तिथे एकदा येऊन गेले.\nदि.6 नोव्हेंबर रोजी गांधीजी नौखालीला निघाले. प्रथम कलकत्ता ते कुश्तिया आणि तिथून गोआलांडापर्यंत ट्रेनने आणि नंतर चांदीपूरपर्यंत 100 मैल अंतर पद्मा नदीतून स्टीमरने. त्यांच्या स्वागतासाठी, त्यांना भेटण्यासाठी लोक सर्वत्र मोठ्या संख्येने उभे होते. पुढे नौखाली जिल्ह्यामध्ये गांधीजी दि.1 मार्च 1947 पर्यंत 47 खेड्यांमधून पायी हिंडले. त्या वेळी नौखालीत हिंदूंची लोकसंख्या साधारणपणे 20 टक्के होती आणि प्रचंड हिंसाचाराने ते सर्व हादरले होते. हिंदू हे प्रामुख्याने जमीनदार असल्याने त्यांच्यावर मुसलमानांचा रोष होता. त्यात मुस्लिम लीगच्या डायरेक्ट ॲक्शनच्या नाऱ्यामुळे हिंसाचार झाला होता. दोन्ही समाजांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती. दोन्ही समाजांमध्ये सामंजस्य आणि एकोपा निर्माण करणे अतिशय कठीण होते. सर्वत्र चिखल, जळलेली घरे, कुजलेली प्रेते यातून दिवसा आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात गांधीजी चालत गेले. घराघरांत, मंदिरांत आणि मशिदींत जाऊन लोकांना भेटले. लोकांना धीर देणे, निराश्रितांची शिबिरे उभारणे, प्रार्थना सभा घेणे, वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करणे, शक्य त्या लोकांना त्यांच्या घरी पाठविणे, स्त्रियांचे अश्रू पुसणे, हिंदू-मुस्लिम समन्वय घडविणे, शांतता समित्या स्थापन करणे- हाच त्यांचा कार्यक्रम होता. गांधीजींच्या प्रार्थनासभांना मोठ्या संख्येने हळूहळू हिंदू आणि मुसलमानही येऊ लागले, शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन देऊ लागले. गांधीजींच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आणि पुष्कळशी शांतता प्रस्थापित झाल्यानंतरच ते कलकत्त्याला परत गेले, 4 मा��्च 1947 ला बिहारला जाण्यासाठी; कारण तिथेही दंगे भडकले होते. तिथे बादशाह खान गांधीजींबरोबर आले. ‘यदि तोर डाक शूने कोऊ ना आशे, तबे एकला चालो रे’ या रवींद्रनाथांच्या काव्यपंक्ती नौखालीमध्ये आचरणात आल्या होत्या.\nनौखालीत गांधीजी जोयाग या गावी एक दिवस राहिले होते. तिथे आज गांधी आश्रम उभा आहे. त्याचीही थोडी माहिती आधी मिळाली होती. ती जमीन बॅरिस्टर हेमंतकुमार घोष यांची होती. गांधीजींचे काम पुढे चालू राहण्यासाठी त्यांनी ती जमीन आश्रमाला दान केली. गांधीजींना नौखालीला नेणाऱ्यांमधले श्री.चारू चौधरी यांनी अनंत हाल-अपेष्टा व त्रास सोसत तिथे शांतता आणि समाजसेवेचे काम चालू ठेवले. परंतु, 1960 मध्ये पाकिस्तान सरकारने आश्रमाची जागा Enemy Propertyम्हणून जाहीर केली. चारूबाबूंना 1963 पासून तुरुंगवास भोगावा लागला. बांगलादेश मुक्तिलढ्यावेळी संस्थेचे दोन कार्यकर्ते प्रार्थना करताना मारले गेले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर या संस्थेला बांगलादेश सरकारने गांधी आश्रम ट्रस्ट या नावाने मान्यता दिली आणि संस्था मोकळेपणाने काम करू लागली. चारूबाबूंनंतर संस्थेच्या सेक्रेटरी झरनाधारा चौधरी यांनी ते काम पुढे चालू ठेवले. सध्या संस्थेचे काम नबकुमार राहा, ए.एन.एम. झहिरउद्दीन आणि तरणीकुमार दास पाहतात.\nगांधीजी नौखालीत पायी हिंडले, तेव्हा तिथे साधे रस्तेही नव्हते. आम्ही साडेपाच तासांचा प्रवास मोटारने करून जोयाग-सोनाईमोरी येथील गांधी आश्रमाच्या येथे पोहोचलो. वाटेत सर्वत्र हिरवागार प्रदेश होता. शेवटचे रस्ते चिंचोळे होते. संस्थेचे पदाधिकारी नबकुमार राहा आणि तरणीकुमार दास आमच्या स्वागतासाठी अगत्याने उभे होते. आमची तोंडओळख झाल्यानंतर आम्ही संस्थेच्या प्रागंणामध्ये गेलो, तर समोरच गांधींचा पूर्णाकृती पुतळा उभा होता. त्याला वंदन करून पुढे जाताच नबकुमारजींनी डाव्या बाजूचा एक मोठा फलक दाखविला. गांधीजी ज्या 47 गावांखेड्यांमध्ये गेले होते, तो सगळा मार्ग आणि नकाशाच त्या फलकावर चितारलेला होता.\nनंतर नबकुमार आम्हाला संस्थेच्या कार्यालयात घेऊन गेले. कार्यालयात लावलेल्या फोटोंमध्ये नौखालीत येण्याआधी कलकत्त्यात गांधीजींनी घेतलेल्या प्रार्थनासभेचा फोटो होता. त्यात गांधीजींच्या बाजूला तेव्हाच्या एकत्रित बंगालचे पंतप्रधान शहीद सुऱ्हावर्दी बसलेले दिसत हो��े आणि बाजूला उभ्या असलेल्या दोन तरुणांमधला एक तरुण शेख मुजिब हे होते. चहापाणी झाल्यानंतर तिथे बांधत असलेल्या ‘गांधी मेमोरियल म्युझियम’मध्ये आम्ही गेलो. म्युझियमची इमारत उभी आहे. वर्षभर तिच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. तिथे गांधीजींचा जीवनप्रवास आणि त्यांची नौखालीयात्रा रेखाटायची आहे. आर्थिक अडचणींमुळे सध्या काम रेंगाळले आहे. इमारतीच्या दारातच झरनाधारा चौधरी यांचा मोठा फोटो लावलेला आहे.\nसंस्थेने दिलेले रुचकर जेवण घेतल्यानंतर त्यांच्या बाजूच्या कार्यशाळेमध्ये गेलो. तिथे दोन महिला हातमागावर कापड विणण्याचे काम करीत होत्या. नबकुमारजींनी सांगितले की, आजमितीस संस्थेच्या हातमाग केंद्रांमध्ये 64 महिला काम करतात. त्यांना महिन्याला किमान 4000 टाका (बांगलादेशी चलन) उत्पन्न मिळते. संस्थेतर्फे Employment Generation Programme चालवला जातो, ज्यामुळे सुमारे 30,000 माणसांना काम मिळते. बाजूलाच असलेल्या संस्थेच्या स्टोअरमध्ये आश्रमात बनविलेल्या वस्तू प्रदर्शनार्थ आणि विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. संस्थेची छोटीशी लायब्ररीदेखील आहे.\nआज संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. संस्था तीन शाळा चालवते, दोन प्राथमिक आणि एक माध्यमिक. त्यात 600 विद्यार्थी शिकतात. संस्थेतर्फे चार वर्षांचा Nursing Training Course चालवला जातो. शिवाय Homestead Gardening आणि Fish Harvesting चे शिक्षणही दिले जाते.\nबांगलादेशात ‘युनियन परिषद’ ही सर्वांत तळातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. 75,000 टाक्यांपर्यंतचे वाद त्या परिषदेकडे सोडविण्यासाठी जिल्हा न्यायालये पाठवितात. युनियन परिषदेचे अध्यक्ष हे या वाद सोडविणाऱ्या पंचमंडळाचे प्रमुख असतात. या पंचमंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष यांना संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.\nझरनाधारा चौधरी ह्यांनी हे सर्व कार्य उभे केले. त्यांना 1988 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारने 2013 मध्ये ‘पद्मश्री’ देऊन आणि बांगलादेश सरकारने 2015 मध्ये ‘एकुशे पदक’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. जून 2019 मध्ये निधन होईपर्यंत त्या नौखाली आश्रमामध्ये कार्यरत होत्या.\nनबकुमारजींनी नंतर सांगितले की, 1992 मध्ये भारतामध्ये बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा बांगलादेशात काही ठिकाणी दंगे झाले; परंतु विशेष म्हणजे, गांधीजी ज्या 47 गावांमध्ये गेले होते तिथे हिंसेची एकही घटना घडली नाही वयाच्या 78 व्या वर्षी प्रकृती साथ देत नसताना गांधीजी जवळजवळ चार महिने नौखालीच्या खेड्यापाड्यांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चालत राहिले होते. माणसा-माणसांमधील द्वेषभावना संपवणे, हा त्यांचा एकमेव कार्यक्रम होता. नौखालीला जाताना आम्हाला या भागात प्रथमच मोठ्या संख्येने बुरखा घातलेल्या स्त्रिया दिसल्या, ज्या आधी कुठेही फारशा दिसल्या नव्हत्या. वाटेत एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. तिथे एक पोलीस अधिकारीही चहा घेत होते. त्यांना नौखालीतल्या वातावरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले होते, ‘बांगलादेशमधला हा भाग सर्वांत अधिक Fundamentalistआहे.’ असे असूनही गांधीजींच्या कार्याचे फळ नबकुमारजींच्या वक्तव्यामधून दिसून येत होते. हिंसाचार झाल्यानंतर धार्मिक अल्पसंख्याकांना आजही आधार वाटतो तो गांधीजींचा. त्यांचा आधार घ्यावा लागतो, हे गांधीजींचे मोठेपण आणि तो आधार घेण्याचे प्रसंग अजूनही येत राहतात, हे आपले कोतेपण. महात्म्याने पावन केलेल्या त्या भूमीला आम्ही प्रणाम केला आणि नौखालीचा निरोप घेतला.\nगांधीजींचा संबंध आला होता अशा अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मला मिळालेली आहे. पोरबंदर येथील त्यांचे जन्मस्थान, राजकोट येथील त्यांची शाळा, त्यांचे साबरमती आणि वर्धा येथील आश्रम, त्यांना अटक करून जिथे बंदिस्त केले होते तो पुण्याचा आगाखान पॅलेस, त्यांची हत्या झाली ते दिल्लीचे बिर्ला हाऊस, त्यांच्या अखेरच्या वस्त्रांचे जतन करणारे मदुराईचे गांधी म्युझियम- या सर्व ठिकाणी मी जाऊन आलो आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या ज्या पीटरमारिट्‌सबर्ग येथे त्यांना ट्रेनमधून फेकून देण्यात आले आणि त्यांना वर्णद्वेषाचा पहिला चटका बसला, तिथेही मी गेलो आहे. दोन चिमूट मीठ उचलून ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध जिथे त्यांनी लढा सुरू केला, त्या दांडी या गावी मी गेलेलो आहे. या सर्व प्रेरणास्थानांमध्ये असहाय, अल्पसंख्य लोकांना धीर देणारी नौखालीतली आणि नंतर बिहारमधली पायी केलेली यात्रा मला विशेष प्रेरणादायी वाटते. गांधीजी नौखालीत गेले, तेव्हा जो देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले होते तो भारत देश एकत्रितपणे स्वतंत्र होण्याची शक्यता धूसर झाली होती. माणसामाणसांमध्ये जाती-धर्मावरून भेद करू नयेत, या देशातील हिंदू आणि मुसलमान या दोन प्रमुख धर्मांतील लोकांनी गुण्य���गोविंदाने राहावे, या त्यांच्या विचाराला तिथे मूठमाती दिलेली त्यांना दिसत होती. प्रकृती ठीक नसताना तिथल्या धोकादायक परिस्थितीत जाऊ नका, असे त्यांना अनेकांनी सांगितले होते; तरीही 78 व्या वर्षी प्रकृती व जीवाची पर्वा न करता शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या भागातून ते फिरले होते. आणि पुष्कळशी शांतता प्रस्थापित करूनच पुढे बिहारला गेले होते माउंटबॅटन यांनी गांधीजींना One Man Armyअसे जे म्हटले, ते उगाचच नव्हे\nज्या प्रश्नासाठी आपल्या प्रकृतीची आणि जीवाची पर्वा न करता गांधीजी नौखालीत गेले होते, तो प्रश्न आजही सगळ्या जगाला भेडसावत आहे. वर्ण, लिंग, जाती-धर्मावरून भेद न करणारा समाज निर्माण करणे आणि अल्पसंख्याकांना विकासाची समान व पूर्ण संधी, सुरक्षा व सन्मान देणे ही आजचीही वैश्विक गरज आहे. यासाठी गांधीजींच्या नौखाली यात्रेतून आपण प्रेरणा घेणार का\nTags: सोनार बांगला महादेवभाई देसाई महाराष्ट्र गांधी स्मारक निधी महम्मदअली जीना नौखाली महात्मा गांधी गांधी हेमंत गोखले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.\nलेख फारच छान आहे.गाधींची जादू आजही जनमानसावर नक्कीच आहे हे लेख वाचतांना सतत जाणवत होते\nविश्वकल्याणाचा मार्ग : महात्मा गांधी\nवारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा\nस्वामी विवेकानंद यांची खरी ओळख (पूर्वार्ध)\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/40-immediate-operation-of-40-beds-for.html", "date_download": "2021-06-17T22:41:49Z", "digest": "sha1:7TAY3QUDMOEHYHXJP3BIV2UB7RRN6JGD", "length": 11491, "nlines": 71, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी 40 बेड तातडीने कार्यान्वित", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाम्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी 40 बेड तातडीने कार्यान्वित\nम्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी 40 बेड तातडीने कार्यान्वित\nमनोज पोतराजे मे २३, २०२१ 0\nम्युकरमायकोसिस आजाराच्या उपाययोजना व नियंत्रणाबाबत आढावा बैठक\nचंद्रपूर दि.23 मे : कोरोना विषाणू हा संसर्ग आजार सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा रुग्णांना विहित वेळेत योग्य उपचार मिळावा यासाठी खाजगी रुग्णालयात 40 बेड तातडीने कार्यान्वीत करण्यात आले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे म्युकरमायकोसिस या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक आरोग्य सोयी सुविधा त्वरीत उपलब्ध करून घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेत.\nया आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक पार पडली.\nयावेळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, अधिष्ठाता डॉ. टेकाडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविष्कार खंडाळे, चंद्रपूर,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत तसेच खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर सदर बैठकीला उपस्थित होते.\nएकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराकरिता योजनेअंतर्गत अंगीकृत वासाडे रुग्णालय ( डॉ. अजय वासाडे) येथे 20 बेड व क्राईस्ट रुग्णालय,तुकूम येथे 20 बेड असे एकूण 40 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे.\nरुग्णांना सदर योजनेअंतर्गत मोफत आैषधोपचार तथा शस्त्रक्रिया पुरविण्यात येणार आहे. याकरिता योजनेअंतर्गत एकूण 19 पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आलेले असून शस्त्रक्रियेसाठी 11 पॅकेजेस तर औषध उपचाराकरिता आठ पॅकेजेस देण्यात आलेले आहे.\nत्या��प्रमाणे सदर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य पोर्टल मध्ये म्युकरमायकोसिस करिता आवश्यक बदल तातडीने करून घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिल्यात.\nसदर योजनेचा लाभ हा राज्यातील सर्व नागरिकांना उपलब्ध असून त्याकरिता सर्व राशन कार्ड, तहसीलदार यांचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि कोणतेही एक शासन मान्य फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या मदतीकरिता आरोग्य मित्र उपलब्ध असून रुग्णांनी लाभाकरिता आरोग्य मित्रांना संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी म्हणाले की, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे कंट्रोल रूमच्या माध्यमातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची फोनद्वारे आरोग्य संबंधी माहिती जाणून घ्यावी. शुगर नियंत्रणात ठेवण्याकरिता डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना आवश्यक सूचना द्याव्यात. व दोन ते तीन आठवडे रुग्णांवर लक्ष द्यावे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये जे रुग्ण भरती असतील त्यांनासुद्धा याबाबत अवगत करावे.\nतसेच या आजाराच्या उपचाराकरिता लागणारी आधुनिक साधनसामुग्री, उपकरणे लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिली.\nजिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या आजाराच्या उपचारासाठी तातडीने 40 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच येत्या काही दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नव्याने बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/thiamethoxam", "date_download": "2021-06-17T22:39:09Z", "digest": "sha1:MCVMJCRHDZREMYAN2XEJABVS2SMM5XB6", "length": 23030, "nlines": 151, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "थायमेथोक्झामयुक्त ४ प्रमाणित एकल कीटकनाशके व त्यांचे उपयोग – Patil Biotech Services", "raw_content": "\nथायमेथोक्झामयुक्त ४ प्रमाणित एकल कीटकनाशके व त्यांचे उपयोग\nथायमेथोक्झाम हे, नियोनिकोटीनोइड प्रकारचे, एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. विविध प्रकारच्या अनेक किडीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे ते व्यापक गटात मोडते. फवारणी नंतर हे लगेच पिकात शोषले जाते. पिकाच्या सर्व भागात पसरते. जेव्हा कीड पिकाचे शोषण करते तेव्हा ते किडीत पोहोचते. स्पर्श, श्वास व पोटावाटे हे कीटकनाशक किडीच्या शरीरात दाखल होते. तेथे ते संवेदना वहनात अडथळे आणते ज्यामुळे किडीस लखवा होतो.\nउत्पादक कंपनीच्या दाव्यानुसार थायमेथोक्झाममुळे पिकाच्या \"जोशा\"त वाढ होते. थायमेथोक्झाममुळे काही विशीष्ट क्रियाशील प्रथिनाची निर्मिती वाढते ज्यामुळे पिकाची तणाव प्रतिकारशक्ती वाढते. फवारणी केलेली पिके पाण्याचा ताण, उष्णता, मृदेची क्षारता, सामू, किडीमुळे होणाऱ्या जखमा, वारा, गारपीट, विषाणूचा प्रभाव इतक्या साऱ्या अडचणींना तोंड देण्यास सक्षम बनतात.\nकेंद्रीय कीटकनाशक बोर्डाने थायमेथोक्झामवर आधारित ९ कीटकनाशके प्रमाणित केली असून त्यातील चार एकल कीटकनाशकांची माहिती इथे देत आहे. इतर ५ कोम्बो कीटकनाशकांची माहिती दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकरच देणार आहे.\nथायमेथोक्झाम ३० % एफ एस हे प्रमाणित कीटकनाशक बियाणे प्रक्रियेसाठी वापरायचे असते. जर आपण स्वत:चे बियाणे वापरत असाल किंवा ज्या कंपनीचे बियाणे आहे त्यांनी बीजप्रक्रिया केली नसेल तर या कीटकनाशकाचा उपयोग खालील बियाण्यासाठी करू शकतो.\nकापसातील मावा, पांढरीमाशी व तुडतुडे नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास १० मिली वापरावे\nज्वारी व सोयाबीन मधील खोडमाशी नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास १० मिली वापरावे\nगहू पिकातील वाळवी नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास ३.३ मिली वापरावे\nमिरचीतील फुलकिडे नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास ७ मिली वापरावे\nभेंडीतील तुडतूडे , नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास ५.७ मिली वापरावे\nमाक्यातील खोडमाशी नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास ८ मिली वापरावे\nसूर्यफुलातील तुडतूडे व फुलकिडे नियंत्रणासाठी एक किलो बियाण्यास १० मिली वापरावे\nकीटकनाशक कोणतेही असो, त्याचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. त्याअगोदर आपण व्यवस्थापनाच्या माध्यमातून कीडनियंत्रण करू शकतो. संतुलित खत व्यवस्थापन हा त्याचाच एक भाग असून त्यासाठी आपण अमृतगोल्ड एन[पीके वाटर सोल्युबल मिश्र खतांचा, अमृत प्लस ड्रेंचींग कीटचा व मायक्रोडील सूक्ष्मअन्नद्रव्य खतांचा वापर करावा. चिकट सापळे, कामगंध सापळे वापरून आपण किडीचे प्रजनन रोखू शकता.\nथायमेथोक्झाम ७० % डब्ल्यू एस (क्रुझर, कव्हर, स्पेर) हे प्रमाणित कीटकनाशक लागवडीच्या वेळी बियाण्याला लावण्यासाठी वापरायचे आहे. व्यापारी पद्धतीने बियाणेप्रक्रीयेसाठी याची शिफारस केलेली नाही. शेतात वापरायच्या वेळी, लागत असलेली पावडर कमीत कमी पाण्यात मिसळून ओघळ येईल अशी लापशी बनवावी. प्लास्टिकच्या पिशवीत बियाणे घेवून त्यात वरून हि लापशी टाकावी व एखादे मिनिट चांगले घोळावे जेणेकरून प्रत्येक बियाण्यास औषध लागेल. पाणी कमी पडले असे वाटल्यास अंदाजे पाणी टाकून थोडावेळ घोळावे.\nकापसातील मावा, पांढरीमाशी, फुलकिडे व तुडतुडे नियंत्रणासाठी १ किलो बियाण्यास ४ ते ५ ग्राम वापरावे\nभेंडीतील मावा व तुडतूडे नियंत्रणासाठी १ किलो बियाण्यास ३ ग्राम वापरावे\nटमाट्यातील मावा व फुलकिडे नियंत्रणासाठी १ किलो बियाण्यास ६ ग्राम वापरावे\nसूर्यफुलातील तुडतूडे व फुलकिडे नियंत्रणासाठी १ किलो बियाण्यास ४ ग्राम वापरावे\nगव्हातील वाळवी व मावा नियंत्रणासाठी १ किलो बियाण्यास २ ग्राम वापरावे\nमाक्यातील खोडमाशी व मावा नियंत्रणासाठी १ किलो बियाण्यास ३.५ ते ४ ग्राम वापरावे\nभातातील फुलकिडे व तुडटुडे नियंत्रणासाठी १ कलो बियाण्यास १.५ ग्राम वापरावे\nथायमेथोक्झाम ७५ % एस जी हे प्रमाणित कीटकनाशक मृदेतून द्यायचे असून रससोशक व पोखरणाऱ्या किडीचे नियंत्रण करते. हे कीटकनाशक मुळातून शोषले जावून पिकात सर्वदूर पसरते. पिकाच्या बाह्य भागावर याचे अंश नसल्याने मित्र किडीला याचा त्रास होत नाही.\nभुइमुगातील वाळवी नियंत्रणासाठी ५२ ग्राम २०० ते ४०० लिटर पाण्यास मिसळून एक एकर क्षेत्रात द्यावे, शेवटचे दोन महिने व��परास प्रतिबंध आहे\nउसातील वाळवी व सुरवातीची खोडकिडी ५२ ग्राम २०० ते ४०० लिटर पाण्यास मिसळून एक एकर क्षेत्रात द्यावे, शेवटचे सात महिने वापरास प्रतिबंध आहे\nभातातील हिरवे व तपकिरी तुडटुडे नियंत्रणासाठी ६२ ग्राम ५०० मिली पाण्यात विरघळून १० किलोवाळू वाळूत मिसळावे व एक एकर क्षेत्रात पसरवावे, शेवटचे दोन महिने वापरास प्रतिबंध आहे\nकापाशीतील तुडतूडे व फुलकिडे नियंत्रणासाठी मिली ग्राम २०० ते ४०० लिटर पाण्यास मिसळून एक एकर क्षेत्रात द्यावे, शेवटचे १०९ दिवस वापरास प्रतिबंध आहे\nथायमेथोक्झाम २५ % डब्लू जी (ॲक्टरा, ॲरो, क्लिक, स्लेअर, रिनोवा)\nआता उत्तम दर्जाची कीटकनाशके ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपल्या सुविधेसाठी इथे लिंक देता आहे\nभातातील खोडकीड, गादमाशी (gall midge), पाने दुमडणारी कीड, पांढरे/तपकिरी/हिरवे तुडतूडे, व फुलकिडे नियंत्रणासाठी २-३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची १४ दिवस वापर करू नये\nकापसातील तुडतूडे, फुलकिडे, मावा नियंत्रणासाठी २-३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची २१ दिवस वापर करू नये\nकापसातील पांढरी माशी नियंत्रणासाठी ४-६ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची २१ दिवस वापर करू नये\nभेंडीतील तुडतूडे, फुलकिडे, पांढरी माशी नियंत्रणासाठी १.५-३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची ५ दिवस वापर करू नये\nआंब्यातील तुडतूडे नियंत्रणासाठी 1.5 ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. काढणीच्या ३० दिवस अगोदर पासून वापर प्रतिबंधित आहे\nगव्हातील मावा नियंत्रणासाठी 1.5 ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे शेवटची २१ दिवस वापर करू नये\nमोहरीतील मावा नियंत्रणासाठी 1.5-३.० ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे शेवटची २१ दिवस वापर करू नये\nटमाटे व वांग्यातील पांढरी माशी नियंत्रणासाठी ३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी\nबटाट्यातील मावा नियंत्रणासाठी ३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. आळवणी किंव ठिबकने द्यायचे असल्यास ८०-८५ ग्राम २०० ते २५० लिटर पाण्यात मिसळावे. शेवटचे ७७ दिवस वापरास प्रतिबंध आहे .\nलिंबूतील सायला (psylla) हि कीड नियंत्रण करण्यासाठी १.५ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. तोडणीच्या २० दिवस अगोदर फवारणी बंद करावी.\nखाली स्क्रोल करून शेतीविषयक आमचे विविध लेख नक्की वाचा. आपण आमची उत्पादने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता.\nथायमेथोक्झाम हे कीटकनाशक वर दिलेल्या माहितीनुसार वापरायचे आहे. बाजारातील काही पॅकिंगवर हुमणीनियंत्रणासाठी याचा वापर करावा असे चित्राच्या माध्यमातून सुचवलेले दिसते. केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने मात्र अशी शिफारस कोठेही केलेली नाही. त्यामुळे दिशाभूल केली जाते आहे असे स्पष्ट आहे. मित्रहो, शेतातील हुमण्या गोळा करून त्यावर या कीटकनाशकाची फवारणी केली तर कदाचित त्या मरतीलहि. पण म्हणून हे औषध शेतात लागू होईल असे सांगता येत नाही. विधायक पद्धतीने एखाद्या उत्पादकास तसा दावा करायचा असल्यास त्याला त्याचे शास्त्रीय पुरावे केंद्रीय कीटकनाशक बोर्डास द्यावे लागतील. पुराव्यातील तथ्यांचा विचार करून बोर्ड यास परवानगी देईल. तसे करते वेळी बोर्ड याच्या दूरगामी परिणामांचा देखील विचार करेल.तूर्तास जोपर्यंत असे होत नाही तो पर्यंत हुमणी नियंत्रणासाठी हे कीटकनाशक वापरू नये.\nवांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान\nफळ आणि शेंडा पोखरणारी कीड वांगे उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी...\n\"लागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\" या ब्लॉगमध्ये आपण...\n\"क्लोरानट्रानिप्लोर\" युक्त कीटकनाशके व त्यांच्या शिफारसी\nक्लोरानट्रानिप्लोर या घटकाचे दुसरे नाव रीनाक्सपीर असे असून हे ड्यूपोंट...\nएकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे\nपिक व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पराकोटीचा गोंधळ दिसून...\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nपारंपरिक खते (सुपर फॉस्फेट, डाय- अमोनियम फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश)...\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nकोणत्याही पिकातील कीड व रोग नियंत्रण करते वेळी पिकाचा दर्जा...\nभेंडीत मावा, फळ व खोड किडा, पांढरी माशी, तुडतुडे, ठिपकेदार बोंड...\nएसिफेटचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्यापूर्वी नक्की वाचा\nकीटकनाशकांचा वापर करते वेळी अपुऱ्या ज्ञानामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\nटोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा\nउन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे\nशेती तुमची आणि माझी\nसन्मानातून साधू प्रगती, राहू अनंत आनंदी.\n29 भाज्यांच्या पेरणीचे महिने\n\"mainEntityOfPage\": { \"@type\": \"WebPage\", \"@id\": \"https://www.patilbiotechservices.in\" }, \"headline\": \"थायमेथोक्झामयुक्त ४ प्रमाणित एकल कीटकनाशके व त्यांचे उपयोग\", \"description\": \"इतर देशांच्या मानाने भारतात उत्पादित होणाऱ्या अन्नात जास्त प्रमाणात कीटकनाशक अंश सापडतात. खर तर आपला एकरी कीटकनाशकाचा वापर इतर देशांपेक्षा खूप कमी आहे मग अंश जास्त का याचे मुख्य कारण कीटकनाशक वापराबद्दल असलेले अज्ञान व त्यातून होणाऱ्या चुका. हीच बाब लक्षात घेवून आम्ही देत आहोत अशी माहिती ज्यामुळे कीटकनाशकाच्या योग्य व प्रमाणबद्ध वापरातून उत्पादित होणाऱ्या अन्नचा दर्जा सुधारेल.\", \"image\": [ \"https://cdn.shopify.com/s/files/1/1051/4100/articles/thiamethoxam_1280x.jpg याचे मुख्य कारण कीटकनाशक वापराबद्दल असलेले अज्ञान व त्यातून होणाऱ्या चुका. हीच बाब लक्षात घेवून आम्ही देत आहोत अशी माहिती ज्यामुळे कीटकनाशकाच्या योग्य व प्रमाणबद्ध वापरातून उत्पादित होणाऱ्या अन्नचा दर्जा सुधारेल.\", \"image\": [ \"https://cdn.shopify.com/s/files/1/1051/4100/articles/thiamethoxam_1280x.jpg\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-18T00:13:30Z", "digest": "sha1:OCMGGJHLSGE4R2V5RVCL6DPMONCBKDYT", "length": 9990, "nlines": 161, "source_domain": "mediamail.in", "title": "विज्ञान-तंत्रज्ञान – Media Mail", "raw_content": "\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\n“फलोत्पादन क्षेत्र विकास” योजनेत केळीसाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा- पंकज पाटील, केळीतज्ज्ञ\nटेलिकम्युनीकेशन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील वैद्यकीय सेवेवर सकारात्मक परिणाम: डॉ.���िरीष कुळकर्णी\nभुसावळ-सध्याच्या आधुनिक जगात स्मार्टफोन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनीकेशन तंत्रज्ञाना शिवाय तसेच वायरलेस डिव्हाइसशिवाय आपल्याला जीवनाची कल्पना करणे सुद्धा कठीण आहे.…\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nगूगल प्ले स्टोअर सहसा माॕलवेअरसह लपून बसणारे अॅप्स मिळवते असे अ‍ॅप्स मंजूर होत नाहीत किंवा काढले जात नाहीत. याची खात्री…\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nमयुरेश निंभोरे , मो.-9325250723 भुसावळ दि-09/08/2020कोरोना संसर्ग काळानंतर भारतातीलच नाही तर जगातील शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मोठे बदल घडून…\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nमयुरेश निंभोरे प्रत्यक्ष रोजगारात महिला अभियंत्यांना प्राधान्य – डॉ.नीता नेमाडे दि-06/08/2020जागतिक स्तरावरील आघाडीच्या मोबाइल, टीव्ही कंपन्या येत्या वर्षांत देशात येणार…\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25989/", "date_download": "2021-06-17T23:58:53Z", "digest": "sha1:H22ZKH2CJJLDVM6UEDNKS2ECZMV5NSHN", "length": 44780, "nlines": 242, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सुरक्षा झडप व प्रयुक्ति – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडर���क ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसुरक्षा झडप व प्रयुक्ति\nसुरक्षा झडप व प्रयुक्ति\nसुरक्षा झडप व प्रयुक्ति : दाबयुक्त वायू, वाफ किंवा द्रव साठविण्याच्या बंद पात्रातील, पंपातील अथवा पुरवठा नळ्यांतील दाबाने, त्यांच्या रचनेला योग्य ठरविलेल्या पूर्वनिर्धारित (निश्चित केलेल्या) दाबाची मर्यादा उल्लंघिल्यास अशा रचनेत स्फोट, धक्के, जलाघात, ऊर्मी घणाघात किंवा कंपने निर्माण होऊन त्यांची मोडतोड अथवा नुकसानी होईल. हा धोका टाळण्यासाठी अशा रचनेत निर्गम मार्ग ठेवून त्यातील आसनावर व्यवस्थित उघडझाप करणारा भाग [→ झडप] बसविलेला असतो, त्यास ‘सुरक्षा झडप’ असे म्हणतात. ही व्यवस्था अतिरिक्त दाबाला मोकळी वाट करून देऊन अशा रचनेतील दाब कमी करते. ज्या दाबाने सुरक्षा झडप उघडण्याची सिद्घता केलेली असते, त्यास विमोचनी दाब म्हणतात. म्हणून अशा झडपेला ‘विमोचन झडप’ असेही म्हणतात (आ. १). या प्रकारच्या झडपेच्या रचनेत तबकडी झडपेला स्प्रिंगेचे पाठबळ देऊन तरफ दांडीने विमोचनी दाबाची सिद्घता केलेली असते. अतिरिक्त दाब तबकडी झडपेला रेटा देतो व ती उघडून तो बाहेर पडतो. २– ४ टक्क्यांनी पूर्वनिर्धारित दाबात पतन झाले की, झडप पुन्हा आपोआप मिटते. वातसंपीडकात अशी सुरक्षा झडप शासनाच्या नियमाप्रमाणे बसविणे सक्तीचे केलेले असते. अशाच प्रकारे दाबातील विभेदी (फरक) अवस्थेने पंपातील ‘विभेदी सूचि झडप’ आपोआप कार्यान्वित होते (आ. २). अशी झडप पंपाच्या रचनेत सुरक्षिततेसाठी बसविलेली असते. उच्च दाबाच्या पंपात द्रवाच्या प्रवाहातील चढ-उताराने रचनेत बिघाड होण्याची शक्यता असते. अशा वेळी वाढलेल्या दाबाचे विसर्जन आपोआप होण्यासाठी विमोचन झडपेची गरज असते. काही वेळा अकस्मात दाबरेटा मागील बाजूस बसतो. त्यासाठी पृष्ठदाब विमोचन झडप असल्यास दाब कमी होतो.\nशहराला पाणीपुरवठा करण्याचे नळ उंचभागी बसविलेल्या जलसाठ्याला जोडलेले असतात. अशा बंद नळात द्रवाच्या वहनवेगात अचानक बदल घडल्यास त्याच्या दाबात वाढ होते आणि नळ किंवा नळाचे सांधे फुटतात. कारण द्रवात ऊर्मी वा लाटा (उधाण) निर्माण होऊन आघाताचे आवाज निघतात, यास जलाघात किंवा जलघण म्हणतात. अशी क्रिया पुरवठा नळांत जागोजागी बसविलेल्या प्रवाहनियमन झडपा एकदम बंद केल्यानेही घडते. त्यासाठी आ. १ मध्ये दाखविलेली ‘नमुनेदार सुरक्��ा झडप’ बसवितात. मात्र अशी झडप शंक्वाकृती तबकडीच्या आकाराची असून तिच्या दांड्यावरील स्प्रिंगेवर एका हस्तचाकाने स्क्रू फिरवून पूर्वनिर्धारित दाबाला तिची सिद्घता केलेली असते. या प्रकारच्या झडपेला ‘फूल सुरक्षा झडप’ म्हणतात. पेट्रोल व तेल या द्रवांचे वहन करणाऱ्या पुरवठा नळ्यांत ज्या वेळेस असे आघात निर्माण होतात त्यांना ऊर्मी असे म्हणतात आणि अशा नळ्यांत स्फोट घडून येण्याची शक्यता असते.\nपाणीपुरवठा नळ उंच सखल भूभागी बसविलेले असल्याने त्यांतील हवा उंच जागी साठते आणि ती बाहेर निघून जाण्यासाठी त्या त्या ठिकाणी विमोचन झडपा बसवाव्या लागतात. कारण अशी कोंडलेली हवा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणते. त्याचप्रमाणे ज्या वेळेस नळात पाणी नसते त्या वेळेस त्यात बाहेरुन शिरलेली हवा कोंडली जाते. नळात पाणी भरत असताना ती बाहेर काढून टाकावी लागते. त्यासाठीही काही अंतरावर विमोचन झडपा बसवाव्या लागतात. या प्रकारच्या झडपांना ‘हवाई झडपा’ म्हणतात. आ. ३ मध्ये पहिल्यासाठी अ प्रकारची व दुसऱ्यासाठी आ प्रकारची झडप दाखविली आहे. अ प्रकारच्या झडपेत नळात पाणी भरल्यावर गोलतरणी वर सरकून झडप बंद होते व पाणी नसल्यावर तरफदांडी खाली सरकून झडप उघडते. आ प्रकारच्या झडपेत हीच क्रिया, परंतु दंडगोल तरणीने घडते. या झडपांचे भाग काशाचे (ब्राँझचे) करतात, तर तरणी तांब्याची बनवितात.\nद्रविक चालन यंत्रातील रचनेत दंतचक्री पंपाने तेलावर दाब निर्माण केला जातो. नळ्यावाटे तेल सिलिंडरमध्ये दाबाने भरले जाते. अशा रचनेच्या सुरक्षिततेसाठी जर तेलाचा दाब मर्यादेबाहेर वाढला, तर तो कमी करण्यासाठी स्प्रिंगेचे पाठबळ असलेली विमोचन झडप बसविलेली असते. ही झडप पूर्वनिर्धारित दाबात सिद्घ ठेवलेली असून रचनेत अतिरिक्त दाब निर्माण झाला की, ती आपोआप उघडून जादा दाब विसर्जित होऊन रचनेतील दाबाचे पतन घडून येते. आ. ४ मध्ये विमोचन झडप रचनेत बसविल्याची जागा दाखविली आहे. द्रव व वायू दाबपात्रात अशाच प्रकारच्या विमोचन झडपा बसविलेल्या असतात. उदा., अन्न शिजविण्याच्या घरगुती दाबपात्रात (कुकरमध्ये) अशी झडप बसविलेली असते. [→ गृहोपयोगी उपकरणे].\nकाही रचनांत स्प्रिंगभारी तर काहींत वजनभारी सुरक्षा झडपा बसविलेल्या असतात. भांड्यातील वाफेचा दाब मर्यादेबाहेर गेला की, भांडे फुटू नये म्हणून विमोचन झडपेतून अतिरिक्त वाफ बाहेर पडते व भांडे सुरक्षित राहते. पाण्यापासून वाफ तयार होणाऱ्या दाबपात्रात वाफेच्या वाढत्या दाबाव्यतिरिक्त दुसरा एक धोका निर्माण होतो. तो म्हणजे जसजसे भांड्यातील पाणी कमीकमी होते तसतसे ते अधिकाधिक तापत जाऊन भांडे फुटण्याचा संभव असतो. त्यासाठी कुकरमध्ये विमोचन झडपेशिवाय दुसरी सुरक्षा झडप बसविलेली असते. वास्तविक तिला ‘सुरक्षा बूच’ म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण भांड्याच्या झाकणातील निर्गम मार्गातील छिद्रात बिस्मथ, कॅडमियम व शिसे या धातूंपासून तयार केलेले गलनक्षम (वितळणारे) मिश्रधातूचे बूच बसविलेले असते. त्यामुळे पाणी कमी होऊन भांड्याचे तापमान मर्यादेपेक्षा वाढले की, ही मिश्रधातू वितळून भांड्यातील दाबयुक्त वायू बाहेर पडतो. साध्या विमोचन झडपेत एक पितळी अथवा काशाचे बूच झाकणाच्या डोक्यावरील आसनात बसविलेले असून ते अतिरिक्त वाफेने उचलले जाऊन तेथून वाफ बाहेर पडते. बुचाचे वजन अतिरिक्त वाफेच्या प्रमाणाशी निर्धारित केलेले असते.\nबाष्पित्रा त ⇨ पाण्याची वाफ इंधनाची उष्णता देऊन तयार केली जाते. वाफेच्या कार्यकारी दाबाला टिकेल असे दाबपात्र त्यासाठी वापरतात. अतिरिक्त वाफेच्या दाबाने व इंधनाच्या अतिरिक्त उष्णतेने या भांड्याचा (दाबपात्र) स्फोट होऊ नये, म्हणून त्यावर सुरक्षा झडप व गलनक्षम मिश्रधातूची बुचे कायद्याने बसविणे सक्तीचे केलेले असते. उच्च दाबाच्या वाफेच्या दाबपात्रासाठी दोन सुरक्षा झडपा व निम्न दाबासाठी एक झडप बसविणे अत्यावश्यक असते. अशा झडपा ४–५ प्रकारच्या असतात. आ. ५ मध्ये त्यांतील काही दाखविलेल्या आहेत. अशा झडपांतून जादा वाफ निर्माण होताच तिचे संपूर्ण विसर्जन त्वरित व्हावे एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाच्या त्या असतात.\nनिश्चलभारी सुरक्षा झडपेत (आ. ५ अ) निर्गम मार्गावरील आसनात बसविलेल्या झडपेवर कार्यकारी वाफेचा दाब पेलू शकेल अशा वजनांचा निर्धारित भार वजनधारकाच्या साहाय्याने दिलेला असतो. अतिरिक्त वाफेच्या दाबाने झडप उचलून उघडते व जादा वाफ बाहेर पडते. तरफभारी सुरक्षा झडपेत (आ. ५ आ) निर्गम मार्गावरील आसनात बसविलेल्या झडपेवर कार्यकारी वाफेचा दाब तोलला जाईल, अशा वजनभारी तरफेचा जोर दिलेला असतो. अतिरिक्त वाफेच्या दाबाने झडप उचलली जाऊन जादा वाफ बाहेर पडते. निश्चलभारी सुरक्षा झडप धक्क्याने उचलत अस��्याने ती आगगाडीच्या किंवा जहाजाच्या एंजिनाच्या बाष्पित्रासाठी वापरीत नाहीत. स्थिर अशा बाष्पित्राकरिता ती वापरतात. मात्र यांतील वजने सहजासहजी कोणाला कमी किंवा जास्त करता येत नाहीत. म्हणून घातपाती कृत्य कोणाला करता येत नाही. तरफभारी सुरक्षा झडपेत तरफेवरील वजन उघडे असल्याने त्याची तरफेवरील जागा सरकविल्यास किंवा ते कमी-जास्त केल्यास घातपाती प्रकार घडू शकतो. तसेच ही झडप धक्क्याने थोडीशी सैल पडते. स्प्रिंगभारी सुरक्षा झडपेत (आ. ५ इ), झडपेवर निर्धारित केलेल्या दाबाच्या स्प्रिंगेने वाफेचा कार्यकारी दाब पेललेला असतो. अतिरिक्त वाफेच्या दाबाने झडप उचलली जाते व जादा वाफ बाहेर पडते. यात दोन झडपा असल्याने वाफेचे विसर्जन झपाट्याने होते. धक्क्याने यातील रचनेत बिघाड होत नाही. घातपाती कृत्याची शक्यता नसते. निरनिराळ्या दाबक्षमतेच्या स्प्रिंगा बसवून उच्च दाब बाष्पित्रात अशा झडपांचा उपयोग करतात. सागरी जहाजाच्या व आगगाडीच्या एंजिनातील बाष्पित्रांत यांचा मुख्यत्वे उपयोग करतात. झडपा व आसने काशाची असतात.\nसंयुक्त उच्च बाष्प व निम्नजल तरफभारी तरणी सुरक्षा झडपेत (आ. ५ ई) उच्च बाष्प झडप (४) ही आसन (५) वर बसते. ही झडप निर्धारित कार्यकारी दाब पेलेल अशी तरफभारी असून त्यासाठी वजन (१२) व तरफ (१३) वापरतात. ही झडप तबकडी आकाराची असून अतिरिक्त वाफेच्या दाबाने उचलली जाऊन जादा वाफ बाहेर पडते. त्यामुळे बाष्पित्राच्या दाबपात्रातील दाबाचे पतन होते. ही झडप दाबपात्रावर बाहेरच्या बाजूस बसविलेली असते. निम्नजल झडप अर्धी बाहेर व अर्धी दाबपात्रात बसविलेली असते. यात झडप (६)ही आसन(८)वर बसते व तिचा झडप दांडा (७)दाबपात्रात उतरवून त्याच्या तळाला वजन (१५)बसविलेले असते. हे वजन कार्यकारी वाफेचा दाब पेलू शकेल एवढे असते. झडप दांडा तरफ (९)मधून आरपार जातो. या तरफेला मध्यभागी टेकू (१०)दिलेला असतो. या टेकूच्या डाव्या अंगास थोड्या अंतरावर तरफेला वरच्या दिशेस अंगचे दोन प्रक्षेपी भाग (१७)ठेवलेले असून ते झडप दांडा (७)वरील पक्क्या बसविलेल्या गळपट्टी (११)ला टेकल्यास,झडप (६)उचलली जाऊन तिच्यातून वाफ बाहेर पडताना आवाज होतो. या आवाजाने बाष्पित्र नियंत्रकाचे लक्ष वेधले जाऊन तो पाण्याचा पंप चालू करून दाबपात्रातीलउतरलेली पाण्याची पातळी वाढवितो. त्यामुळे नलिकाभट्टीचा बाह्य भाग पाण्याखाली राहून तो मर्यादेबाहेर तापत नाही. तरफ (९)च्या डाव्या टोकावर वजन (२)व उजव्या टोकास तरणी (३)बसविलेली असते. तरणी (३)दाबपात्रातील जल (१६)मध्ये बुडून राहावी एवढे निर्धारित तुल्य वजन (२)असते. जेव्हा जलाची पातळी उतरते तेव्हा तरणी उघडी पडल्याने तिचे तागडे जड होऊन खाली उतरते व त्याच वेळेस वजन (२)चे तागडे वर जाऊन तरफ (९)वरील प्रक्षेपी भाग गळपट्टी (११)ला रेटून झडप (६)उचलली जाते. वाफ बाहेर पडताना आवाज होतो. ही झडप फुलाच्या आकाराची असते.\nगलनक्षम मिश्रधातू बूच (आ.५उ) दाबपात्रातील नलिकाभट्टीच्या वरच्या भागावर आटे पाडलेल्या जोडकड्यात (१)मध्ये बसवितात. काशाचे बूच (२)काशाच्या दुसऱ्या जोडकड्यात उष्णतेला गलनक्षम असलेल्या बिस्मथ,कॅडमियम किंवा शिसे यांच्या मिश्रधातूत बसवितात. पाण्याची पातळी खाली उतरून नलिकाभट्टीचा बाह्य भाग उघडा पडला की तो जास्त तापतो. त्यामुळे गलनक्षम मिश्रधातू वितळून बूच नलिकाभट्टीत पडते. मोकळ्या झालेल्या मार्गातून वाफ भट्टीत शिरून इंधन विझते व बाष्पित्र फुटण्याचा धोका टळतो. म्हणून ही एक प्रकारची सुरक्षा प्रयुक्ती असते.\nआ.६.मधील झडप वाफेच्या एंजिनातील सिलिंडराच्या टोकाला बसविलेली असते. सिलिंडरामध्ये संघननाने काही वाफेचे पाण्यात रूपांतर होते आणि त्यामुळे सिलिंडरामधील दाब दट्ट्याच्या अंत्यचालीच्या वेळी वाढतो. जास्त झालेल्या दाबाचे विसर्जन करण्यासाठी अशी साधी विमोचन किंवा सुटका झडप सुरक्षिततेकरिता वापरतात. स्क्रूने स्प्रिंगेमधील दाबाचे अनुयोजन करून तो पाहिजे तितका ठेवता येतो.\nद्रव पदार्थातील जंतूंचा नाश करण्यासाठी किंवा रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी दाबयुक्त वाफेचा उपयोग करतात. त्यासाठी जे दाबपात्र वापरतात त्यास ⇨ ऑटोक्लेव्ह असे म्हणतात. मात्र अशा पात्रातील हवा प्रथम काढून टाकावी लागते व द्रव पदार्थ तापत असताना घुसळावे लागतात. या पात्रातील दाब मर्यादेबाहेर गेल्यास सुरक्षा झडपेने तो आपोआप वाफ सोडून कमी केला जातो. देवार (ड्यूअर) पात्र हे दाबपात्र असून त्यात ऑक्सिजन वायू द्रवरूप करतात. अशा पात्रावरही याच कारणासाठी सुरक्षा प्रयुक्ती वापरावी लागते.\nदाबयुक्त किंवा तापयुक्त पात्रांच्या अथवा पंपांच्या रचनेत हेतुपुरस्सर एक दुर्बल स्थल ठेवण्यात येते. त्यासाठी विदारण तबकडी वापरतात. अतिरिक्त दाबाने या तबकडी��े विदारण घडून अशा पात्रांचा किंवा पंपांचा विनाश टळतो अथवा स्फोटापासून प्राणहानी होण्याचे टळते.\nसदोष हाताळणी किंवा स्वयंचलित नियंत्रकात बिघाड झाल्याने अपघाती आग अथवा अनपेक्षित औष्णिक उद्‌गम, बंद रचनेत द्रवाचे अचानक प्रसरण किंवा आकुंचन घडून येणे,प्रवाह बंदीने किंवा रोखण्याने दाबात अचानक घडून येणारी वाढ अथवा सुरक्षा झडपा चोंदणे अशा अनेक कारणांनी दाबपात्रात,पंपात व नळ्यांत अतिरिक्त दाब अथवा तापमान वाढते. अशा रचनेत निर्धारित दाब किंवा तापमानाला टिकणारी साधी विदारक तबकडी बसविल्यास धोके टळतात. अशा तबकडीची योग्य निवड करताना पुढील बाबी विचारात घ्याव्या लागतात : (१) प्रकार व धातूची जाडी, (२)तयार करण्याची यांत्रिक पद्घत, (३) कार्यकारी सीमा किंवा माया, (४) क्रियेतील तापमानाच्या परम स्थिती व (५) क्रियेत तबकडीवर येणारे भार प्रकार.\nघन तबकडी,संयुक्त तबकडी व घुमटी तबकडी या तीन प्रकारच्या विदारण तबकड्या वापरतात. घन तबकडी थाळीसारखी असते. संयुक्त तबकडीत जाड घन तबकडी असून तिला हेतुपुरस्सर चीर पाडलेली असते आणि ती पातळ प्लॅस्टिकच्या चकतीने बंद करतात. तसेच ती२६०० से. तापमानापर्यंतच चालू शकते. यापेक्षा जास्त तापमान असल्यास प्लॅस्टिकाऐवजी धातूचा पातळ पत्रा वापरतात. घुमटी तबकडी धातूची असून तिच्या बहिर्वक्र भागावर निर्धारित दाब घेतला जातो. त्यामुळे अतिरिक्त दाबाने तिचे उलट्या अंगावर म्हणजे अंतर्वक्र बाजूवर विदारण घडून येते.\nनिर्वाती पात्रात किंवा रचनेत निर्वात आधार लागत नाही,कारण विदारण तबकडी ज्या दिशेला निर्वात अवस्था किंवा पृष्ठपीडन (दाबाची पिछेहाट) स्थिती लादलेली असते,त्या दिशेला फुगते. विदारण तबकड्या स्टेनलेस पोलाद,इंकोनेल,मोनेल व निकेल या मिश्रधातूंच्या करतात.\nगरम पाण्याच्या तापकात सुरक्षा झडप बसविणे युक्त असते. अणुकेंद्रीय विक्रियकातील (अणुभट्टीतील) [→ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] दाबपात्रात अणुकेंद्रीय किंवा आणवीय मूलद्रव्याच्या भंजनाने प्रचंड उष्णता व दाबही निर्माण होतो,तर या उष्णतेने बाष्पित्रातील दाबपात्रात उकळत्या पाण्यापासून दाबयुक्त वाफ तयार होते. ही वाफ नळ्यांवाटे ⇨ वाफ टरबाइनाला पुरवून विद्युत्‌निर्मिती केली जाते. विक्रियक दाबपात्रातील अतिरिक्त उष्णता व दाब कार्यकारी मर्यादेपर्यंत कमी करण्यासाठी व ��ाष्पित्राच्या दाबपात्रातील आणि नळ्यांतील अतिरिक्त वाफेचा दाब कार्यकारी दाबापर्यंत खाली आणून विनाश व स्फोटापासून संरक्षण करण्याकरिता निर्धारित तापमानाला किंवा दाबाला कार्यान्वित होणाऱ्या सुरक्षा प्रयुक्ती किंवा सुरक्षा झडपा कायद्याने बसविणे सक्तीचे केलेले असते.\nअणुकेंद्रीय विक्रियकात भंजन क्रियेचा वेग नियंत्रित करण्यासाठी विद्युत् चुंबकीय यंत्रणेने आत-बाहेर सरकणारे बोरॉन किंवा कॅडमियमाचे सुरक्षा गज वापरतात. असे गज आत सरकविल्याने किरणोत्सर्गी मूल-द्रव्याची विक्रिया साखळी ताबडतोब थांबते आणि अतिरिक्त उष्णता व दाबापासून स्फोटाचा धोका टळतो. तसेच भंजन क्रियेत निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गापासून मानवाला पोहोचणारा धोका टाळण्यासाठी विक्रियकाभोवती काँक्रीटच्या जाड भिंती उभारतात किंवा विक्रियक व खोल पाण्यात ठेवतात. अशा प्रकारच्या संरक्षक आवरणात किरण शोषल्याने उत्पन्न होणारी उष्णता काढून घेण्यासाठी आतील बाजूने लोखंड व पाण्याचे थर वापरावे लागतात. अशा आवरणास ‘औष्णिक कवच’ म्हणतात.\nभारतात सर्व प्रकारच्या सुरक्षा व विमोचन झडपा आणि प्रयुक्त्या (साधने) तयार केल्या जातात.\nओक, वा. रा. ओगले, कृ. ह. दीक्षित, चं. ग.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी ��ा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/farmermotivation1", "date_download": "2021-06-18T00:26:45Z", "digest": "sha1:5JXIEUCM2OVHTVC7XTBE5TMS3HPK6J6O", "length": 8778, "nlines": 120, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "उद्योजक शेतकरी: पुन्हा पुढल्या खेळासाठी तयार व्हायचे! – Patil Biotech Services", "raw_content": "\nउद्योजक शेतकरी: पुन्हा पुढल्या खेळासाठी तयार व्हायचे\nरोबर्ट कियोसाकी, जपानी मुळाचे अमेरिकन नागरिक, एक उद्योजक, वक्ता व लेखक आहेत. जगभरातील अनेक उद्योजक त्यांच्याकडून व्यावसायिक मानसिकतेबद्दल जाणून घेतात. त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे कि \"ज्या व्यवसायिकाकडे शेतकऱ्याची मानसिकता असेल तोच खरा उद्योजक\"\nहे एक वाक्य माझ्या हृदयात घर करून बसले. अनेक शेतकरी बांधवांशी बोलल्यावर या वाक्यातील सत्यता मला पटली.\nप्रत्येक व्यक्ती कामाच्या बदल्यात मोबदला घेते किंवा एका ठराविक मोबदल्यासाठी काम करतो. आपल्या मिळकतीतून मिळणारी सुरक्षेची भावना प्रत्येकाला महत्वाची वाटते. शेतकरी व उद्योजक या मानसिकता याच्या अगदी विरुद्ध असतात. आर्थिक सुरक्षेची यांना कधीच गरज वाटत नाही. आपल्या कामाच्या व गुंतवणुकीच्या बदल्यात आपल्याला काही मोबदला मिळेल का किती मिळेल याची कोणतीही खात्री यांच्या जीवनात नसते, अनेकदा ते याचा विचार हि करीत नाही.\nआपल्या इच्छेनुसार डाव मांडायचा, निसर्गाच्या सोबतीने त्यात रंग भरायचे, अनुभव व ज्ञाना नुसार जोखिम पत्करत डाव पुढे न्यायचा, सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर एका दाण्याच्या बदल्यात सूपभर परत मिळते, जर विस्कटले तर जे मिळाले त्यात समाधानी व्हायचे. पुन्हा पुढल्या खेळासाठी तयार व्हायचे\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजनाच्या या तिसऱ्या व शेवटच्या भागात ४० दिवसा नंतर...\nअनिश्चिततेच्या खेळात सर्वात पुढे असलेला खिलाडी म्हणजे शेतकरी. राखरांगोळीतून पुनःपुन्हा...\nशेतकऱ्यांच्या मुला साठी आधुनिक युगतली शेती करु ईच्छानार्या साठी खुप छांन आहे.\nराजेश रघुनाथ कराड February 12, 2017\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\nटोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा\nउन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/06/blog-post_3.html", "date_download": "2021-06-18T00:22:22Z", "digest": "sha1:BUN2IGUUM5BOPD5A2QUY2WS6IMFP3R3V", "length": 16917, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "गावांच्या वेशींवरच कोरोनाला रोखा - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General गावांच्या वेशींवरच कोरोनाला रोखा\nगावांच्या वेशींवरच कोरोनाला रोखा\nकोरोनाच्या पहिल्या लाटेने शहरी भागात मुक्काम ठोकल्यानंतर कोरोना हा दाट वस्ती असलेल्या शहरी भागातच पसरतो, असा काहीसा समज झाला. मात्र दुसर्‍या लाटेने शहरी भागासह ग्रामीण भागातही थैमान घातले. शहरी भागात अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा उपलब्ध असतांनाही ऑक्सिजन, बेड, रेमडिसिव्हीरसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना फिरफिर करावी लागली. ग्रामीण भागात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. आता दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. दुसर्‍या लाटेत अनेक गावे हॉटस्पॉट ठरली. यामुळे आता नागरिकांनी स्वत:हून काळजी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आह��. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. शासनाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक करायलाच हवे.\nखेड्यांना नवसंजीवनी देणारा उपक्रम\nग्रामविकासाच्या प्रक्रियेत लोकांचा थेट सहभाग जितका अधिक तितका गावकारभार चांगला, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. म्हणूनच ‘गावं करी तथे रावं काय करी’ ही म्हण ग्रामीण भागात प्रसिध्द आहे. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा म्हणजे विकास नव्हेत. ते तर प्राधान्याने गावाला दिलेच पाहिजे. त्यापलीकडे जावून गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असते. ते करणार्‍या गावांचा गौरवही केला जातो आणि त्या तुलनेत घसघशीत अतिरिक्त निधीही बक्षिस रुपात मिळतो. यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागातून शंभर टक्के लसीकरण, स्वच्छ व कचरामुक्त गाव, शाळा व अंगणवाडीत १०० टक्के पटनोंदणी, गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे, शोषखड्ड्यांचा व परसबागांचा वापर करून सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतागृह व शौचालय वापर शंभर टक्के, कुपोषण मुक्त गाव, बालमजूर मुक्त गाव, तंटामुक्त, व्यसनमुक्त, प्लास्टिकमुक्त गाव, हागणदारी मुक्त गाव, उकिरडामुक्त गाव, कचरामुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, निर्मलग्राम अभियान, स्वजलधारा, जलस्वराज्य, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशनसारखे अनेक उपक्रम या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जन्माला आले. लोकसहभाग हा ग्रामविकासामधील महत्त्वाचा गाभा आहे. म्हणूनच तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी गावांचे विकासाचे मर्म ओळखून व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेतून समृद्धी हा विचाराचा धागा पकडत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हा एक खेड्यांना नवसंजीवनी देणारा उपक्रम हाती घेतला.\nहिवरेबाजारच्या धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान\nआपला गाव...आपला विकास या संकल्पनेत गावांना भव्य बक्षीस योजना व गावांचा सन्मान अशी भव्य राज्यव्यापी स्पर्धा आर. आर. आबांनी जाहीर केली आणि बघता बघता राज्यातील गावागावांत एक विकासाची नवक्रांती सुरू झाली. ग्रामीण भागात लोकांनी आपल्या सहभागातून चळवळ उभी केली. अनेक गावांनी आपले गाव समृद्ध करुन दाखविले. याच धर्तीवर आता गावपातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरले. गावाच्या एकोप्याने गाव कोरोना मुक्त होऊ शकते, हे हिवरे बाजारने राज्याला दाखवुन दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा नुकताच गौरव केला. राज्यात कोरोना कमी होत असला, तरी भविष्यात वाढू नये. तसेच तातडीने कमी होण्यासाठी हिवरेबाजारच्या धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपचायतीमध्ये कोरोनामुक्त गाव अभियान राबवून तशी स्पर्धा घ्यावी, अशी मागणी राज्याच्या आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोना मुक्त गाव स्पर्धा राबवावी राज्याच्या २८ हजार ग्रामपंचायतीतून शासनाच्या वतीने कोराना मुक्त गाव स्पधी राबवल्यास प्रत्येक ग्रामस्थ आपले गाव कोरोना मुक्तीच्या एकजुटीने कार्य करतील असा विश्‍वास व्यक्त करत त्यांनी हिवरे बाजारने राबवलेल्या कोरोना मुक्त गावाचा अराखडाही पाठविला होता. यावर सकारात्मक निर्णय घेत कोरोनामुक्त गाव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nकोरोना संपल्याशिवाय गावाचा विकास नाही\nकोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार. राज्य शासनाचा हा प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य आहे. यास आता गावकर्‍यांची साथ मिळायला हवी. कारण कोरोनाला रोखणे ही केवळ राज्य किंवा केंद्र सर���ारची जबाबदारी नाही. आता कोरोनाविरुध्द सुरु असलेल्या या लढाईत प्रत्येकाने सैनिकाप्रमाणे योगदान देण्याची वेळ येवून ठेपली आहे. याची सुरुवात कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. हे करत असतांना केवळ पुरस्कारासाठी चाचण्या न करता किंवा आकड्यांची लपवाछपवी न करता कोरोनाला हरवायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाना केल्यास कोरोनाचा विषाणून गावाच्या वेशीपासूनच परत जाईल. कोरोना संपल्याशिवाय समृध्द गाव किंवा गावाचा विकास या संकल्पना पूर्ण होणारच नाही, याचे भान ठेवून प्रत्येकाने आपआपल्या परिने योगदान दिले पाहिजे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-18T00:19:31Z", "digest": "sha1:53KWL3J7YUTPHTCOSNSU53XVI5K3QR46", "length": 12069, "nlines": 171, "source_domain": "mediamail.in", "title": "नवजात बाळाला काटेरी झुडपात फेकून मातेचे पलायन – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकार�� अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/नवजात बाळाला काटेरी झुडपात फेकून मातेचे पलायन\nनवजात बाळाला काटेरी झुडपात फेकून मातेचे पलायन\nजामनेर- दि- 07/09/2020 नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काटेरी झुडुपात टाकून मातेने पलायन केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा या गाव परिसरात उघडकीस आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यतील जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा या गावाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ लहान बाळाचा रडण्याचा आवाज महिलांना आला होता,या आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता काटेरी झुडपात नवजात पुरुष जातीचे अर्भक या ठिकाणी आढळून आलेले आहे,अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मलेले असावे आणि त्यातूनच बाळ टाकून देऊन मातेने पलायन केले असल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थ करीत आहेत. ही घटना वेळीच लक्षात आल्याने बाळाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले असून त्याच्यावर जामनेर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नवजात बाळाला टाकून देऊन पलायन करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.पुढील तपास श्री प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक जामनेर पोलिस ठाणे हे करीत आहे.\nभुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद\nजळगाव जिल्ह्यात आज 1185 कोरोनाबाधीत आढळले\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भ��वांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/marathi-actress-yogita-chavan/", "date_download": "2021-06-18T00:17:04Z", "digest": "sha1:YXT5CKOFEKJ4A3MKO32VKGTJAJI3DAGX", "length": 7728, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "marathi actress yogita chavan Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस���कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\n“जीव माझा गुंतला” ह्या नव्या मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी...\nकलर्स मराठी वाहिनीवर १४ जूनपासून \"जीव माझा गुंतला\" ही नवी मालिका प्रसारित होत आहे. घर आणि करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी अंतरा...\nमाझा होशील ना मालिकेत चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्रीची होणार एन्ट्री\nया मराठी अभिनेत्याला नुकतंच झालं कन्यारत्न\nमोमोचा पप्पा साकारलाय या अभिनेत्याने…तुम्ही ओळखलंत का\nहे मराठी सेलिब्रिटी नुकतेच झाले विवाहबद्ध…गेल्या वर्षी गुपचूप केला होता साखरपुडा\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/marathi-tv-serial-actress-vijaya-babar/", "date_download": "2021-06-17T23:23:23Z", "digest": "sha1:3J5FEKHJN63Q6FPQQAUOXQY6A6I4KBMV", "length": 7566, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "marathi tv serial actress vijaya babar Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी ��भिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\n“स्वामी समर्थ” मालिकेतील ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण\nकलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने...\nझी मराठी वरील देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप\nपाहिले न मी तुला मालिकेत आता पाहायला मिळणार नवीन अभिनेता\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1154401", "date_download": "2021-06-18T00:50:21Z", "digest": "sha1:OW7VQQCWRY7MCLMGKKAVAPPSC4BP6FZC", "length": 2409, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जानकीवल्लभ पटनाईक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जानकीवल्लभ पटनाईक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३०, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१९१ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n०२:०८, २ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१७:३०, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/hemant-gokhale-sonar-bangala-5", "date_download": "2021-06-17T23:55:29Z", "digest": "sha1:6IWLU3BQWORPGZ6ZGEWWQKVJF4H5RBPM", "length": 27672, "nlines": 124, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "रवींद्र कुठीबाडी : रवींद्रनाथ टागोरांचे बांगलादेशातील निवासस्थान", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nसांस्कृतिक लेख सोनार बांगला 5\nरवींद्र कुठीबाडी : रवींद्रनाथ टागोरांचे बांगलादेशातील निवासस्थान\nरवींद्रनाथांबद्दल भारतीय लोकांइतकेच बांगलादेशच्या लोकांना प्रेम आणि आदर आहे. पाकिस्तान सरकारने रवींद्र संगीत हे टेलिव्हिजन आणि रेडिओवर म्हणण्यास 1960 च्या दशकात बंदी आणली, तेव्हा इथल्या कलाकारांनी त्याला प्रखर विरोध करून ती बंदी उठवायला लावली होती. बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर जेव्हा शेख मुजिब ढाक्क्याला पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांच्या भाषणात बांगलादेशच्या जनतेचा गौरव करताना त्यांनी रवींद्रनाथांच्या ‘बंगमाता’ ह्या कवितेच्या ओळी उद्‌धृत केल्या होत्या आणि रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ‘आमार शोनार बांगला’ ह्या गीतालाच बांगलादेशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. रवींद्रनाथांच्या जन्मदिनी बांगलादेश सरकार कुठीबाडी येथे पाच दिवसांचा महोत्सव आयोजित करते. त्यात रवींद्र साहित्यावर चर्चा, रवींद्रनाथांची नाटके, रवींद्र संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम योजिले जातात.\nबांगलादेशला जाताना जमले तर शिलाईडाहा येथील रवींद्रनाथांचे निवासस्थान पाहायचे, हा विचार होता. ही ‘रवींद्र कुठीबाडी’ कुश्तियाजवळच्या कुमारथळी तालुक्यात आहे. आम्ही कुश्तियाला जायला निघालो. वाटेत सर्वत्र हिरवागार प्रदेश. ढाक्क्याहून कुश्तिया 180 किलोमीटर दूर आणि वाटेत ‘पद्मा’ म्हणजे गंगा नदी स्टीमरने ओलांडावी लागते. अर्थातच आमची मोटार इतर वाहनांबरोबर स्टीमरवर चढवली गेली. खूप मोठी बोट. तिच्यावर अनेक वाहने, ट्रक्स, मोटारी आणि स्कूटर्स. बोटीवर ही सर्व वाहने चढवणे, नदीपार जाणे आणि पुन्हा पलीकडे उतरणे- या सगळ्याला निदान दीडेक तास सहजच लागतो, कारण नदीचे पात्र खूपच विस्तीर्ण आणि बोटीवर वाहनेही अनेक. बोटीवर निरनिराळ्या वस्तू व खाद्य पदार्थ आणि नुकतेच पकडलेले जिवंत मासे विकणारेसुद्धा बोटही दोन मजल्यांची आणि तिच्यामध्ये एक रेस्टॉरंटही.\nकुश्तियाला पोचण्याआधीच शिलाईडाहा येत असल्याने आम्ही तिथे जाऊन मग कुश्तियाला जायचे ठरविले. पण त्या दिवशी म्हणजे 17 मार्चला बंगबंधू शेख मुजिब यांची जन्मशताब्दी असल्याने सार्वजनिक सुट्टी होती आणि रवींद्रनाथांची कुठीबाडी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्या दिवशी कुश्तियाच्या इस्लामिक युनिव्हर्सिटीमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी शिलाईडाहा येथे गेलो. भारतातील कुठल्याही राष्ट्रीय स्मारकाबाहेर जशी सर्व प्रकारची दुकाने लागलेली असतात, तशीच इथेही लागलेली आणि खाण्याच्या स्थानिक पदार्थांचे विक्रेतेही कारण देश-विदेशातून येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. रवींद्रनाथांच्या घराचे बांगलादेश सरकारने राष्ट्रीय स्मारक केले आहे आणि ते त्यांच्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. सध्या त्याचे नूतनीकरण चालू आहे. नूतनीकरणाची सुरुवात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी केल्याची पाटी बाहेरच लावलेली होती. नूतनीकरण अर्थातच कूर्मगतीने चालू होते.\nया रवींद्र कुठीबाडीचा परिसर जवळजवळ 11 एकरांचा आहे. कुठीबाडी म्हणजेच मोठे घर. त्या परिसराच्या मध्यभागी पिरॅमिडसारख्या आकाराचे हे लाल रंगाचे दुमजली घर उभे आहे आणि त्याच्या सर्व बाजूंना हिरवळ पसरलेली आहे. प्रवेशासाठी तिकीट काढून कुठीबाडीकडे जाताना उजव्या बाजूला एका इमारतीचे म्युझियमसाठी बांधकाम चालू असलेले दिसले. ���र्थातच, आधी म्हटले त्याप्रमाणे कूर्मगतीनेच.\nरवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ ह्यांनी हे घर बांधले. त्यांची या भागात जमीनदारी होती. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्त्यातील जोराशंको येथील ठाकूरबाडीमध्ये 1861 मध्ये झालेला. पण शिलाईडाहा येथील घरात ते अनेक वेळा, विशेषतः 1891-1901 या काळात जमीनदारीच्या कामासाठी राहत असत. इथेच त्यांनी अनेक कथा आणि गीतांजलीमधल्या अनेक कविता लिहिल्या. त्यांनी त्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करायला 1912 मध्ये सुरुवात केली W. B. Yeats हे प्रसिद्ध इंग्लिश/ आयरिश कवी या कवितांनी भारावून गेले. गीतांजलीला यीट्‌स यांनी प्रस्तावना लिहिली. रवींद्रनाथांना गीतांजलीसाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार 1913 मध्ये देण्यात आला. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेले ते पहिले बिगर युरोपियन लेखक होते.\nकुठीबाडीमध्ये रवींद्रनाथांचे अनेक फोटो आणि चित्रे लावलेली आहेत. त्यात लक्षात राहावेत असे काही- त्यांनी तरुणपणी ‘वाल्मीकी प्रतिभा’ या नाटकात काम केले त्या वेळचा त्यांचा फोटो, त्यांची पत्नी मृणालिनीदेवी हिचा फोटो, त्यांची मोठी मुले माधुरीलता व रतींद्रनाथ यांच्याबरोबरचा त्यांचा फोटो, त्यांचा शेतकऱ्यांबरोबरचा फोटो आणि गांधीजींबरोबरचा फोटो. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या फोटोंपैकी काही फोटो या स्मारकाला भेट दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्या फोटोंच्या खाली नोंदही करण्यात आलेली आहे. रवींद्रनाथांनी काढलेले एका स्त्रीच्या चेहऱ्याचे चित्र आणि सेल्फ पोट्रेट हे मला विशेष वाटले. त्यांच्या लहानपणापासून अखेरच्या काळापर्यंतचे त्यांच्या बदलत गेलेल्या चेहऱ्याच्या फोटोंचे कोलाज हेही खासच. रवींद्रनाथ ज्या मेण्यात बसून शेतामध्ये जात असत, तो मेणा आणि जी बोट नदीत जाताना वापरत असत ती बोट, त्यांचे टेबल, पलंग आदी वस्तू तिथे सुरक्षित ठेवलेल्या आहेत. रवींद्रनाथांनी लिहिलेले रवींद्र संगीताचे नोटेशन आणि त्यांना मिळालेले नोबेल पारितोषक यांचेही फोटो तिथे आहेत.\nरवींद्रनाथांबद्दल भारतीय लोकांइतकेच बांगलादेशच्या लोकांना प्रेम आणि आदर आहे. पाकिस्तान सरकारने रवींद्र संगीत हे टेलिव्हिजन आणि रेडिओवर म्हणण्यास 1960 च्या दशकात बंदी आणली, तेव्हा इथल्या कलाकारांनी त्याला प्रखर विरोध करून ती बंदी उठवायला लावली होती. बांगलादेश स्वतंत्र झाल्याव�� जेव्हा शेख मुजिब ढाक्क्याला पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांच्या भाषणात बांगलादेशच्या जनतेचा गौरव करताना त्यांनी रवींद्रनाथांच्या ‘बंगमाता’ ह्या कवितेच्या ओळी उद्‌धृत केल्या होत्या आणि रवींद्रनाथांनी लिहिलेल्या ‘आमार शोनार बांगला’ ह्या गीतालाच बांगलादेशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. रवींद्रनाथांच्या जन्मदिनी बांगलादेश सरकार कुठीबाडी येथे पाच दिवसांचा महोत्सव आयोजित करते, असे सांगण्यात आले. त्यात रवींद्र साहित्यावर चर्चा, रवींद्रनाथांची नाटके, रवींद्र संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम योजिले जातात. त्यामध्ये बांगलादेश, भारत आणि जगातल्या इतरही देशांतले कलाकार व विचारवंत भाग घेतात.\nरवींद्रनाथांचे कलकत्त्यातील घर बऱ्याचशा गजबजलेल्या भागात आहे. शिलाईडाहा येथील घर मात्र प्रचंड मोठ्या मोकळ्या आणि शांत परिसरामध्ये, चहूबाजूंनी पसरलेल्या हिरवळीत वसलेले आहे. आपल्या शैक्षणिक संकल्पनेला मूर्तरूप देणारी संस्था इथेच उभारावी, असा रवींद्रनाथांचा सुरुवातीचा विचार होता असे म्हणतात; पण पुढे त्यांनी तो बदलला. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी कलकत्त्याच्या उत्तरेला 150 किलोमीटरवर असलेल्या बोलपूरजवळ काही जमीन घेतली होती. तोही परिसर अतिशय निसर्गरम्य होता. देवेंद्रनाथांनी तिथेही एक घर बांधले होते, ज्याचे नाव ठेवले ‘शांतिनिकेतन’. रवींद्रनाथांनी नंतर तिथेच त्यांच्या विचाराचे मुक्त शिक्षण केंद्र सुरू केले. प्रथम त्यांनी पाच विद्यार्थी घेऊन 1901 मध्ये एक प्रायोगिक शाळा सुरू केली. नोबेल पारितोषिक 1913 मध्ये मिळाल्यानंतर त्यांनी ह्या केंद्रासाठी अधिक वेळ दिला आणि 1921 मध्ये तिथेच ‘विश्वभारती’ हे विश्वविद्यालय सुरू केले. तिथे त्यांनी कला, संगीत, नृत्य आणि सर्व प्रकारचे पाश्चात्त्य व पौर्वात्य शिक्षण एका मुक्त वातावरणात देण्याचे आपले स्वप्न साकार केले. नंदलाल बोस हे महान चित्रकार आणि अशाच अनेक कलावंतांना, विचारवंतांना, शिक्षकांना रवींद्रनाथांनी तिथे बोलावले.\nशांतिनिकेतनमधली अभिनव शिक्षणपद्धती आणि तिथले मुक्त वातावरण ह्यामुळे जगभरातले अनेक विचारवंत, लेखक, कलाकार शांतिनिकेतनकडे आकर्षित झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली मुलगी इंदिरा हिला तिथे शिक्षणासाठी पाठवले. प्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे हेह��� रवींद्रनाथांचे साहित्य समजून घेण्यासाठी वयाच्या पन्नाशीनंतर तिथे काही काळ जाऊन राहिले होते.\nकाही वर्षांपूर्वी कलकत्त्याला गेलो असताना जोराशंको येथील रवींद्रनाथांची ठाकूरबाडी बघायला गेलो होतो. इथेही रवींद्रनाथांचे फोटो, त्यांनी काढलेली चित्रे, त्यांची बसण्याची खुर्ची, टेबल अशा अनेक वस्तू जतन केल्या आहेत. परंतु, जोराशंको येथील ठाकूरबाडी काय किंवा शिलाईडाहा येथील कुठीबाडी काय- ही दोन्ही घरे पाहिल्यानंतर अधिक काही न म्हणता इतकेच म्हणावेसे वाटते की, त्यांचे ज्या प्रकारे जतन किंवा संवर्धन होणे आवश्यक आहे, तसे झालेले नाही. दोन्हीही घरे दीडेकशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. त्यांची पडझड होत राहणे हे साहजिकच आहे, म्हणूनच त्यांची वेळोवेळी काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. मी जोराशंको येथील घर पाहिले, तेव्हा पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांचे सरकार जाऊन तिथे तृणमूल काँग्रेसचे सरकार अधिकारावर आले होते. त्या घराची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डाव्या पक्षांच्या सरकारच्या काळात त्या घराच्या आवश्यक देखभालीचे पैसे मिळण्यासाठीदेखील वेळ लागत असे. तृणमूल काँग्रेसचे सरकार येऊनही त्या घराची देखभाल काही सुधारलेली दिसत नव्हती.\nयुरोपमध्ये तिथल्या प्रसिद्ध लेखकांची घरे ज्या कल्पकतेने आणि कृतज्ञतेने जतन केली आहेत, ती मी पाहिलेले आहे. त्यापासून भारतीय उपखंडातील लोकांनी शिकणे आवश्यक आहे, हे आवर्जून सांगितले पाहिजे. प्रख्यात कादंबरीकार चार्ल्स डिकन्स याचे लंडनमधील घर, कवी वर्डस्वर्थचे लेक डिस्ट्रिक्टमधील घर, शेक्सपिअरचे स्टॅटफर्ड अपॉन अव्हॉन येथील घर, तेथील रॉयल शेक्सपिअर थिएटर हे काही वर्षांपूर्वी पाहिले. ती घरे आणि त्यातील वस्तू इतक्या कलात्मकतेने जतन केल्या आहेत की, तिथे गेल्यावर त्या काळातच गेल्याचा भास होतो. शिवाय तिथेच त्या घरांचे फोटो, त्या लेखकांची पुस्तकेही उपलब्ध असतात. रवींद्रनाथ हे साहित्यातल्या नोबेल पारितोषिकाने गौरविलेले एकमेव भारतीय, भारतीय साहित्याचे मानदंड, शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे विश्वमानवतावादी आणि भारत-बांगलादेश यांमधले सेतू जोराशंको आणि शिलाईडाहा येथील त्यांची घरे ही स्फूर्तिस्थाने होत. ह्या घरांचे अधिक चांगले जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा ठेवावी का\nसर���वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश.\nविश्वकल्याणाचा मार्ग : महात्मा गांधी\nवारणेचा वाघ : कादंबरी आणि तिच्यावरील सिनेमा\nस्वामी विवेकानंद यांची खरी ओळख (पूर्वार्ध)\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/who-is-hezbollah-magomedovthis-mini-khabib-is-going-viral-on-social-media/300824/", "date_download": "2021-06-18T00:13:00Z", "digest": "sha1:EWV3RUQXJU5TDLHC7E5XXRSPVSDRJ5BL", "length": 10326, "nlines": 146, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Who is Hezbollah Magomedov?This 'mini khabib' is going viral on social media", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश कोण आहे हस्बुल्ला मागोडोव्हहा 'मिनी खबीब' होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nकोण आहे हस्बुल्ला मागोडोव्हहा ‘मिनी खबीब’ होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nस्बुल्ला मागोडोव्ह याचा 'मंजूर' फाईटची बातमी व्हायरल झाली होती आणि या लढाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.\nकोण आहे हस्बुल्ला मागोडोव्हहा 'मिनी खबीब' होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nIndia Corona Update: ७१ दिवसांनी देशातील अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट\nयंदा पावसात खरीप व उन्हाळी पिकांच्या पेरणीस मागील दोन वर्षांच्या तुलनेत वेग\nAntilia bomb scare case: एन्काउंटवर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर NIAचा छापा, आज अटक करण्याची शक्यता\nजो बायडेनची व्लादिमीर पुतिनसोबतची बैठक संपली, सायबर हल्ल्यांसह सुरक्षेबाबत चर्चा\n हैदराबादनंतर बंगळूर, मुंबई, कोलकातासह दिल्लीतही होणार Sputnik v उपलब्ध\nसोशल मीडियावर दररोज सर्रास गोष्टी व्हायरल होत असतात. एखादा सामान्य माणूस देखील वार्‍या��्या वेगाने इंटरनेट वर कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर हस्बुल्ला मागोडोव्ह याच्या लढाईचा व्हिडिओ तूफान व्हयल होत आहे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला याची माहिती नक्कीच असेल तुम्ही कदाचित त्याला पाहून गोंधळून गेला असाल दिसायला जरी लहान असला तरी त्याचे वय 18 वर्षे आहे. तरी अनेकांना असा प्रश्न पडला असेन हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण आपण हस्बुल्ला मागोडोव्ह जाणून घेऊया हस्बुल्ला मागोडोव्ह हा एक ब्लॉगर असून तो रशियामध्ये राहतो तसेच मागोडोव्ह सध्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्याची शारीरिक वाढ पूर्ण होऊ शकली नाही. एका वृत्तानुसार त्याच्यात GHD(Growth Hormone Deficiency), म्हणजेच वाढ संप्रेरकची कमतरता आहे.\nत्याला बौनेपणा असेही म्हणतात. तसेच तो 3 फूट आणि 3.37 इंच उंचीचा आहे आणि त्याचे वजन सुमारे 16 किलो आहे. काही दिवसांपूर्वी हस्बुल्ला मागोडोव्ह याचा ‘मंजूर’ फाईटची बातमी व्हायरल झाली होती आणि या लढाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान या लढाईने खूप वाद निर्माण झाला होता. रशियाच्या बौनो अॅथलेटिक असोसिएशनने (Russia’s Dwarf Athletic Association) हे अधिकृत नाही असे घोषित केले होते. आणि याबद्दल निषेध देखील विकत केला होता. हस्बुल्ला मागोडोव्ह याला मिनी खबीब म्हणून देखील संबोधले जाते. त्याचे अनेक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर पसंत केले जात आहेत.\nहे हि वाचा – vaccine: लहान मुलांसाठी Zydus Cadilla ने तयार केली लस, लवकरच वापरात येण्याची शक्यता\nमागील लेखIND vs SL : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली कर्णधारपदासाठी धवन, हार्दिकमध्ये स्पर्धा\nपुढील लेखनामको बँक चेअरमनपदी हेमंत धात्रक\nनांदेडमधील धबधबा पहिल्याच पावसात बहरला\nहल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्वरित करा अटक\nवैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉप्टर प्रशिक्षण\nश्री राम मंदिरावरुन भाजप-शिवसेनेत राडा\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\nमहाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/nursary/f2f", "date_download": "2021-06-17T22:36:15Z", "digest": "sha1:X2P4ZPYTSVMYUEZR3AF2DFE3W3YLLSCU", "length": 3553, "nlines": 80, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "एफ टू एफ बाय एंड सेल – Patil Biotech Services", "raw_content": "\nएफ टू एफ बाय एंड सेल\nअसे अनेक उत्पादने आहे जे शेतकरी बांधव आपसात खरेदी-विक्री करतात. विविध प्रकारचे बेणे व बियाणे यांचा यात समावेश आहे. पेजवर एक फॉर्म देत असून त्या द्वारे शेतकरी बांधव एकमेकास संपर्क साधू शकतात. फॉर्म इथे दिसत असून तो भरला कि माहिती गुगल शीट मध्ये समाविष्ट होईल. हि गुगल शीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nहे पेज शेतकरी बांधवासोबत नक्की शेअर करा\nटिश्युकल्चर केळी रोपांचे ऑनलाईन बुकिंग\nपाटील बायोटेक प्रा. ली. ने स्वत:च्या उतीसर्वर्धन प्रयोगशाळेत उच्च दर्ज्याच्या...\nशेतीमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा\nमक्षिकारी खरेदीसाठी इथे क्लिक करा Loading… चिकट सापळे खरेदी करण्यासाठी...\nमहारष्ट्रात वाढतोय रोपवाटिका उद्योग\nरोपांची वाढ करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणे म्हणजे रोपवाटिका....\nआपणास कोणती रोपे हवीत रोपवाटीकांची यादी पहा आपल्या रोपवाटीकेची नोंदणी करा\nपाटील बायोटेक प्रा. ली. चे हे पेज म्हणजे शेतकरी बांधव व रोपवाटिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.physisrealty.com/mr/", "date_download": "2021-06-18T00:29:59Z", "digest": "sha1:KWJPETGQMJY3RUVMPJ5Y7QPJEVKLGBG3", "length": 12544, "nlines": 209, "source_domain": "www.physisrealty.com", "title": "फिसेस रियल्टी | स्पेन आणि जगभरात खरेदीदार आणि विक्रेत्यांची सेवा", "raw_content": "\nसर्व शहरबार्सिलोनाबेनाहवीसएस्टेपोनफ्रेंच रिव्हिएराग्रीक बेटेआइबाइज़ालॉस आंजल्समॅल्र्कादेणे Marbellaमियामीन्यू यॉर्कनुवा अंदलुशियापोर्तो बॅनससॉटोग्रांडेआल्प्स\nस्थितीअनन्य बांधकामफौजदारीगुंतवणूकलक्झरी रियल्टीनवीन यादीओपन हाउसकमी किंमत\nPhysis पासून लक्झरी रिअल इस्टेट दररोजच्या जीवनातून सुटलेला नाही. हे आयुष्य जगण्यासारखे आहे. जिथे रग्गड लक्झरी अनियमित स्वातंत्र्य मिळते. स्वतःहून मोठ्या असलेल्या एखाद्या गोष्टीसह कनेक्ट होण्यासाठी घरे. ठळक, सर्जनशील आणि रहस्यमय साठी एक आश्रयस्थान. अविरत उत्कट आणि जिज्ञासू. आमचा पोर्टफोलिओ खुल्या मनाने पहा आणि रजा कायमची बदलली.\nही एक मालमत्ता असलेली संपत्ती आहे. अर्थ असलेल्या गंतव्यस्थानांमध्ये. ही फिसेस रियल्टी आहे.\nऑफिस-ऑफ-प्लान डेव्हलपमेंट्स, आघाडीची हॉटेल्स, नौका आणि मरीनासाठी विशेष स्थान असलेल्या व्यावसायिक लक्झरी रिअल इस्टेटमध्ये फिशस नवीन जागा ���यार करीत आहे.\nअल पॅरिसो मधील मॉडर्न लक्झरी व्हिला\nमारबेला मधील अपराजेय सी दृश्यांसह आश्चर्यकारक व्हिला\nसिएरा ब्लान्का लक्झरी व्हिला\nजबरदस्त आकर्षक 7 बेडरूम सुट\nमार्बेला मध्ये करिश्माईक मालमत्ता\nसिएरा ब्लान्का मधील सी व्ह्यूज विद क्लासिकल व्हिला\nमॅरबेलिकात मॅजेस्टिक विला विथ अ‍ॅवॉर्ड विनिंग गार्डन\nनेत्रदीपक सॅन पेड्रो डी अलकंटारा व्हिला\nलॉस फ्लेमिंगो समकालीन व्हिला\nकॅन्काडा डी कॅमोजेनमध्ये हवेली\nमार्बेल्लाचा आयकॉनिक आर्ट डेको व्हिला\nतज्ञ, प्रभावक आणि अग्रगण्य लोकांच्या उत्क्रांतीच्या जागेसह, फिसीसचे क्लायंट असल्याने बर्‍याच संधींचे दरवाजे उघडतात. सामर्थ्यवान अंतर्दृष्टी, विस्तृत कनेक्शन आणि आमच्या सर्व बाजाराची सखोल मॅक्रो समजून घेणे. फिसेस ही एक प्रख्यात सेवेच्या परंपरेने अधोरेखित लक्झरी रियाल्टर आहे. आम्ही जुन्या जगातील वैयक्तिक परंपरा आणि प्रवेश करण्याद्वारे संबंध तयार करतो.\nआम्ही कधीही नको असलेले मेल पाठवत नाही\nबार्सिलोना बेनाहवीस एस्टेपोन फ्रेंच रिव्हिएरा ग्रीक बेटे आइबाइज़ा लॉस आंजल्स मॅल्र्का देणे Marbella मियामी न्यू यॉर्क नुवा अंदलुशिया पोर्तो बॅनस सॉटोग्रांडे आल्प्स\nलक्झरी प्रॉपर्टी इन्व्हेस्टर मॅगझिन पुरस्कार (२०१))\nयुएई: दुबई आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र\nग्लोबल मार्केटिंग: बर्मिंगहॅम, युनायटेड किंगडम\nदेणे Marbella: एव्ह. प्रिन्सेप अल्फोन्सो डी होहेनलोहे, मार्बेल्ला, स्पेन. 29602\nबार्सिलोना: अविंगुडा डायग्नल, 622, 08028 बार्सिलोना, स्पेन\nआंतरराष्ट्रीय रियल्टी: [ईमेल संरक्षित]\nकॉपीराइट 2020 XNUMX. फिसिस रियल्टी. सर्व हक्क राखीव. | वापर अटी | गोपनीयता धोरण\n© Physis रियल्टी - सर्व हक्क राखीव\nमाझी आठवण ठेवा आपला संकेतशब्द हरवला\nडेमो हेतूसाठी वापरकर्ता नोंदणी अक्षम केली आहे.\nआपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा. आपण ई-मेल द्वारे नविन पासवर्ड तयार करण्यासाठी एक दुवा प्राप्त होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2016/child-obesity/", "date_download": "2021-06-18T00:39:06Z", "digest": "sha1:V3J4AVELLRAOAN7ZB3OPCSGXIOBK2YZE", "length": 5570, "nlines": 52, "source_domain": "balranjankendra.org", "title": "लहान मुलांमधील स्थूलता गंभीर | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nलहान मुलांमधील स्थूलता गंभीर\nदिनांक: १६ जुलै, २०१६\n‘लहान मुलांमधील स्थूलतेकडे पालकांनी गांभीर्याने पाहा���ला हवे कारण स्थूलते मुळे लहान वयातच विविध आजार जडतात ‘ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ . मोहन झांबरे यांनी केले .तर ‘स्थूलपणाचे वाईट दिसण्यापेक्षा शरीरावर होणारे दुष्परिणाम जास्त तीव्र असल्याचे ‘ डॉ . स्मिता झांबरे म्हणाल्या . बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात ते बोलत होते . भूलतज्ञ डॉ . मोहन स्वामी यांनी त्या दोघांची मुलाखत घेतली . भारती निवास सोसायटीतील या कार्यक्रमात तीन तज्ञांचे विचार उपस्थिताना ऐकायला मिळाले .बदललेली जीवनशैली , जंकफूड व कोल्ड्रिंक चे वाढते प्रमाण यामुळे सुमारे 30 टक्के मुले स्थूल आढळतात . असे त्यांनी सांगितले .\nमुलांच्या आहारात आईची भूमिका फार महत्वाची असल्याचे सौ, झांबरे म्हणाल्या.आईने त्यासाठी पारंपारिक आहारच स्वीकारावा. कोल्ड्रिंक ऐवजी कोकम , नारळ पाणी , आवळा सरबत मुलांना द्यावे .बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे. असेही त्या म्हणाल्या .\n‘आपले मूल अगदी गुटगुटीत , बाळसेदार दिसावे असे पालकांना वाटते .त्यासाठी ते जबरदस्तीने मुलांना खायला घालतात हे गैर आहे . त्यापेक्षा मूल सडसडीत आणि चपळ तसेच आरोग्यपूर्ण असणे जास्त महत्वाचे आहे’ असे मोहन झांबरे म्हणाले . तर डॉ स्वामी यांनी मोकळ्या मैदानावर मुलांनी रोज खेळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .जवळपास जाण्यासाठी चालण्याचा पर्याय स्वीकारावा असेही त्यांनी सांगितले .\nदोन वर्षांखालील मुलांचा ‘ स्क्रीन टाईम ‘ शून्य असावा . स्क्रीनवर काही दाखवत त्यांना जेऊ घालू नये असेही ह्या तीन डॉक्टरानी एकमुखाने प्रतिपादन केले . संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरी कुलकर्णी यांनी केले तर प्रज्ञा गोवईकर यांनी आभार मानले .\nलहान मुलांमधील स्थूलता – डॉ. झांबरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/17/big-upswing-at-t-will-merge-media-business-with-discovery-announcement-soon/", "date_download": "2021-06-17T23:49:08Z", "digest": "sha1:SN7SLMJFHKHFPTOJULUNZL266T4NH44R", "length": 11805, "nlines": 165, "source_domain": "krushirang.com", "title": "नेटफ्लिक्स व डिस्नेला टक्कर देणार ‘हा’ मिडिया ग्रुप; दोन कंपन्याचे झालेय त्यासाठी विलीनीकरण | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nनेटफ्लिक्स व डिस्नेला टक्कर देणार ‘हा’ मिडिया ग्रुप; दोन कंपन्याचे झालेय त्यासाठी विलीनीकरण\nनेटफ्लिक्स व डिस्नेला टक्कर देणार ‘हा’ मिडिया ग्रुप; दोन कंपन्याचे झालेय त्यासाठी विलीनीकरण\nमुंबई : जागतिक मनोरंजन विश्वात दबदबा असलेल्या वॉल्ट डिस्ने आणि नेटफ्लिक्स यांना टक्कर देण्यासाठी आता डिस्कव्हरी-वॉर्नर मिडिया सज्ज होत आहे. या दोन दिग्गज कंपन्या त्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहेत. वॉर्नर मिडिया यांचे यासाठी डिस्कव्हरी मीडियामध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nअमेरिकन टेलिकॉम कंपनी एटी अँड टी कंपनीने सोमवारी सीएनएन आणि एचबीओ यांच्या मालकीच्या वॉर्नर मीडिया युनिटचे विलीनीकरण डिस्कव्हरी मीडियामध्ये करण्याची घोषणा केली. या विलीनीकरणाचे उद्दीष्ट नेटफ्लिक्स आणि डिस्ने सारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करू शकणारी एक टेलिव्हिजन कंपनी तयार करणे हे आहे. पूर्वीच्या अहवालांनुसार एटी अँड टी कॉर्पोरेशन आपला मीडिया व्यवसाय डिस्कवरीमध्ये विलीन करण्याची तयारी केल्याचे म्हटले होते. कंपनी तज्ज्ञांच्या मते घटना ठरणार आहे. कारण कंपनीने तीन वर्षांपूर्वीपासून 85 अब्ज डॉलर्स खर्च करून मीडिया व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न केला आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार या विलीनीकरणाशी संबंधित करार या आठवड्यात होऊ शकतो. नवीन कंपनी नेटफ्लिक्स आणि वॉल्ट डिस्नेशी स्पर्धा करेल असे सांगितले जात आहे. एटी अँड टीचा मीडिया व्यवसाय डिस्कव्हरीच्या रिअॅलिटी-टीव्ही साम्राज्यात विलीन केल्यावर एक मोठी मीडिया होल्डिंग कंपनी तयार होऊ शकते. याअंतर्गत टेलिकॉम आणि मीडिया व्यवसाय एकत्रित केले जाणार आहेत.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nम्हणजे ‘तो’पर्यंत राहणार करोनासंकट; पहा नेमके काय म्हटलेय सौम्या यांनी भारताबाबत\nम्हणून पीएम केअरची मदतच व्हेंटिलेटरवर; नाशिकमध्ये घडलाय अजब प्रकार\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23820/", "date_download": "2021-06-17T23:10:42Z", "digest": "sha1:F7LQG4VF6D4EGX3QPQJ3GKNG6SZOO2LI", "length": 20470, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हाउसमन, ॲल्फ्रेड एडवर्ड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहाउसमन, ॲल्फ्रेड एडवर्ड :(२६ मार्च १८५९–३० एप्रिल १९३६). इंग्रज कवी आणि विद्वान. जन्म इंग्लंडमधील फॉक्बरी, वूर्सेस्टरशर येथे. त्याचे वडील ‘सॉलिसिटर’ होते. त्याच्या बाराव्या वर्षी त्याची आई मरण पावली. आईबद्दल त्याला अपार ओढ असल्यामुळे ह्या दुःखद घटनेचा त्याच्या मनावर मोठा आघात झाला. पुढे ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना आपल्यात समलिंगी कामुकतेची प्रवृत्ती आहे, ह्याची जाणीव झाल्यावर तो अत्यंत अस्वस्थ झाला. ह्या समलिंगी कामुकतेतूनच त्याच्या एका तरुण सहाध्यायावर त्याचे उत्कट प्रेम जडले तथापि त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मनःस्थितीमुळे तो बुद्धिमान असूनही अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही.\n१८८२–९२ ही दहा वर्षे तो लंडनच्या ‘पेटंट ऑफिस’ मध्ये कारकून म्हणून काम करीत होता. ह्या काळात संध्याकाळी तो रोज ब्रिटिश म्यूझिअमच्या वाचन कक्षात जाऊन लॅटिन संहितांचा अभ्यास करीतअसे. हे करीत असताना त्याने पाठचिकित्सेवर प्रभुत्व मिळविले. तसेचह्या अभ्यासातून त्याने लिहिलेले लेख अनेक ज्ञानपत्रिकांतून (जर्नल्स) प्रसिद्ध होऊ लागल्यावर विद्वानांचे त्याच्याकडे लक्ष गेले. परिणामतः’ युनिव्हर्सिटी कॉलेज’, लंडन येथे त्याची लॅटिनचा प्राध्यापक म्हणूननियुक्ती झाली. ह्यानंतरचे आपले सारे आयुष्य त्याने अभिजात साहित्याला वाहून टाकले. श्रेष्ठ लॅटिन कवी ⇨ सेक्स्टस प्रॉपर्शस ह्याचा त्यानेअभ्यास केला. तसेच ⇨ जूव्हेनल, ⇨ ल्यूकन आणि मॅनिलिअस ह्या लॅटिन कवींच्या साहित्यकृतींच्या आवृत्त्या प्रसिद्ध केल्या (१९०३–३०). मॅनिलिअस हा तसा फारसा मोठा कवी नव्हे परंतु फलज्योतिषावरील एका दीर्घकवितेने हाउसमनच्या आयुष्याची अनेक वर्षे व्यापली. ⇨ एस्किलस, ⇨ सॉफोक्लीझ आणि ⇨ युरिपिडीझ ह्यांच्या नाट्यकृतींतील उद्देशिकांची (���ड्स) त्याने भाषांतरे केली. हाउसमन परिपूर्णतावादी होता त्यामुळे अभ्यासात त्रुटी आढळल्या, की तो संतापत असे.\nहाउसमन बालवयातच कविता करीत असे आणि कवी म्हणून त्याला कीर्तीही लवकर लाभली. कवी म्हणून ⇨ हाइन्रिख हाइन,⇨ विल्यम शेक्सपिअर आणि स्कॉटिश बॅलड ह्यांचा आदर्श आपल्या-पुढे आहे, असे तो म्हणत असे. १८९६ मध्ये श्रॉपशर लॅड हाआपला काव्यसंग्रह त्याने स्वखर्चाने काढला. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला. लास्ट पोएम्स (१९२२) ह्या संग्रहाच्या प्रस्तावनेतच त्यानेकवी म्हणून निरोपाची भाषा केली होती. आपल्याला मिळालेला प्रत्येक सन्मान नाकारण्याची त्याची वृत्ती होती. आपल्या मृत्यूनंतर उच्च दर्जाच्याआपल्या कल्पनांना खऱ्या उतरतील अशाच कविता प्रसिद्ध करण्याची जबाबदारी त्याने लॉरेन्स ह्या आपल्या भावावर टाकली होती. लॉरेन्सने मोअर पोएम्स हा वेचक कवितांचा संग्रह १९३६ मध्ये प्रसिद्ध केला. १९४० मध्ये कलेक्टेड पोएम्स हे त्याच्या कवितांचे संकलन आणि १९७१ मध्ये त्याची पत्रे प्रकाशित झाली.\nहाउसमन हा पारंपरिक पण मौलिक प्रतिभेचा कवी होता. त्याच्या कवितेचे अनुकरणही बरेच झाले. त्याच्या श्रॉपशर लॅडमधील मुले हातात नांगर धरतात, सॉकर खेळतात, कुस्त्या खेळण्यासाठी जत्रेला जातात, मद्य घेतात आणि फसव्या हृदयाच्या मुलींकडे प्रेमाची याचना करतात आणि प्रसंग आल्यास साम्राज्याच्या रक्षणासाठी युद्धावरही जातात. कवितेच्या बाबतीत तो फार सजग असे. काही कवितांना परिपूर्ण रूप देण्यासाठी त्यांच्या पहिल्या खर्ड्यांवर तो अनेक वर्षे संस्कार करीतराही. त्याच्या कवितेतून येणारा नैराश्याचा सूर आणि त्याच्या आईचेनिधन ह्यांत अवश्य काही नाते आहे. आपल्याला निष्प्रेम जीवन जगायचे आहे ह्या जाणिवेतूनच तो कवितेकडे अधिकाधिक वळत गेला. प्रेमाची क्षणभंगुरता, सौंदर्याचे अल्पजीवित्व आणि अत्यंत मर्यादित, छोटे असे मानवी जीवन हे विषय त्याच्या कवितांतून पुनःपुन्हा येतात.\nहाउसमनने केलेली काव्यरचना खूप नाही त्याचा आवाकाही मर्यादित आहे तथापि आपल्या मर्यादांच्या चौकटीत त्याने इंग्रजी साहित्याला काही उत्कृष्ट भावकविता दिल्या.\nकेंब्रिज येथे तो मरण पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्�� (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31443/", "date_download": "2021-06-17T23:53:49Z", "digest": "sha1:ZBXN4IHJ4D42LMQ5GZLJL3T7AKJR24IV", "length": 24199, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रूपांतर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशि��्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरूपांतर : (अडॅप्टेशन). परभाषेतील लेखक स्वभाषेतील वाचकांकडे आणणे तसेच परभाषेतील लेखकाकडे स्वभाषेच्या वाचकांना नेणे, या भाषांतरकाराच्या दोन भूमिका असतात. त्यानुसार भाषांतराचे तीन प्रकार संभवतात : (१) शब्दशः भाषांतर करणे. यात वाचकाला लेखकाकडे न्यायचे असते. (२) दुसऱ्या शब्दात तोच अर्थ सांगणे. यात मुळातला अर्थ विस्तारून सोपा करून सांगायचा असतो. (३) मूळ कृतीचे आपल्या भाषेच्या अंगाने अनुकरण करणे. यात लेखकाला वाचकाकडे आणायचे असते. या तिसऱ्या) प्रकारात मूळ कृतीमधील अर्थ आणि मूळ कृतीचे रूप यांना बाजूला सारून भाषांतरकार त्यात स्वतःच्या अर्थ आणि स्वतः निर्मिलेली वेगळी रूपे घालू शकतो. या तिसऱ्या प्रकारात मूळ कृती फारच दूर टाकली गेली, तर भाषांतर रूपांतराकडे झुकते.\nपरभाषेतील साहित्यकृतीचा आकृतिबंध साधारणपणे तसाच ठेवून बाकीचे अर्थाचे आणि रूपाचे बारकावे वगळणे, बदलणे, नव्याने आणणे म्हणजे रूपांतर. उदा., मर्फीच्या ऑल इन द राँग (अठरावे शतक, इंग्लंड) या नाटकाचे संशयकल्लोळ (१९१६) हे देवलांनी केलेले मराठी रूपांतर होते. हे रूपांतर इतके बेमालूमपणे केलेले आहे, आणि मुळचे इतके पूर्णतत्त्वाने मराठीकरण झालेले आहे, की ते ���ूपांतर आहे, हे ओळखताही येणार नाही. मुख्य म्हणजे मूळ नाटकापेक्षा ते सरस वठले आहे. उलट गॉल्झवर्दीच्या स्ट्राइफ (१९०९) या नाटकाचे भा. वि. वरेरकर यांनी केलेले सोन्याचा कळस हे रूपांतर, इब्सेनच्या ए डॉल्स हाउस (१८७९) या नाटकाचे मो. ग. रांगणेकर यांनी केलेले कुलवधू (१९४२) हे रूपांतर व बर्नार्ड शॉच्या पिग्मॅलीनचे (१९१२) पु. ल. देशपांडे यांनी केलेले ती फुलराणी (अप्रकाशित) रूपांतर ही सर्व मराठी वळणाची असली, तरी त्या त्या मूळ नाटकाशी तुलना करता फारच बेतांची रूपांतरे ठरली आहेत. कधी कधी मूळ साहित्यकृतीचा विषय घेऊन त्या विषयाचेच रूप बदलून दुसरी साहित्यकृती रचण्यात येते. अशा रूपांतरांत लेखक अनेकदा ‘अमुक अमुक साहित्यकृतीवर आधारित’ असा मूळ साहित्यकृतीचा प्रामाणिकपणे उल्लेखही करतो. मात्र असे काहीही न करता मूळ साहित्यकृती लपविणे किंवा रूपांतरांत मूळ साहित्यकृतीचा मुळीच उल्लेख न करणे याला वाङमयचौर्य म्हणतात. रूपांतरात रूपांतर कार्याला भरपूर स्वातंत्र्य असल्याने भाषांतरापेक्षा त्यात कलानिर्मितीला अधिक वाव असतो.\nदुसरा प्रकार म्हणजे एका भाषेतील साहित्यप्रकाराचे त्याच भाषेतील दुसऱ्या साहित्यप्रकारात रूपांतर करणे, हा होय. उदा., श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या मूळ कादंबरीचे नाटकात केलेले रूपांतर किंवा जयवंत दळवी यांच्या महानंदा या कादंबरीचे गुंतता हृदय हे या नाटकात केलेले रूपांतर. या पद्धतीचे रूपांतर एका दृष्टीने अधिक अवघड असते. कारण प्रत्येक साहित्यप्रकाराची स्वतःची खास बळस्थाने असतात स्वतःच्या खास प्रस्तुतीकरणाच्या पद्धती असतात. त्या दुसऱ्या साहित्यप्रकारात तशाच स्वरूपात सापडत नाहीत किंवा वापरता येत नाहीत. उदा., कादंबरीतले वर्णन व नाटकातले वर्णन यांत भिन्नता असते. नाटकात संवाद अपरिहार्य असतात, तर कथा-कादंबरीमध्ये ते पूर्णपणे टाळता येतात. काही साहित्यप्रकारांचे दुसऱ्या साहित्यप्रकारांत रुपांतर होऊ शकणार नाही. उदा., प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराचे नाटक होऊ शकत नाही. पाश्चात्त्य समीक्षेत कादंबरी हा सुरुवातीला महाकाव्याचा गद्य उपप्रकार मानला जाई. पुढे तो स्वतंत्र साहित्यप्रकार ठरला. त्यामुळे महाकाव्याची कादंबरी हे रुपांतर होते पण कवितेचे रुपांतर कादंबरीत होत नाही. कथा-कादंबरीचे नाटकात रुपांतर होते पण नाटकाच�� कथा-कादंबरी रुपांतर होताना क्वचितच दिसते. इंग्रजीत चार्ल्स लँबने शेक्सपिअरच्या नाटकांचे कथा-रूपांत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला पण तो बालवाङ्मयातच जमा होता. एखादा लेखक स्वतःच आपल्या एका साहित्यप्रकारातील साहित्यकृतीचे दुसऱ्या साहित्यप्रकारात रूपांतर करू शकतो. पण त्यामुळे रूपांतराच्या गुणवत्तेत निश्चितपणे फरक पडतो, असे दिसत नाही. एका भाषेतील एका साहित्यप्रकाराचे दुसऱ्या भाषेत दुसऱ्याच साहित्यप्रकारात रूपांतर करण्यासाठी अधिक निर्मितिक्षमतेची गरज असते. कधी कधी त्यांना रूपांतर असे म्हटलेही जात नाही. शेक्सपिअरची नाटके, कालिदासाची काही नाटके तसेच रामायण, महाभारत यांवर आधारलेल्या भारतीय भाषांतील असंख्य कृती इ. उदाहरणे या संदर्भात देता येतील.\nरूपांतराचा तिसराही एक प्रकार संभवतो : तो म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या. माध्यमात होणारे रूपांतर होताना साहित्यप्रकाराप्रमाणे माध्यमही बदलते. कारण कथा-कादंबरी हा श्राव्य प्रकार आहे, तर नाटक हा दृक्‌श्राव्य माध्यमाचा प्रकार आहे. कथेचे नाटक आणि कथेचा चित्रपट करणे, ही माध्यमांवर आधारित रूपांतर ठरतात. चित्रपट-माध्यमाच्या वेगळेपणाने रूपांतर कमी-अधिक सरस ठरते. उदा., रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये वाचून श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या विशिष्ट प्रतिमा मनात निर्माण होतात. चित्रपटांत त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिमा दिसतात. त्या भिन्न, हिणकस असल्यास परिणामाला बाध येतो. काव्यातील वर्णनाचे चित्रपटमाध्यमातून दृश्यीकरण्यात येते. कवितेचे चित्रपटगीत होणे किंवा करणे हेही काही अंशी माध्यमाच्या संदर्भातील रूपांतर होय. संगीताच्या आधारे चित्रनिर्मिती किंवा मूर्तिशिल्प निर्माण करणे किंवा चित्राच्या आधारे मूर्तिशिल्पची निर्मिती करणे, ही भाषेतर माध्यम असलेल्या कलावस्तूंची रूपांतरे होत. एखाद्या रूपांतरात भाषा, साहित्यप्रकार आणि माध्यम या तीनही बाबींत बदल होतो.\nयाप्रमाणे भाषा, साहित्यप्रकार आणि माध्यम यांच्या बदलातून रूपांतराचे तीन प्रकार संभवतात. मात्र या तीनही प्रकारांत मूळ कृती नव्या रसिकाजवळ आणणे हा समान हेतू आहे आणि ते करताना बरेच स्वातंत्र्य घेणे ही समान प्रवृत्ती दिसून येते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postरेगन, रोनाल्ड विल्सन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33027/", "date_download": "2021-06-17T23:49:58Z", "digest": "sha1:JXAI65L37PBRPXIFRDKBES5D2WQ2JJ5Q", "length": 19297, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वेस्कर, आर्नल्ड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्व��� ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवेस्कर, आर्नल्ड : (१९३२– ). ब्रिटिश नाटककार. आईवडील रशियन ज्यू होते ते स्थलांतर करून इंग्लंडमध्ये आले होते. लंडनच्या ईस्ट एंड ह्या भागातील झोपडपट्टीत वेस्कर वाढला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने शाळा सोडली व कसले ना कसले काम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याची ज्यू धर्मीय कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पोटासाठी काम मिळविण्याची धडपड ह्यांचा त्याच्या नाट्यलेखनावर लक्षणीय परिणाम झालेला आहे. ‘लंडन स्कूल ऑफ फिल्म टेक्‌निक’ ह्या संस्थेत एक अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच त्याने चिकन सूप विथ बार्ली (१९५८) हे आपले पहिले नाटक लिहिले. हे नाटक ‘वेस्कर ट्रिलॉजी’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्या तीन नाटकांपैकी एक होते. रूट्‌स (१९५९) आणि आय ॲम टॉकिंग अबाउट जेरूसलेम (१९६०) ही ह्या नाट्यत्रयीपैकी अन्य दोन नाटके. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी आणि नंतरच्या काळात, एका कम्युनिस्ट कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या घटना, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे वैफल्य ह्यांचे चित्रण ह्या नाट्यत्रयीत केलेले आहे. ह्या कुटुंबातील सारा आणि हॅरी हे आईवडील स्थलांतर करू�� इंग्लंडमध्ये आलेले ज्यू आहेत आणि लंडनच्या ईस्ट एंड ह्या भागात राहतात. क्रांतिकारक कम्युनिस्ट विचारसरणी साराच्या मनात पक्की रुजलेली आहे. तिचा नवरा हॅरी हा मात्र त्याबाबतीत काहीसा उदासीन वृत्तीचा आहे. ॲडा आणि रॉनी ह्या आपल्या मुलांवर ती कम्युनिस्ट विचारांचे संस्कार करते परंतु ही मुलेही आपल्या वडिलांप्रमाणेच कम्युनिस्ट विचारसरणीबाबत उदासीन बनतात. ॲडा एका तरुण कम्युनिस्टाबरोबर विवाह करते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ती दोघे इंग्लंडमध्ये कोठेतरी आदर्श जीवन जगण्याच्या उद्देशाने लंडन सोडतात. हंगेरीतील उठाव सोव्हिएट रशियाकडून चिरडला गेल्यानंतर रॉनीचा कम्युनिस्ट विचारसरणीबद्दल भ्रमनिरास होतो. हॅरी हा सततच्या आजारीपणामुळे अपंग बनतो आणि उदासीनतेचे टोक गाठतो. सारा मात्र आपल्या पक्षाविषयीच्या निष्ठा सोडत नाही.\nवेस्करच्या अन्य नाटकांत द किचन (१९५९), चिप्‌स विथ एव्ह्‌रिथिंग (१९६२), द ओल्ड वन्‌स (१९७२), द वेडिंग फीस्ट (१९७४), द मर्चंट (१९७८) ह्यांचा समावेश होतो. ह्यांखेरीज जर्नलिस्ट ह्या नावाचे एक नाटकही त्याने लिहिले परंतु ते रंगभूमीवर आले नाही. द किचन ह्या नाटकात वरवर पाहता, लंडनमधील एका हॉटेलातील स्वयंपाकघरातला एक दिवस कसा जातो, तेथे काय काय घडते ह्यांचे चित्रण आहे. तथापि ह्या घटनांच्या आधारे त्या हॉटेलाबाहेरील व्यापक जगातील वास्तव समोर आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. चिप्‌स विथ एव्ह्‌रिथिंगमध्ये माणसांच्या एका मर्यादित गटात काही कारणाने अलग पडलेल्या एका तरुणाचे चित्रण आहे. ब्रिटनच्या ‘रॉयल एअर फोर्स’ राष्ट्रीय सेवेत वेस्करने दोन वर्षे काढली होती. तेथील अनुभव ही ह्या नाटकाची कच्ची सामग्री. धर्मावर विश्वास नसलेल्या काही ज्यूंच्या गटाभोवती द ओल्ड वन्‌स ह्या नाटकातील प्रसंग गुंफले आहेत तर द वेडिंग फीस्ट ही नाट्यकृती विख्यात रशियन सहित्यिक ⇨फ्यॉडर डॉस्टोव्हस्की ह्याच्या एका कथेवर आधारित आहे. द मर्चंट हे नाटक म्हणजे शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस ह्या नाटकाची वेस्करने आपल्या पद्धतीने केलेली पुनर्निर्मिती आहे. व्हेनिसमध्ये आणि एकंदरीतच यूरोपमध्ये आढळून येणारी ज्यूविरोधी भावना, ही ह्या नाटकामागील प्रेरणा होती. वेस्करची आरंभीची नाटके नाटककार म्हणून त्याचे सामर्थ्य विशेष प्रभावीपणे दाखवून देतात.\nकुलकर्णी , अ. र.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postवेलणकर, विष्णु रामचंद्र\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/editorial-on-agriculture-bills-and-farmers'-protests", "date_download": "2021-06-17T23:11:02Z", "digest": "sha1:ONARZFYBQ4A4TYOP5XULMWDTJKPVYVWC", "length": 27822, "nlines": 121, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "शेतकरी आंदोलन : युद्धात जिंकले, तहात हरले?", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nशेतकरी आंदोलन : युद्धात जिंकले, तहात हरले\nदिल्लीची कोंडी तब्बल दोन महिने करू शकणाऱ्या आंदोलकांच्या ताकदीचा व त्यांना वाढत गेलेल्या पाठिंब्याचा चांगलाच अंदाज आल्यावर केंद्र सरकार मोठ्या तडजोडीला तयार झाल्याचे दिसले. पण आधी दखल न घेणे, नंतर खलिस्तानी/फुटीरतावादी शक्ती यामागे आहेत अशी बेजबाबदार वक्तव्ये करून बदनामी करणे, मग आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न हे सारे सरकार पक्षाकडून केले गेले. त्याला यश येण्याऐवजी आंदोलन ट���कदार होत गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाामार्फत तोडगा काढण्याचा मोठा प्रयत्नही अयशस्वी झाला. शेवटी अगदीच नाईलाज होतोय म्हणून, तीन कायद्यांना/त्यांच्या अंमलबजावणीला पुढील दीड वर्ष स्थगिती असा प्रस्ताव सरकारने ठेवला. वस्तुतः शेतकरी आंदोलनाचे ते सर्वांत मोठे यश होते, तो प्रस्ताव स्वीकारून व आणखी काही ठोस मागण्या मान्य करून घेऊन शेतकरी आंदोलन मागे घेतले असते तर यशस्वी सांगता झाली असे म्हणता आले असते. पण शेतकरी नेत्यांनी ताठरपणा कायम ठेवला, ही मोठीच चूक झाली असे चित्र आता निर्माण झाले आहे.\n26 नोव्हेंबरला दिल्लीच्या सीमारेषेवर सुरू झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन क्रमाक्रमाने उंचावत गेले आणि 26 जानेवारीला त्याची वेगवान घसरण सुरू झाली आहे. प्रामुख्याने पंजाब व हरयाणा या दोन राज्यांमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनात देशभरातील अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांचा पाठिंबा क्रमाक्रमाने मिळत गेला. सुरुवातीला जेमतेम अर्धा डझन शेतकरी संघटनांनी मिळून सुरू केलेल्या या आंदोलनात अखेरच्या टप्प्यात ती संख्या तीन डझनावर गेली. केवळ श्रीमंत शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे असे चित्र सुरुवातीला दिसत होते, नंतर ते धूसर होत गेले आणि एकूणच शेती प्रश्नासाठी ते आहे असे चित्र निर्माण झाले. आधी मध्यमवर्गाने व माध्यमांनी त्या आंदोलनाकडे काहीशा क्षुल्लकपणे पाहिले, पण नंतर ते दोन्ही घटक त्याला गांभीर्याने घेऊ लागले. आधी या आंदोलनाकडे त्रयस्थपणे पाहणारे राजकीय पक्ष नंतर त्याला उघड पाठिंबा देऊन ठोस भाष्य करू लागले. आधी अर्धा डझन लहान राजकीय पक्ष व्यक्त होत होते, ती संख्या अखेरच्या टप्प्यात दोन डझनांवर गेली. इतके सर्व झाल्यावरही हे आंदोलन झपाट्याने ओसरू लागले आहे, असे हा अंक छापायला जात असताना (29 जानेवारी ) स्पष्ट दिसते आहे.\nकेंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी शेतीशी संबंधित तीन कायदे संसदेत मंजूर केले ते अगदी आडदांड पद्धतीने. त्या वेळी मुळात कोरोना महामारी ऐन भरात होती, विरोधी पक्ष कमालीचे दुर्बल व विखुरलेल्या अवस्थेत होते आणि अनेक शेतकरी संघटना गाफील होत्या. त्या तिहेरी अनुकूलतेचा लाभ घेऊन हे कायदे सरकारने विनाचर्चा मार्गी लावले. यामागे तीन कारणे उघड होती. एक- सरकारला शेतीमाल खरेदीचे (पेलवण्यास अवघड झालेले) मोठे ओझे उतरवून ठेवायचे होते, ��ोन- आपले हितसंबंध सांभाळू शकतात त्या उद्योग व विपणन क्षेत्रातील घटकांना अनुकूलता निर्माण करायची होती , तीन- या सुधारणांमुळे जरी काही घटकांचे नुकसान होणार असेल तरी एकुणात विचार करता शेती क्षेत्राचा फायदाच होईल अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे, सरकारने आखलेले डावपेच त्यांच्या दृष्टीने धूर्तपणाचे होते. अशाच पद्धतीने काही कायदे व काही निर्णय मागील सहा वर्षांत या सरकारने रेटून नेले होते. पण या तीन कायद्यांविषयीचे त्यांचे आडाखे काहीसे चुकले. देशभरातून त्या कायद्यांतील तरतुदींवर, विशेषतः ते संमत करून घेण्याच्या पद्धतीवर आक्षेप त्याच वेळी घेतले गेले. तसे प्रतिध्वनी उमटणार हे सरकारने गृहीत धरले होते आणि ते हवेत विरून जातील, याचीही खात्री त्यांना होती. पण पंजाब व हरियाणा येथील शेतकरी वर्ग इतका संघटित, टोकाचा विरोध व इतका दीर्घकाळ करील असे त्यांना वाटलेच नसेल.\nपंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील शेती व शेतकरी देशातील अन्य सर्व राज्यांच्या तुलनेत सधन आहेत. याची तीन कारणे उघड आहेत, मूळात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत व सिंचन सुविधा तिथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जास्त आहेत, हरिक्रांतीमुळे शेती उत्पादन वाढले त्याचा अधिकचा फायदा या दोन राज्यांना झाला, आणि सरकारकडून गहू व तांदूळ या पिकांची खरेदी सर्वाधिक होत राहिली ती या दोन राज्यांतून. मात्र अलीकडच्या काही वर्षांत तिथे, समृद्धीतून निर्माण होणाऱ्या दुःखांनी चांगलेच डोके वर काढले आहे. आणि त्यातच भर म्हणजे या तीन कायद्यांमुळे येऊ घातलेले संकट. असे काही संकट तिथल्या शेतकऱ्यांवर येऊ घातले आहे, याचा अंदाज देशात अन्य कोणाला आला नसला तरी शिरोमणी अकाली दल या पक्षाला फार लवकर आला होता. अन्यथा पाव शतक इतका दीर्घकाळ भाजप आघाडीत सामील असलेला तो पक्ष, या कायद्यांना विरोध करून केंद्र सरकारमधून बाहेर पडलाच नसता. म्हणजे पंजाब राज्यात विद्यमान सत्ताधारी असलेला काँग्रेस व राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेला अकाली दल, हे दोन्ही पक्ष या कायद्यांना विरोध करताहेत, याचा खूप मोठा परिणाम पंजाब व हरियाणा येथील जनतेच्या मानसिकतेवर झाला. तेथील शेतकरी संघटनांना खूप मोठा आत्मविश्वास आला व बळ मिळाले ते यामुळे.\nया आंदोलनाच्या मुळाशी होते, या तीन कायद्यांमुळे त्या दोन राज्यांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्न���चे काय होणार म्हणजे नव्या परिस्थितीत सरकारकडून तिथल्या शेतीमालाची खरेदी होणार की नाही, झाली तर किती प्रमाणात आणि कोणत्या भावाने म्हणजे नव्या परिस्थितीत सरकारकडून तिथल्या शेतीमालाची खरेदी होणार की नाही, झाली तर किती प्रमाणात आणि कोणत्या भावाने म्हणजे नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील व अधिक स्वातंत्र्य मिळेल असे सांगितले जाते. पण त्या बदल्यात असुरक्षितता येईल असे तेथील शेतकऱ्यांना वाटते. म्हणजे सरकार बांधील राहणार नाही आणि अधिक पर्यायाच्या नावाखाली शेतमाल खरेदी करणारे खासगी क्षेत्र परिस्थितीचा गैरफायदा घेईल, भाव पाडून कमी दराने खरेदी करील. ही भीती किती खरी व किती अवास्तव याबाबत विविध शेतकरी संघटना व विविध शेतीतज्ञ यांची मतमतांतरे बरीच जास्त आहेत. या भीतीला आणखी एक आयाम असा की, शेतीमाल खरेदी-विक्री करणाऱ्या मध्यस्थ घटकांचे वर्चस्व या कायद्यांमुळे संपुष्टात येणार. तसा दावा तर सरकारने उघडच केला आहे, शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा तो मार्ग बंद करण्याचा तो मनोदय आहे. साहजिकच, या मध्यस्थ घटकांचे हितसंबंध बिघडणार असल्याने त्यांचाही या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे, असा सरकारचा दावा आहे.\nआंदोलन सुरू झाले ते सरकारकडून खरेदी आणि हमीभाव या दोन मुद्‌द्यांवर, ते न झाल्यास होणाऱ्या नुकसानाचे काय या प्रमुख मागणीवर. मात्र ते पोहचले तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीवर. ती मागणी दबावतंत्राचा भाग आहे मूळ मागणी पदरात पाडून घेण्यासाठी, असे सुरुवातीला मानले गेले. पण सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेच्या फेऱ्या वाढत गेल्या आणि तिन्ही कायदे रद्द करावेत हीच मागणी प्रमुख झाली. तिथे प्रश्न आला, सुधारणा हव्यात की नकोत आणि ते कायदे नकोत तर मग सध्याची व्यवस्था देशातील शेतकऱ्यांचे हितसंबंध पाहणारी आहे काय शिवाय, देशातील काही राज्यांमध्ये त्या प्रकारचे कायदे व त्यातून अपेक्षित व्यवस्था काही वर्षांपासून आहे. त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला/होतोय याबाबत ठोसपणे कोणी सांगत नसले तरी त्यामुळे भीती आहे असेही दिसत नाही. केंद्र सरकार अधिक ठाम राहिले ते यामुळेही. म्हणजे त्या दोन राज्यांच्या हितासाठी किंवा वर्चस्वासाठी संपूर्ण देशाला का वेठीस धरले जात आहे, असा कोणीही न विचारलेला पण कित्येकांच्या मनात असलेला प्रश्न\nअशा पार्श्वभूमीवर, दिल्लीची कोंडी तब्बल दोन महिने करू शकणाऱ्या आंदोलकांच्या ताकदीचा व त्यांना वाढत गेलेल्या पाठिंब्याचा चांगलाच अंदाज आल्यावर केंद्र सरकार मोठ्या तडजोडीला तयार झाल्याचे दिसले. पण आधी दखल न घेणे, नंतर खलिस्तानी/फुटीरतावादी शक्ती यामागे आहेत अशी बेजबाबदार वक्तव्ये करून बदनामी करणे, मग आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न हे सारे सरकार पक्षाकडून केले गेले. त्याला यश येण्याऐवजी आंदोलन टोकदार होत गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाामार्फत तोडगा काढण्याचा मोठा प्रयत्नही अयशस्वी झाला. शेवटी अगदीच नाईलाज होतोय म्हणून, तीन कायद्यांना/त्यांच्या अंमलबजावणीला पुढील दीड वर्ष स्थगिती असा प्रस्ताव सरकारने ठेवला. वस्तुतः शेतकरी आंदोलनाचे ते सर्वांत मोठे यश होते, तो प्रस्ताव स्वीकारून व आणखी काही ठोस मागण्या मान्य करून घेऊन शेतकरी आंदोलन मागे घेतले असते तर यशस्वी सांगता झाली असे म्हणता आले असते. पण शेतकरी नेत्यांनी ताठरपणा कायम ठेवला, ही मोठीच चूक झाली असे चित्र आता निर्माण झाले आहे. युद्धात जिंकले, तहात हरले असे म्हणण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nकायदे स्थगितीचा प्रस्ताव नाकारण्याच्या झालेल्या पहिल्या चुकीनंतर दुसरी चूक अशी झाली की, 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय स्थगीत न करणे. मुळात ट्रॅक्टर हे वाहन दिल्लीच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने दामटणे हे आडदांडपणाचे प्रदर्शन ठरणार हे उघड होते. दोन महिने आंदोलन केल्यानंतर काही हजार ट्रॅक्टर्स दिल्लीत फिरतील तेव्हा ते चालवणाऱ्यांचा कैफ अनावर होणार हेही उघड होते. त्यात अन्य समाजविघातक घटकांनी किंवा खुद्द सरकार पक्षाने काही डावपेच आखले का, ही शक्यता बाजूला ठेवली तरी ट्रॅक्टर मोर्चाचे काय होणार हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नव्हती.\nसरकारने त्या मोर्चाला परवानगी देताना बाहेरून कितीही औपचारिकता दाखवली असेल तरी मनातून मात्र आनंदच व्यक्त केला असेल. कारण हे आंदोलन आपल्या मरणाने मरणार किंवा नैसर्गिकपणे विरघळणार असा तो आनंद होता. ही लहर दिल्लीत जे काही घडवणार त्यामुळे देशभरातील सहानुभूतीची लाट ओसरणार, आंदोलक संघटनांमधील एकी भंग पावणार आणि आंदोलनात सहभागी लोकांपैकी अनेकांना घरी जावेसे वाटणार, हा अंदाज सारासार विचार करणाऱ्या कोणाच्याही मनात चमकून गेला असणार. त्यामुळे केंद्र सरकारने तो दिवस मर्यादित नुकसान करणारा, पण आंदोलनाची हवा काढून घेणारा असाच मानला असावा. त्यासाठी, होईल ते होऊ द्यावे असे ठरवणे किंवा खास प्रयत्न करणे असेही घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ती संधी आंदोलक नेत्यांनी त्यांना दिली असे चित्र सध्या तरी दिसते आहे. हे असे घडणे क्लेशदायक आहे, कारण केंद्र सरकार गेल्या साडेसहा वर्षांत कधी नव्हे इतके बचावात्मक पातळीवर गेले होते, त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीला चांगला ब्रेक पाहिल्यांदाच लागलाय असे जाणवू लागले होते...\nTags: राकेश टिकैत अकाली दल हरियाणा पंजाब भाजप शेतकरी केंद्र सरकार राजकारण कृषी कायदे शेती modi government agriculture reforms rakesh tiket agrarian crisis agri bill weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nकृषी विधेयके : शेतकऱ्यांचे हित साधणार की माती करणार\nसत्य आम्हां मनी.... शेतकऱ्यांना सन्मानाने आणि सुखाने जगता यावे म्हणून...\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/990-more-trees-felled-mumbai-municipal-corporation-345027", "date_download": "2021-06-18T00:27:53Z", "digest": "sha1:6ZZIEBKB5NWGZC3BQMANY2EW75D2LRWV", "length": 17273, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत पालिकेकडून आणखी 990 वृक्षांची कत्तल; वृक्षप्राधिकरणाची लवकरच बैठक", "raw_content": "\nमुंबईत सार्वजनिक आणि खासगी विकास कामांसाठी तब्बल 990 झाडांचा बळी जाणार आहे.\nमुंबईत पाल���केकडून आणखी 990 वृक्षांची कत्तल; वृक्षप्राधिकरणाची लवकरच बैठक\nमुंबई : मुंबईत सार्वजनिक आणि खासगी विकास कामांसाठी तब्बल 990 झाडांचा बळी जाणार आहे. याबाबत परवानगीसाठी आज पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे ही बैठक तहकुब करण्यात आली असून लवकरच पुन्हा बैठक होण्याची शक्‍यता आहे.\nराज्यात हाॅटेल, रिसाॅर्टस् शंभर टक्के क्षमतेने सुरू; मार्गदर्शक सूचना आणि कार्यप्रणाली जारी\nमुंबईतील विकासकामांमध्ये अडथळे ठरणारी 262 झाडे कापण्यासाठी आणि 728 झाडे पुनर्रोपित करण्याच्या परवानगीचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडण्यात आले आहे. यात, मेट्रोच्या 6 व्या टप्प्यासाठी 73 झाडे तोडण्याची आणि 307 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. तर, गोरेगाव येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही झाडांचा बळी जाणार आहे. के पश्‍चिम प्रभागातही रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापली जातील. याच बरोबर अनेक खासगी विकसकांचेही झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले आहे.\nझाडांचा बळी जाऊ नये म्हणून महापालिकेकडून झाडे पुनर्रोपित करण्यावर भर दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात पुनर्रोपित केलेल्या झाडांचे आयुष्य फार काळ नसते. तसेच, पुनर्रोपित केलेली झाडे किती वर्ष जगली, याचीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नसते. फक्त झाड पुनर्रोपित केले का नाही, याची पाहाणी केली जाते.\nकंगनाच्या अडचणीत वाढ; ड्रग्जप्रकरणी गृहविभागाकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश\nसहा महिन्यांत केवळ प्राधिकरणाची बैठक\nलॉकडाऊनपासून महापालिकेतील एकाही समितीची बैठक झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी फक्त एकदाच महासभा झाली होती. तर, गटनेत्यांच्या बैठकीला आयुक्त इक्‍बाल सिंह व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून उपस्थित राहील्याने विरोधांकांनी सभात्याग केला होता. मात्र, आता वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलवल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nCSMT ते बोरिवली प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; MUTP प्रकल्पांना गती येणार\nमुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हाती घेतलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) प्रकल्पांना मागील वर्षीपेक्षा 100 क���टी रुपयांची जादाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एमयूटीपी 3-अ प्रकल्पाअंतर्गत हार्बर रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव आणि पु\nमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ते शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा; वाचा एका क्लिकवर\nमुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पीय अंदाज (अर्थसंकल्प इ) शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. तर दुसरीकडे देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता आंतरराष्ट\nसर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंअर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुमारे 12 हजार कोटींनी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कॉस्ट कटिंगचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्व विभागांच्या निधीत 35 टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे.\nBudget 2021 | कररचना सुटसुटीत करून सामान्यांना दिलासा द्यावा; इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसची मागणी\nमुंबई - देशात सर्वसामान्यांवरील तसेच कंपन्यांवरील कर हे जास्त असून, ते कमी करण्याची गरज आहे. कररचनेतील क्‍लिष्टता कमी करून ती सुटसुटीत करण्याची गरज असल्याचे मत इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष मनप्रीतसिंह नागी यांनी व्यक्त केले.\nBMC budget | आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; नवे कर लागू करण्याची शक्‍यता कमी\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी (ता. 3) आयुक्त इक्‍बालसिंह चहल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सुपूर्द करणार आहेत. यात नवे कर लागू करण्याची शक्‍यता कमी आहे; मात्र पालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या काही सुविधांसाठी शुल्क आकारले जाण्याची शक्‍यता आहे. याशि\nHope of life | मुंबई पालिका उभारणार कर्करोग रुग्णालय; अत्याधुनिक उपचार पद्धतीचा समावेश\nमुंबई : मुंबई महापालिका मुंबईत कर्करोग रुग्णालय उभारणार असून त्यात प्रोटॉन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा समावेश असेल. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असे आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी जाहीर केले. जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला अशी घोषणा कर���्या\nBMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार\nमुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.प्रत्येक समिती भाजपची सदस्य संख्या शिवसेने पेक्षा फक्त एकने कमी असल्याने विरोधक या निवडणुकीत काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nकोरोनामुळे चांगलाच धडा मिळाला, आता अद्यावत वैद्यकीय यंत्रणा तैनात करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश..\nमुंबई: कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून सर्वानाच चांगला धडा मिळाला आहे. मात्र आता एक परिपूर्ण योजना आखून राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी नेटाने अद्ययावत यंत्रणा राबवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्व समान असतात ही राज्यघटनेची मूळ\nपरभणी जिल्हा परिषदेव्दारे 24 कोटी 35 लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर\nपरभणी ः जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीतून जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नाचे सन 2020- 21 चे सुधारित अंजापत्रक व सण 2021-22 या आर्थिक वर्षातील मूळ अंदाजपत्रकास शुक्रवारी (ता. पाच) विशेष सभेतून एकमुखाने मंजुरी देण्यात आली.\nअन्... भावालाच ठोठावला पोलिस पाटलाने दंड \nमूर्तिजापूर (जि. अकोला) : शेजारचे तिन्ही जिल्हे ग्रीन, ऑरेंज झाले. अकोला मात्र रेड झाला आणि कोरोना विषाणूविरोधी लढा तीव्र झाला. परिणामी पोलिस पाटलाने आपल्या भावाविरुद्ध दंडाचे अस्त्र उगारत कर्तव्यपरायणतेचा सोमवारी प्रत्यय दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-20th-july-2020-323468", "date_download": "2021-06-18T00:30:32Z", "digest": "sha1:7J7UPWN64VLI725G6AQRDPL2VPFUGQIF", "length": 17225, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २० जुलै", "raw_content": "\nसोमवार - आषाढ कृ. ३० चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.१४, दर्श अमावास्या, भारतीय सौर २९, शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : २० जुलै\nसोमवार - आषाढ कृ. ३० चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.१४, दर्श अमावास्या, भारतीय सौर २९, शके १९४२.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१९०८ - बडोद्या��े महाराज सयाजीराव महाराज यांच्या पुढाकाराने ‘बॅंक ऑफ बडोदा’ची स्थापना.\n१९१९ - एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी यांचा जन्म. त्यांनी रबरी होडीतून गंगेच्या मुखापासून गंगोत्रीपर्यंतचा प्रवास केला होता.\n१९३७ - बिनतारी संदेशवहनाच्या विकासात महत्त्वाचे संशोधन करणारे इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांचे निधन. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना १९०९ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.\n१९४३ - कादंबरीकार, साहित्य, समीक्षक वामन मल्हार जोशी यांचे निधन. ‘रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’ इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.\n१९६९ - अमेरिकेच्या अपोलो-११ यानातून गेलेले नील आर्मस्ट्राँग व एडविन ऑल्ड्रिन या दोन अंतराळवीरांनी आपले चांद्रयान चंद्रावर उतरविले.\n१९७२ - विख्यात पार्श्वगायिका गीता दत्त यांचे निधन. त्यांची ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’, ‘ऐ लो मैं हारी पिया’, ‘प्रीतम आन मिलो’, ‘नन्हीं परी सोने चली’, यांसारखी कैक गाणी लोकांनी उचलून धरली.\n२००० - अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.\nमेष : संपूर्ण दिवस अनुकूल आहे. मात्र, शुभ कार्यास दिवस चांगला नाही.\nवृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक उत्साह वाढेल.शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.\nमिथुन : आर्थिक कामे दुपारी ३ नंतर करावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.\nकर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. व्यवसायात चांगल्या घटना घडतील.\nसिंह : महत्त्वाची कामे दुपारी ३ पूर्वी उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार.\nकन्या : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.\nतुळ : तुमचा प्रभाव पडेल. कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल.\nवृश्‍चिक : व्यवसायात चांगली स्थिती राहील. आरोग्य चांगले राहणार आहे.\nधनु : शासकीय कामे पुढे ढकलावीत. शुभ कामे आज नकोत.उत्साह, उमेद वाढेल.\nमकर : एखादी मानसिक चिंता राहील. अडचणीवर मात कराल.उत्साह, उमेद वाढेल.\nकुंभ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. आर्थिकबाबतीत यश लाभेल.\nमीन : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. उत्साह, उमेद वाढेल.\nजन्मकुंडलीनुसार भ्रमण करताना शनि कोणत्या राशीला काय फळ देईल..\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात,\n जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, व\nजाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, वि\nबाराही राशींचं भविष्य ठरलं तंतोतंत खरं, वाचा तुम्हीच... खोटं निघालं तर चॅलेंज\nनगर - दररोज कोणाच्या ना कोणाच्या राशीला काही तरी अडचणी असतात. त्यावर उपायही सांगितलेले असतात. कोण सांगतो... बाहेर पडाल तर अडचणीत याल. आज लॉटरीचे तिकीट खरेदी करून बघा. आर्थिक व्यवहार करू नका. प्रेयसीसोबत आज भांडण होण्याची शक्यता. आज ना तुम्ही प्रवास करूच नका, असे सल्ले दिलेले असतात. बहुतां\nजाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च\n माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्‍चितच एक गूढशास्त्र आहे महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं प��लेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\nराशिभविष्य : कोणत्या राशीला शनी काय फळ देणार...\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात,\n18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा\nआजचे दिनमान 18 मार्च 2020 बुधवार\n जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य\nमाणूस : एक जितीजागती कला\nमहाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...\nमराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/sachin-jadhav-dies-while-on-duty-at-leh-ladakh-border-31189/", "date_download": "2021-06-18T00:36:48Z", "digest": "sha1:PXPRN6BWPEVPWBLBFGIIIEOHVMW6MUHK", "length": 13111, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sachin Jadhav dies while on duty at Leh-Ladakh border | लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना सचिन जाधव यांना वीरमरण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमहाराष्ट्राचे वीर जवानलेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना सचिन जाधव यांना वीरमरण\nपाटण (Patan) तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (Sachin Jadhav ) यांना लेह-लडाख सीमेवर ( Leh-Ladakh border) कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. तसेच त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सचिन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nसातारा : पाटण (Patan) तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (Sachin Jadhav ) यांना लेह-लडाख सीमेवर ( Leh-Ladakh border) कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. तसेच त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सचिन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nदेशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं. त्यांच्या शौर्याला वंदन करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जाधव कुटुंबीय आणि दुसाळे ग्रामस्थांच्या दुःखात महाराष्ट्रासह संपूर्ण देश सहभागी आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.\nशहीद जवान सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत-चीन तणाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेल्या सचिन यांच्या अशा जाण्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nलष्करी सेवेत जाण्याची त्यांची जबरदस्त ओढ :\nसचिन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण मिलिटरी अपशिंगे येथील शाळेत झाले होते. त्या काळात त्यांचे वास्तव्य त्यांच्या मावशीकडे होते. त्यांनी पदवीचे शिक्षण साताऱ्यातील शिवाजी कॉलेजमधून घेतले होते. लष्करी सेवेत जाण्याची जबरदस्त ओढ त्यांना होती. ते २००५ मध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये दाखल झाले होते. ते नाईक पदावर होते. भारत-चीन सीमेवर लेह येथील निमो या दुर्गम सेक्ट रमध्ये ते सेवा बजावत होते.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/pasta-have-harmful-effects-on-the-body/299608/", "date_download": "2021-06-18T00:03:56Z", "digest": "sha1:MHO2L7WTQVORZIIZMN6ZXUXBVVEJRRUT", "length": 7334, "nlines": 139, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pasta have harmful effects on the body", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ काय होतात याचे दुष्परिणाम\nकाय होतात याचे दुष्परिणाम\nचिपी विमानतळाचे काम IRBच्या हलगर्जीपणामुळे थांबले\nराजकारणात काहीही होऊ शकते – प्रविण दरेकर\nराऊतांची माध्यमांना मसाला देण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य – राम कदम\nआम्ही स्मृती इराणींना आठवण करून समज द्यायची का\nमहापालिकेत शिवसेनेच्या गुंडागिरीची हद्द – किरीट सोमय्या\nसध्याच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही भाकरी, चपाती, पोहे, शिरा किंवा उपमा खाता का असे विचारल्यास नाक मुरडली जातात. मात्र, त्याचवेळी जर पिझ्झा, बर्गर, पास्ता खाता का असे विचारल्यास नाक मुरडली जातात. मात्र, त्याचवेळी जर पिझ्झा, बर्गर, पास्ता खाता का, असे विचारल्यास तोंडाला लगेच पाणी सुटते. पण, हे चमचमीत, लज्जदार पदार्थ कितीही खावेसे वाटले तरी मात्र, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे पदार्थ शरीरासाठी प्रचंड घातक असतात. कारण हे सर्व पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. मैद्याचे पदार्थ बनवायला सोपे आणि खाण्यासाठी लज्जदार असले तरी देखील ते शरीरासाठी घातक आहेत. यामुळे शरीरावर कोणता परीणाम होतो जाणून घेऊया.\nमागील लेखसमृद्धी महामार्गासाठी राधेश्याम मोपलवार यांना MSRDC मध्ये पाचव्यांदा मुदतवाढ\nपुढील लेखचिखलफेक थांबवून जनतेच्या प्रश्नावर लक्ष घाला, बाळा नांदगावकर यांचा संताप\nचिपी विमानतळाचे काम IRBच्या हलगर्जीपणामुळे थांबले\nराजकारणात काहीही होऊ शकते – प्रविण दरेकर\nराऊतांची माध्यमांना मसाला देण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य – राम कदम\nआम्ही स्मृती इराणींना आठवण करून समज द्यायची का\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\nमहाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे\nPhoto: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत\nPhoto: मुंबईत पावसाला सुरुवात, वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/10/blog-post_7.html", "date_download": "2021-06-17T22:32:35Z", "digest": "sha1:256FQGMNVZUNSXSS4QIUSX77LLPZ4KV6", "length": 17076, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "दिवाळीच्या सुट्टीचे नव्हे शाळेत जाण्याचे वेध! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General दिवाळीच्या सुट्टीचे नव्हे शाळेत जाण्याचे वेध\nदिवाळीच्या सुट्टीचे नव्हे शाळेत जाण्याचे वेध\nराज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अनलॉक ५ च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु झाले आहेत. मात्र शाळा-महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. आता गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १५ ऑक्टोबरपासून टप्याटप्याने पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भात पाहता राज्य सरकारने घाईघाईने शाळा सुरु न करण्याची भुमिका घेतली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोचा उद्रेक पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे, यात दुमत नाही. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्य सरकारांनीही ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही राज्यात शाळा कधी सुरू होणार, याबाबत संदिग्धता कायम आहे.\nसहा महिन्यांपासून शाळा बंद\nऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागता�� मात्र यंदा चित्र थोडेसे उलट आहे. सहा महिन्यांपासून घरी असलेल्या मुलांना आता वेध लागले आहेत ते शाळेचे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, हा एकच प्रश्न त्या सर्वांच्या तोंडी सामावला आहे. जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना महामारिमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. मार्चपासून उद्भवलेल्या या महामारीमुळे देशातील सर्व शाळा जवळपाव सहा महिन्यांपासून बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथील केला जात आहे. अशातच शाळाही सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, संपूर्ण शाळेची साफसफाई, परिसराचे निर्जंतुकीकरण, उपस्थितीत लवचीकता, तीन आठवड्यांपर्यंत मूल्यांकन टाळणे आणि टाळेबंदीच्या काळातील घरगुती शिक्षणातून बाहेर पडून सहजपणे औपचारिक शिक्षण सुरू करणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे. राज्यांनी आपापल्या गरजेनुसार आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी स्वत:ची आदर्श कार्यपद्धती तयार करावी, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे, नववी ते बारावीचे वर्ग सुरु होतील अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार धोरण आखत आहे, सध्या पहिली ते आठवी शाळा कधीपर्यंत सुरु होतील याची स्पष्टता नाही, कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही याची काळजी घेत शाळा सुरु होतील असेही बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे.\nविद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान\nशाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे, यात कुणाचेही दुमत नाही. आपल्याकडे मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक शाळांनी स्वीकारला आहे. मात्र ही व्यवस्था शहरांमधील मोठ्या शाळांपुरती मर्यादित आहे. बर्‍याच ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षण रखडले आहे. दुसरीकडे सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मागील चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये, म्हणून सरकारच्या परवानगीने शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचा आरोग्यवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहे. ऑनलाईन शिक्षणसाठी सतत कॉम्युटर, मोबाईल समोर बसल्याने डोकेदुखी, डोळे लालसर होणे, कोरडेपणा, डोळ्यांवर ताण, डोळे लालसर होणे तर काही विद्यार्थ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढल्याच्या समस्यांना सामोर जावे लागत आहे. अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्या देखील भेडसावू लागत आहे. सतत घरात बसून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. मुलं शिग्रकोपी बनत असल्याच्या तक्रारी आता पालकवर्गातून होवू लागल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरु व्हायला हव्यात, असा विचार पुढे येत आहे. जो एकाबाजूने पाहिल्यास योग्य देखील आहे. मात्र याची दुसरीबाजू देखील तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.\nशाळा सुरु करण्याचा निर्णय महागात\nजगाच्या पाठीवर अमेरिकेसह युरोप मधील काही देशांमध्ये अनेक शाळा सुरु झाल्या आहेत. ही एक सकारात्मक बाब असली तरी अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर एक सर्वेक्षण करण्यात आले. यात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, शाळा सुरु होण्याआधीच फक्त २ आठवड्यात ९७ हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत एकूण ३ लाख ३८ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यातच ९७ मुलांना कोरोना झाला आहे. अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ पीडियास्ट्रिक्सने १६ जुलै ते ३० जुलै या कालाधीत या आकडेवारीचा रिपोर्ट जारी केला आहे. यापूर्वी इज्राइललाही शाळा सुरु करण्याचा निर्णय महागात पडला आहे. या देशाने शाळा सुरु केल्यानंतर २६१ जणांना कोरोना झाला. त्यामुळे ६८०० मुलांना क्वारंटाईन करण्यात आले. यामुळे भारतात शाळा सुरु करण्याची घाई केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, अर्थात याची जाणीव केंद्र व राज्य सरकार या दोघांनाही असली तरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा यशस्वीपणे राबवल्या. लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी नियमानुसार परीक्षा दिल्या. तसेच विविध राज्यांमध्ये आता महाविद्यालयीन अंतिम वर्षांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत, असा युक्तीवाद करुन शाळा-महाविद्यालये सुरु करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचे प्रकार कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. मुलं घरात बसून कंटाळली आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे १०० टक्के सत्य असले तरी कोरोनाला कमी लेखण्याची चुक करायला नको. सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याची आकडेवारीही दाखल्यांसाठी दिली जात आहे मात्र चाचण्या कमी झाल्याने तसेच नेकमा कोरोना कशाला समजावे, याच्या निकषात बदल करण्यात आल्याने कोरोनाचा ग्राफ खाली येतांना दिसत आहे, या उघडसत्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-ruling-corporators-anger-on-city-transport-5027864-NOR.html", "date_download": "2021-06-17T23:29:42Z", "digest": "sha1:ROF6SRLFCVXKH32IH7CIVZRNWK6L7KXG", "length": 7206, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ruling Corporators Anger On City Transport | सत्ताधारी नगरसेवकाची परिवहनवर आगपाखड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसत्ताधारी नगरसेवकाची परिवहनवर आगपाखड\nसोलापूर - महापालिकेत मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेले आणि परिवहन कामगार संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी परिवहनच्या कारभारावर आगपाखड करत आगामी तीन वर्षांत ते खाते आर्थिक संकटात येईल, असे भाकित व्यक्त केले. परिवहन व्यवस्थापकांनी १५ वर्षांचा आराखडा तयार करण्याचा सल्लाही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिला.\n१० व्हाॅल्वो, ३५ मिनीबस, ९९ मोठ्या अशा १४४ बस असून, आणखी ५६ बस येणार आहेत. ११० बस मार्गावर आहेत. दरमहा दोन कोटी आवश्यकता असून, तूर्त १.८० कोटी उत्पन्न मिळते. आता बस नवीन असल्याने दुरुस्ती खर्च नाही. आगामी तीन वर्षांत दुरुस्ती वाढेल आणि कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्यास दरमहा ८० लाख रुपये वेतन वाढेल. त्यामुळे परिवहन पुढील तीन वर्षांत आर्थिक संकटात येईल.\nमनपापरिवहन व्यवस्थापकावर लोकप्रतिनिधी बेकायदा कामाचा दबाव टाकतात. ते बेकायदा काम त्याने केले नाह�� तर परिवहन व्यवस्थापकास टार्गेट करून त्यांच्या कामात अडचणी वाढवण्याचे प्रयत्न केले जातात, अशी चर्चा मनपा वर्तुळात होत आहे.\nबेरिया म्हणाले, हे करा\nकामचुकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, चोऱ्या करणाऱ्यांवर लगाम घालावा, संगणक प्रणाली सुरू करावी, बसच्या उत्पन्नाचे मार्ग शोधावे, कायमस्वरूपी परिवहन व्यवस्थापक नेमावा.\nयोग्य नियोजन करण्याची गरज\nपरिवहनचेउत्पन्न वाढवण्यासाठी परिवहन विभागाने १५ वर्षांचा आराखडा तयार करून नियोजन करावे. मनपा महिला बालकल्याणकडून १.४० कोटी, ५० लाख अपंग, १.२२ महागाई असे आता ३.१३ कोटी दिले जातात. मनपाची आर्थिक स्थिती पाहिली तर आगामी काळात देणे शक्य होणार नाही. त्यासाठी त्यांनी आतापासून नियोजन करावे.\nपुरावा द्या, कारवाई करू\nमनपापोटनिवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेसोबत असलेले पुरावे मिळाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पक्षाकडे मागणी करेन. दोन जागांवर पराभव झाल्याने शहराध्यक्षांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे, असे अॅड. बेरिया म्हणाले.\nअॅड.बेरिया हे बरोबर बोलले. आम्ही सत्तेत असलो तरी प्रशासकीय कामकाज प्रशासनास करावे लागते. अडचणी असतील तर आम्ही सोडवतो. परिवहन फायद्यात आले पाहिजे, असे आमचे मत आहे. संजय हेमगड्डी, मनपा सभागृह नेता\nवाहक चालक आता घेतले आहेत. त्यामुळे बसच्या फेऱ्या वाढतील. फोरम आणि वाहतूक निरीक्षकांची बैठक घेतली. एकदम मार्ग वाढवले तर ते तोट्यात जातात. हळूहळू फायद्यात आणून वाढवणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील दीड महिन्यांत १० लाखांपर्यंत उत्पन्न जाईल. प्रदीप खोबरे, परिवहन व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/06/06/mission-mars-sail-collection-nasa-usa-project/", "date_download": "2021-06-17T22:43:15Z", "digest": "sha1:VLW2KJOPZGAHZBZ57BR5MOW2BWRMBP4Z", "length": 12902, "nlines": 160, "source_domain": "krushirang.com", "title": "बाब्बो.. आकडा पाहून आकडी येईल की; फ़क़्त एक किलो माती पडणार ९ अब्ज डॉलर्सना..! | Krushirang maharashtra, marathi, latest, news % आंतरराष्ट्रीय", "raw_content": "\nबाब्बो.. आकडा पाहून आकडी येईल की; फ़क़्त एक किलो माती पडणार ९ अब्ज डॉलर्सना..\nबाब्बो.. आकडा पाहून आकडी येईल की; फ़क़्त एक किलो माती पडणार ९ अब्ज डॉलर्सना..\nदिल्ली : परग्रहावर कुठे जीवन अस्तित्वात आहे का, भविष्यात पृथ्वीवर राहणे धोक्याचे ठरले तर कोणता ग्रह राहण्यासाठी योग्य आहे, याचा शोध तर अनेक वर्षांपासून घेतला जात आहे. मा��्र, माणसांच्या राहण्यास योग्य असा दुसरा ग्रह मिळालेला नाही, तरी सुद्धा हार न पत्करता अंतराळ संस्था या शोधकार्यात आहेत. अंतराळ मोहिमांसाठी अब्जावधींचा खर्च यासाठीच तर केला जात आहे.\nमंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांवरच जीवसृष्टीचा शोध घेण्याचे सर्वाधिक प्रयत्न होत आहेत. शुक्र ग्रहाचे तापमान फार जास्त आहे, त्यामुळे येथे जीवन असण्याची शक्यता तशी कमीच आहे. तरी देखील शास्त्रज्ञ या ग्रहाचा अभ्यास करत असतात. त्यानंतर मात्र मंगळच असा ग्रह आहे की ज्या ठिकाणी जीवनाचा वेगाने शोध घेतला जात आहे. अमेरिकेसह अन्य काही देशांनी या ग्रहावर यानही पाठवले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने तर यामध्ये आघाडी घेतली आहे. नासा आता थेट मंगळावरील मातीच पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासा मंगळावर गोळा केलेली धूळ आणि माती घेऊन येणार आहे. मंगळावरील माती खूपच महत्वाची आहे. ही माती पृथ्वीवर आणल्यानंतर संशोधन करुन येथे कधी काळी जीवन होते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नासा तीन मोहिमांद्वारे जवळपास तीन पाऊंड म्हणजेच साधारण एक किलो माती पृथ्वीवर आणणार आहे.\nतुम्हास विश्वास बसणार नाही पण मंगळावरील फक्त एक किलो माती आणण्यासाठी नासा या तीन मोहिमांसाठी तब्बल ९ अब्ज डॉलर्स इतका अफाट खर्च करणार आहे. म्हणजेच, नासाच्या दृष्टीने मंगळावरील माती किती महत्वाची आहे, याचा अंदाज आता आला असेलच. नासा पहिल्या मोहिमेत मंगळावरील मातीचे नमुने तपासून एकत्रित करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मोहिमेत मातीचे गोळा करुन ते मंगळाच्या कक्षेत लॉन्च करण्यासाठी लॉन्चरमध्ये पॅक करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या मोहिमेत मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. विशेष म्हणजे, नासाने या मोहिमांना सुरुवातही केली आहे. जुलै २०२० मध्येच पहिल्या मोहिमेंतर्गत पर्सिरव्हन्स रोव्हर मंगळावर पाठवण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये हे रोव्हर मंगळावर दाखल झाले.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nम्हणून ‘तिथे’ लसटंचाईने सगळेच त्रस्त; पहा कुठे पैसे देऊनही मिळेना करोनाची लस\nभारत-चीन वादात पहा रशिया कोणाच्या बाज��ने; पुतीन यांनी व्यक्त केले तणावावर भाष्य\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pramod113.com/index.php/earlier-exhibitions/page/2/", "date_download": "2021-06-17T22:30:44Z", "digest": "sha1:4RJJF75IODODSW6CJRXTDV63FE7ZWZBB", "length": 41756, "nlines": 237, "source_domain": "pramod113.com", "title": "Earlier Exhibitions – Page 2 – Pramod 113", "raw_content": "\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nबहुतेकशा पूर्वीच्या आख्यायिका पृथ्वीला प्राण्यांचा आधार आहे असे सांगतात. अनेक प्राण्यांपैकी एक म्हणजे कासव. कासवाला कसला आधार आहे बर्ट्रांड रसेल याने दिलेलं सुजाण उत्तर म्हणजे कासवावर कासव अगदी शेवटपर्यंत कासवं.\nशेवट पर्यंत उकल नसलेले विरोधंभासात्मक अनेक प्रश्न असतात. त्यातील एक प्रश्न म्हणजे आधी कोंबडी का आधी अंडं यासारखांच दुसरा प्रश्न म्हणजे कशास काय कारणीभूत ठरतं. जर एखाद्या ठिकाणी धूर असेल, तर तिथे आग लागलेली असते. जर तिथे आग लागली असेल, तर कोणीतरी ती लावली असेल. जर कोणीतरी ती लावली असेल, तर तिथे कोणीतरी आहे. जर तिथे कोणीतरी आहे, तर तिथे कोणीतरी अन्न शिजवत असेल. अशा प्रकारची ही कारणांची मालिका ही कधीच संपत नाही.\nपृथ्वीला आधाराची गरज आहे असे समजले जात होते. भूकंपादरम्यान पृथ्वीची जोरदार हालचाल होत असल्याने हा आधार सजीव असणे आवश्यक आहे. काहींनी बैलाच्या रूपात तर काहींनी साप, राक्षस, मासा या रूपात या सजीवाची कल्पना केली. अशाच कल्पनेतलं एक म्हणजे कासव. पण कोंबडी आणि अंड या प्रश्नाप्रमाणेच आधाराचा प्रश्न संपत नाही. कासवाला कशा प्रकारे आधार मिळाला असेल तर त्याच उत्तर म्हणजे दुसऱ्या कासवामुळे. टर्टल्स ऑल द वे (शेवटपर्यंत कासवँ) या सुजाण उत्तरातून आधाराची अव्याहतता अपेक्षिणे चुकीचे आहे हे कळते. . बर्ट्रांड रसेल याने या वाक्प्रचाराचा उल्लेख त्याच्या ‘व्हाय आय ॲम नॉट ख्रिश्चन’ (मी ख्रिस्ती का नाही ) या पुस्तकात केला आहे.\nकाही समुद्रातील कासवांच्या जाती समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूत त्यांची अंडी उबवतात. कधीकधी असं होतं की सगळ्या कासवांची पिल्लं एकाच वेळी अंडी फोडून बाहेर येतात आणि अशी हजारो कासवांची पिल्लं समुद्राशी पोहोचतात. ही घटना सुद्धा या चित्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.\nआजकाल समुद्रातील या कासवांना संरक्षण दिलं गेलं आहे. पण शिकारी येऊन अशा अनेक कासवांच्या पिल्लांना पकडून नेत असल्याची वस्तुस्थिती काही फार जुनी नव्हे. याच्या सोबतीस असलेले चित्र अशी परिस्थिती चित्रित करत आहे की शिकारी या शिकार केलेल्या कासवांना भाजत आहे आणि त्यानंतरच्या मेजवानीसकटंच या जगाचा अंत होत आहे. (या चित्राचे छायाचित्र येथे नाही)\nमालिकेतील दुसरं सोबत करणारं चित्र म्हणजे स्लो अँड स्टेडी ( धीमा आणि अविचल). टेकडी चढणाऱ्या कासवासारखी जगाने केलेली प्रगती ही धीमी असली तरी अविचल आहे.\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nअंतरिक्षातील सापांनी पृथ्वी आणि इतर ग्रहांना त्यांच्या मस्तकावर धारण केले आहे. अंतरिक्षातील ग्रहांच्या हालचालीसाठी गारुडी या सर्पांना हालचाल करण्यास उद्दयुक्त करत आहे.\nपृथ्वीला असलेल्या आधारात सापाची क्वचितंच गणना होते. शेष या वैश्विक सर्पामुळे पृथ्वीची निर्मिती झाली असं महाभारताच्या अरण्यपर्वातील एका आख्यायिकेत म्हटलं आहे. बैल, कासव, हत्ती यांच्यासारख्या भक्कम आधारांऐवजी सापासारखा लवचिक आणि अरुंद असा आधार पृथ्वीस वारंवार हलवित असल्याची कल्पना केली जाऊ शकते. साप जमिनीच्या खाली राहतात या वस्तुस्थितीतून कदाचित पृथ्वी धारण करणाऱ्या सापांची आख्यायिका आली असावी. आणि पृथ्वीस आधार देणारा तो कोणतातरी जमिनीखाली राहणारा प्राणी असावा.\nहे चित्र एक दंतकथा नसून एक कल्पना आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर सर्व ग्रहांना धारण करण्यात सापांची लवचिकता महत्वाची ठरते. या विश्वातील सर्वच गोष्टी जागच्या जागी राहाव्यात यासाठी बहुधा गारुडी सापांना उत्तेजित करत आहे.\nया चित्राच्या युगांत सोबतीला ‘डिस्टर्बन्स ऑफ स्नेक्स’ ( सापांची हालचाल) अाहे. सापांच्या चंचल वृत्तीवर चित्राचा भर आहे.\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nआख्यायिकेनुसार स्वर्ग आणि पृथ्वी यांना एकत्र धरून ठेवण्याचं ओझं ॲटलासवर लादलं गेलं होतं. बहुतांश संस्कृती सात स्वर्ग आणि सात नरक यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. भारतीय दंतकथांमध्ये पाताळ हा सातवा नरक होय.\nअंतरिक्षातील गोल धरून ठेवण्याची शिक्षा ॲटलासला फर्मावली गेली होती. या अंतरिक्षातील गोलात किंवा भारतीय पुराणकथांमध्ये संबोधिलेल्या ब्रह्माण्डात विश्वातील सर्वच गोष्टींचा समावेश होतो. यात सात विवरं/नरक आणि सात स्वर्ग अंतर्भूत होतात.\nअतल, वितल, सुतल,तलातल, महातल, रसातळ आणि पाताळ अशी या सात पाताळांची नावे. भूलोक(पृथ्वी), भुवरलोक, स्वरलोक, महर्लोक, जनर्लोक, तपोलोक आणि सत्यलोक अशी सात स्वर्गाची नावे. ज्यू आणि मुस्लिम धर्मांमध्येही सात स्वर्गाची ही संकल्पना मांडली गेली आहे.\nअनेक संस्कृतींमध्ये ग्रहांना सजीवाचे अस्तित्व दिले गेले आहे. खगोलीय अवकाशातील त्यांची असलेली अनियमित हालचाल हे त्यामागचे कारण असू शकते.\nया सर्व कल्पना या चित्रास प्रेरणादायी ठरल्या आहेत.\nया चित्रास सोबत करणारी परिस्थिती म्हणजे ॲटलासला हा अंतरिक्षातील गोल धरून ठेवण्यात आलेलं असामर्थ्य. परिणामी होणारा युगांत या चित्रात रेखाटला आहे.\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nअभ्यासकांनी प्रवासातून केलेल्या खगोलशात्रीय निरीक्षणांतून पृथ्वी वक्राकार आहे हे सिद्ध झाले असले तरी अनेक जण पृथ्वी सपाट आहे असंच मानंत होते. सपाट पृथ्वीस उंच पर्वतांनी घेरले आहे असं सुद्धा अनेक आख्यायिका भाकीत करतात.\nसपाट पृथ्वी या संकल्पनेला आता त्या लोकप्रियतेचा आधारही उरला नाही. तरी अशा बाबीवर विश्वास ठेवणारे अल्पसंख्यांक अजूनही आहेत. विज्ञानावरील अविश्वास आणि धर्मग्रंथांवरील विश्वास हे या अल्पसंख्यांकांच्या या श्रद्धेचं कारण असू शकतं. चित्र सपाट पृथ्वी या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन रेखाटलं आहे. सपाट पृथ्वीचा आकार वर्तुळासारखा असावा आणि कोणत्याही सजीवास ओलांडण्यास अशक्य अशा उंच पर्वतांनी ह��� पृथ्वी घेरलेली असावी अशी या धर्मग्रंथांची अपेक्षा होती. जर पृथ्वी सपाट असेल तर विश्वाचा आकार घनासारखा आहे ही संकल्पना या चित्राची प्रेरणा ठरली आहे. अर्थातच सपाट पृथ्वीचे भाकीत करणाऱ्यांचे मात्र हे मत नव्हे.\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nचेतना आणि विश्व यांची जोडी अविभाज्य आहे. चेतनेशिवाय विश्वाची कल्पना करणंच व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे विश्वाशिवाय चेतनेचा अंदाज लावणं तेवढंच निष्फळ आहे. “दैवी युगुल ही विश्व आणि चेतना या दोन्ही बाबींचं मूळ आहे” असं काव्यात्मकरित्या सांगणारी दंतकथा म्हणजे दैवी युगुल.\nऋग्वेदातील नासदीय सूक्तात वास्तव विश्वाच्या व्युत्पत्तीच्या प्रश्नावर काही ऋचा आहेत. जीवनाची वा चेतनेची सुरुवात कशी झाली या प्रश्नाचा शोध आदिम काळापासून माणूस घेत आहे. यामुळेच कदाचित जगभरात याच प्रश्नावर अनेक दंतकथा आकारास येऊ लागल्या. जीवनरहित वास्तवापासून चेतनात्मक जीवन कसे अाले हे धुंडाळणाऱ्या सर्व दंतकथांना कायमंच एका किंवा अनेक जोड्यांची गरज भासते. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम तत्त्वज्ञानाने ॲडम आणि इव्ह या जोडीस उगम मानले. मेसोपोटेमिया येथील दंतकथांचा सुद्धा अशाच प्रकारच्या पहिल्या जोडीवर भर आहे. काही वेळेस ही पहिली जोडी दैवी असते.\nहिंदू दंतकथांमध्ये, मुख्यत्वे सांख्य संप्रदायात पुरुष आणि प्रकृती या वैश्विक जोडीशी उगम जोडला जातो. या वैश्विक जोडीच्या मिलनातून अखंड विश्व आणि जीवनाचा उदय झाला असे मानले जाते. भगवतगीता आणि हिंदू धर्माच्या अनेक मुख्य ग्रंथांमध्येसुद्धा पुरुष आणि प्रकृती या जोडीचा उल्लेख आहे. याचप्रमाणे या विश्वाची स्थापना करण्यात शिवशक्ती यादेखील वैश्विक जोडीचा हातभार लावला गेला आहे असे मानले जाते.\n“पुरुष म्हणूनच आत्मा असून प्रकृती एक भौतिक बाब आहे. पुरुष एक सत्व आहे आणि त्या सत्वास मन, शरीर आणि विश्वाने लपेटून घेणारी ती प्रकृती आहे,” असे देवदत्त पटनाईक म्हणतात.\nप्राचीन खगोलशास्त्रात सुद्धा जोडीची ही संकल्पना आहे. राशीचक्रातील मिथुन ही रास एक अशीच. डीएनए रेणूतील २ रेषा ही सुद्धा एक जोडीच आहे.\nअशा सर्व आख्यायिकेपासून या चित्राने प्रेरणा घेतली आहे.\nया चित्राला सोबत करणारं युगांत हे भांडणाचं प्रतीक आहे. जर एखादी जोडी हा जीवनाचा उगम असेल तर वादांमुळे ही जोडी तुटणं याच जीवनाचा अं��� करू शकतं . चित्राची प्रेरणा यात आहे.\nअजून एका चित्राचे रेखाटन असे आहे. (हे चित्र या प्रदर्शनाचा भाग नाही).\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nमेरू एवढ्या अजून एका भव्य पर्वताचे अस्तित्वाचे भाकीत आख्यायिकेतून होते. क्षीरसागरात हा पर्वत उभा आहे आणि समुद्रमंथनासाठी त्याचा रवीसारखा वापर केला गेला होता. खगोलीय दुधाच्या समुद्रातून मंथनातून चंद्र उपजला अशी दंतकथा अाहे.\nमंदार पर्वत हा मेरु पर्वतांपेक्षा जास्त गूढ आहे.. मेरूचा अर्थ ॲक्सिक्स या त्याच्या इंग्रजी प्रतिशब्दांच्या अगदी नजीकचा आहे. मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा. मंदार या शब्दाचा अर्थ म्हणजे एक स्वर्गीय वृक्ष.\nसमुद्रमंथन या आख्यायिकेत मंदार पर्वताचा उल्लेख आहे. यात दुधाच्या समुद्रात मंथनासाठी मंदार पर्वताचा वापर केला होता. तसेच आकारमानात मेरुपर्वाच्या तोडीस तोड ठरणारा हा पर्वत आहे. त्यामुळे हा पर्वत ऐहिक नसून विश्वात खगोलीय दुग्ध समुद्राच्या जवळ असणारा एक असावा असा आख्यायिकेचा अर्थ होऊ शकतो.\nचित्र हे दोन्ही पर्वत आणि खगोलीय दुग्ध समुद्र दर्शवते.\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\nमेरू, सुमेरू आणि महामेरू विश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. सर्व खगोलीय ग्रहतारे या पर्वताभोवती परिभ्रमण करीत असतात.\nसाधारणतः ग्रीक काळादरम्यान आणि त्यानंतर विश्वाच्या स्वरूपाचा एक सिद्धांत प्रचलित होऊ लागला होता. अनेक संस्कृतींमध्ये हा सिद्धांत मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला होता. एका पृथ्वीच्या आसाभोवती फिरणारा विश्वगोल आणि ज्यावर ग्रह फिरू शकतील असे अातले स्फटीकीय गोल हे या सिद्धांताचे मूख्य रूप होते.\nभारतीयांकडे या सिद्धांताची स्वत:ची आवृत्ती होती. त्यांच्या सिद्धांतात ग्रहांसाठी अदृश्य स्फटीकीय गोल नव्हते. खगोलीय गोलाला ब्रह्माण्ड असे संबोधले जाई ज्याला बहुधा एक भौतिक अक्ष होता. या अक्षाबाबतचे लिखाण भारतातील तीनही धर्मांच्या साहित्यातून मिळतो. तीन्ही धर्मांच्या अनेक ग्रंथांमध्ये मेरू पर्वताची संकल्पना आढळते. त्या काळात आकलनात असलेल्या ब्रह्माण्डाच्या त्रिज्येइतकी या पर्वताची उंची दिलेली अाहे. बुद्ध आणि जैन धर्मांचे अनुयायी हा पर्वत पृथ्वीखाली दक्षिण दिशेस असल्याचे मानत असत. संपूर्ण अंतरिक्ष मेरू पर्वताची प्रदक्षिणा करत असल्याचंही यांचं अनुमान होते.\nक���ाचित पूर्वेतिहासिक काळात माणसाने ताऱ्यांची गणना सुरु केली असावी. तेव्हा ताऱ्यांच्या समूहाला ओळखीच्या प्रतिमांची नावे दिली असावी. हळूहळू खगोलीय विषुववृत्तावरील ताऱ्यांच्या समूहांची पुनर्विभागणी केली गेली. समकोन असलेल्या अशा १२ समूहांमध्ये त्यांना विभागले गेले आणि त्यांना राशी असे संबोधले गेले. यातलं प्रत्येक राशी सौर दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याचं प्रतिनिधित्व करत होती. भारतीय दिनदर्शिका प्रणाली मात्र वेगळ्या प्रकाराने विकसित होत होती. त्यांचं लक्ष चंद्राच्या स्थानावर केंद्रित असल्याने सौर वर्षाच्या या दुरुस्त्यांना गृहीत धरून त्यांनी चंद्र दिनदर्शिका बनवली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी गृहीत धरलेले ताऱ्यांचे समूह वेगळे झाले. त्यांना नक्षत्र असे म्हटले गेले. एक दिवसात होणाऱ्या चंद्राच्या प्रवासाशी प्रत्येक नक्षत्र असा तो संबंध लावला. काव्यात्मकरित्या नक्षत्रे स्त्रीरूपी आणि चंद्र हा पतीरूपी कल्पिला गेला. जो त्यातल्या प्रत्येकीसोबत एक दिवस वास्तव्य करत असे अशी कल्पना केली गेली.\nमेरू द ॲक्सिक्स हे चित्र मेरू आणि या नक्षत्रांच्या अशा कथांवर आधारित आहे. त्यासोबत असलेले युगांत हे चित्र खंडित अक्षाची शक्यता दाखवते.\nसूर्याचा स्फोट होऊन तो पृथ्वीला गिळंकृत करण्याइतका विस्तृत होईल . आपलं हे युग लोप पावेल. जेव्हा जगाचा अक्ष भंग पावेल तेव्हाही युगांत होईल.\nएका भारतीय आख्यायिकेनुसार मेरू पृथ्वीच्या उत्तरेस आणि दक्षिणेस, दोन्ही दिशांना होता. मेरू पर्वताचा वरच्या भागात असलेला अंश खंडित होऊन पृथ्वीवर कोसळला आणि त्यातून लंकेची निर्मिती झाली.\nत्याचप्रमाणे खालच्या भागात असलेला अंशसुद्धा भंग पावू शकतो अशी या चित्राची कल्पना आहे. यामुळे विश्वाचा अंत होईल. चित्रात हीच बाब साकारली असून इतर प्रतिक्रियाही रेखाटल्या आहेत.\nयुगांत नावाच्या मालिकेची ही चित्रं मुख्य चित्राची सोबत करतात. मुख्य चित्रात असलेल्या संकल्पनेच्या अनुषंगाने कल्पिलेली ही चित्रे आहेत. एका युगाचा अंत हा युगांत या शब्दाचा नेमका अन्वयार्थ होय. या मालिकेत युगांत म्हणजे विश्वाचा अंत.\nजहांगीर अार्ट गॅलरीत १८ ते २४ फेब्रु. दरम्यान होणाऱ्या माझ्या चित्रप्रदर्शनाचे नाव ‘विश्व एक अवलोकन’ असे आहे.\nखाली दिलेली यादी ही या प्रदर्शनातील चित्रसमुहांची अाहे. प्रत्येक पानावर त्यासंबधी लिहिलेले आढळेल जे वाचल्यास चित्र समजण्यास मदत होईल. या पानांवर बहुतांशाने रंगीत चित्रांची कृष्णधवल छायाचित्रे अाहेत. हे मुद्दाम केले आहे जेणेकरून तुमचा चित्रपदर्शनास भेट देण्यात तुमचा रस कायम राहील.\nविश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र\n हे कोडे आणि इथून तिथे कसे जायचे ही समस्या सोडवण्यासाठी माणूस सतत संघर्ष करत राहिला. एकमेकांशी संबंधित असलेली दोन्ही कोडी सोडवणं शक्य झालं एका साध्या क्रॉस स्टाफ नावाच्या वापरण्यास सुलभ अशा यांत्रिक उपकरणामुळे.\nअनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून माणूस विश्वाचं स्वरूप धुंडाळण्यासाठी झगडत आहे. विद्वानांनी ग्रहांच्या हालचालीमागचे तर्कशास्त्र शोधण्याचे प्रयत्न केले. याच शोधाचा पाठलाग करता करता ताऱ्यांची गणना सुरु झाली. ताऱ्यांच्या आकारांना नावे दिली गेली. गोलाकार त्रिकोणमिती या गणिताच्या नवीन शाखेचा शोध लागला. मोठ्या प्रमाणात गणना चालू झाल्या. साइन, कोसाइन यांचे तक्ते मुखोद्गत केले जाऊ लागले. नोंदींचा उलगडा होण्यासाठी अनेक शतके त्यांचे जतन केले गेले. या सर्व प्रयत्नांतून विज्ञानाच्या नवीन पर्वास सुरुवात झाली. यातूनच विश्वातील अनेक कोडी सोडवली जात होती.\nबुद्धिमान प्रवाशांच्या प्रयत्नांची इथे दाखल घेणं आवश्यक आहे. त्यांच्या नोंदींतून पृथ्वी गोल आहे या बाबीस वस्तुस्थिती मानले जाऊ लागले. पृथ्वीच्या चंद्रापासून असलेल्या अंतराचा साधारण अंदाज बांधला जाऊ लागला. अत्यंत महत्वाचे असे हे दोन शोध लागून २००० वर्षे उलटली. खगोलशास्त्राचा माणसाने केलेला उपयोग ही एक अभूतपूर्व घटना आहे. समुद्रातील दुर्गम बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी आदिवासींनी खगोलशास्त्रीय प्रवासदर्शनाचा वापर केला असे मानले जाते. वास्को द गामा जेव्हा पोर्तुगालवरून भारतात आला तेव्हा त्याने ॲस्ट्रोलेब अशा नावाचे प्रवासदर्शनाचे उपकरण वापरले. हे उपकरण म्हणजे असा पहिला यांत्रिक संगणक होता ज्याने आकडेमोड कमी केली. मध्ययुगात ॲस्ट्रोलेब खूप लोकप्रिय झाला होता. वास्को द गामा जेव्हा भारतात आला तेव्हा त्यास ॲस्ट्रोलेबची भारतीय आवृत्तीसुद्धा आढळली होती.\nदूरदर्शक दुर्बीण आणि इतर अचूकतेचा वेध घेणाऱ्या उपकरणांच्या शोधानंतर माणसाने या क्षेत्रात मोलाची प्रगती केली. खोल समुद्रातून स��रक्षित जागेस पोहचण्यासाठी यापूर्वी माणूस सर्वसामान्य उपकरणांचा वापर करीत असे. या उपकरणांचा वापर करून तसेच पंचांग आणि गणिताच्या तक्त्यांच्या साहाय्याने जगाच्या नकाशावर, खलाशी, जहाजांची स्थिती निश्चित करीत असंत.\nअर्वाचीन काळात गोल, भग्ना, चक्र, घटी, शंकू, शाक्त, कारतार्य:, पिप्त, कपाळ, शलाका अशासारखी काही उपकरणे भारतीय वापरत होते. जरी ही उपकरणे वरून साधी वाटत असली तरी बहुधा याच काळात त्याची अचूक संरचना ही त्याची विशेषता होती.\nक्रॉस स्टाफ नावाच्या कोन मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या अशाच हाताळण्यास सुलभ अशा उपकरणाने माझे लक्ष वेधून घेतले. हे चित्र माणसाच्या या संघर्षाला दिलेली मानवंदना आहे. क्रॉस स्टाफ आणि एकचक्षू समुद्री चाचे यांची मी चित्रासाठी निवड केली आहे. काही सिद्धांतआणि दंतकथा यांच्यात अंतर्भूत असलेल्या नव्या युगारंभ या चित्रातून रेखाटलेला आहे.\nचाचा म्हणजे एकचक्षू असलेला, असे रेखाटन आपल्या मनात झाले अाहे. सूर्याचा कोन मापण्यासाठी, तज्ञ खलाशास एक डोळा झाकावा लागणे साहजिक आहे. त्यासाठी डोळ्यावरच्या पट्टीचा वापर साहजिक पणे करावा लागतो. त्यातून कदाचित हे प्रतीकात्मक रेखाटन निर्माण झाले असावे. माझ्यासाठी जहाजास सुरक्षित आश्रयस्थानी पोहोचवणाऱ्या जाणकाराचा तो एक प्रतिनिधी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23335/", "date_download": "2021-06-17T22:56:28Z", "digest": "sha1:2462ADVG4WSRDAYZAZ5FBGX3FED5337H", "length": 23677, "nlines": 233, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "स्मॉलिट, टोबायस जॉर्ज – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nस्मॉलिट, टोबायस जॉर्ज : (१९ मार्च १७२१—१७ सप्टेंबर १७७१). इंग्रज कादंबरीकार. जन्म कार्ड्रोस, डंबर्टन (स्कॉटलंड) येथे. (१९ मार्च १७२१ ही तारीख त्याच्या बाप्तिस्म्याचा दिवस म्हणून काही ठिकाणी नमूद केलेली आहे .) आरंभीचे शिक्षण ‘ डंबर्टन ग्रामर स्कूल ’ मध्ये घेतल्यानंतर त्याने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ग्लासगो विद्यापीठात प्रवेश घेतला तथापि १७३९ मध्ये पदवी न घेताच त्याने ते विद्यापीठ सोडले. पुढे १७५० मध्ये ॲबर्डीन येथील ‘ मारिश्चल कॉलेज ’ मधून त्याने एम्. डी. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. गणित, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, वाङ्मय ह्या विषयांचा अभ्यासही त्याने केला होता मात्र लेखक होण्याची त्याची इच्छा होती. ग्लासगो विद्यापीठ सोडल्यानंतर काही काळ ग्लासगोमध्ये वैद्यकीय सेवेची उमेदवारी त्याने केली. त्यानंतर रेजिसाइड हे नाटक घेऊन तो लंडनला गेला होता. पुढे वर्षभराने रॉयल नेव्हीत शल्यविशारदाचा सहायक म्हणून त्याला काम मिळाले. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याने ते स्वीकारले. तेथे काम करताना समुद्री जीवनाचा अनेक प्रकारचा अनुभव त्याला मिळाला. नोकरीनिमित्ताने जमायका येथे असताना ॲन लासाल हिच्याशी त्याचा ( बहुधा १७४३ मध्ये ) विवाह झाला. १७४४ मध्ये लंडनमध्ये वैद्यकीय व्यवसायात आपले बस्तान बसव-ण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने कविता लिहिण्यास आरंभ केला. रेजिसाइड हे आपले पहिले नाटक रंगभूमीवर आणण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्याने केला. त्याच्या प्रासंगिक कवितांत ‘ टिअर्स ऑफ स्कॉटलंड ’ ही भावोत्कट उद्देशिका उल्लेखनीय आहे तथापि पुढे तो ‘ पिकरस्क ’ कादंबर्‍यांकडे वळला. रॉडरिक रँडम (१७४८) ही त्याची या प्रकारातली पहिली कादंबरी. ह्या कादंबरीत त्याने निर्माण केलेल्या दुर्गुणी व्यक्तिरेखा, अप्रशस्त भाषा यांसारख्या दोषांवर समीक्षकांनी केलेल्या टीकेमुळे ती वादग्रस्त ठरली तथापि नाविक युद्धांची भीषण वर्णने, गतिमान निवेदन आणि काहीशा अनघडपणे रेखाटलेली व्यक्तींची रंगतदार विडंबनचित्रे ह्यांमुळे सर्वसाधारण इंग्रज वाचकांना ती आवडली. कादंबरीचा तरुण नायक रॉडरिक हा एकामागून एक साहसे करीत जातो. ह्या जगात टिकून राहायचे, तर चातुर्याचा वापर करायला हवा, हे तो अनुभवाने शिकतो.\nस्मॉलिटच्या रॉडरिक रँडम ह्या पहिल्या कादंबरीनंतर पेरीग्रीन पिकल (१७५१), फर्डिनंड काउंट फॅदम (१७५३), सर लॉन्सेलॉट ग्रीव्ह्ज (१७६०-६१) आणि हंफ्री क्लिंकर (१७७१) ह्या त्याच्या कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. पेरीग्रीन पिकलमध्ये विख्यात इंग्रज कादंबरीकार ⇨ हेन्री फील्डिंग आणि श्रेष्ठ इंग्रज अभिनेता ⇨ डेव्हिड गॅरिक ह्यांच्यावर त्याने व्यक्तिगत हल्ले चढवले होते. भ्रष्टाचारी आणि संवेदनाशून्य जगात आपली बुद्धिमत्ता कौशल्याने वापरली पाहिजे, हाच संदेश त्याने दिला. फर्डिनंड काउंट फॅदम ही कादंबरी त्याच्या पहिल्या कादंबर्‍यांच्या तुलनेत फारशी यशस्वी ठरली नाही. सर लॉन्सेलॉट ग्रीव्ह्ज मध्ये ⇨ सरव्हँटीझ च्या डॉन क्विक्झोट ची कथा अठराव्या शतकातील व्यक्तिरेखांच्या चौकटीत बसविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. हंफ्री क्लिंकर ही त्याची अखेरची आणि सर्वोत्कृष्ट कादंबरी. ती पत्ररूप आहे. ह्या कादंबरीची संरचना त्याने अधिक काळजीपूर्वक केली आहे. तसेच मानवी स्वभावाचा विचारही अधिक समतोलपणे केलेला आहे. मॅथ्यू ब्रँबल आणि त्याच्या कुटुंबीयांचा व त्यांच्या सोबत्यांचा इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडचा प्रवास ह्या कादंबरीत निरनिराळ्या पत्रांच्या माध्यमातून त्याने वर्णिला आहे. प्रवासातल���या आपल्या अनुभवांकडे अगदी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पत्रलेखकांनी पाहिले आहे.\nया सर्व कादंबर्‍यांतून चावर्‍या उपरोधाचा घटक तीव्रतेने प्रत्ययास येतो. धक्कादायक पाशवीपणा आणि हिंसा यांच्या चित्रणामुळेही त्याच्या कादंबर्‍या अठराव्या शतकातल्या मध्यात ख्याती पावलेल्या हेन्री फील्डिंग, ⇨ सॅम्युएल रिचर्ड्सन आणि ⇨ लॉरेन्स स्टर्न ह्या इंग्रज कादंबरीकारांपेक्षा वेगळ्या उठून दिसतात.\nस्मॉलिटने वैद्यकीय पदवी घेतलेली असली, तरी वैद्यकीय व्यवसाया-पेक्षा व्यावसायिक लेखक म्हणून लेखनावरच त्याने चरितार्थ चालवला. १७५६ च्या सुमारास त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय जवळ-जवळ सोडूनच दिला होता. नाटककार म्हणून तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. त्याने लिहिलेला इंग्लंडचा इतिहास—द कंप्लीट हिस्टरी ऑफ इंग्लंड — १७५७-५८ मध्ये चार भागांत प्रसिद्ध झाला. या लेखनाने त्याला खरे आर्थिक यश प्राप्त करून दिले. ह्या ग्रंथाचा पाचवा खंड त्याने पूर्ण केला आणि या खंडासह इंग्लंडच्या इतिहासाचे पाच खंड १७६०—६५ ह्या कालखंडात प्रसिद्ध झाले. १७५७ मध्ये द रिप्राइझल : ऑर, द टार्स ऑफ ओल्ड इंग्लंड हा त्याने लिहिलेला फार्स रंग- मंचावर आला आणि यशस्वी झाला. १७६६ मध्ये ट्रॅव्हल्स थ्रू फ्रान्स अँड इटली हे त्याचे प्रवासवृत्त दोन भागांत प्रसिद्ध झाले. ह्या प्रवासात भेटलेल्या व्यक्ती, त्यांच्या चालीरीती, कला इत्यादींवरील निरीक्षणे त्यांत नोंदविलेली आहेत. सरव्हँटीझच्या डॉन क्विक्झोट चे त्याने केलेले इंग्रजी भाषांतर १७५५ मध्ये प्रसिद्ध झाले.\nस्मॉलिटने क्रिटिकल रिव्ह्यू या नियतकालिकाचे संपादन केले तसेच ब्रिटिश मॅगझीन या नियतकालिकाच्या प्रकाशनातही मदत केली होती. इटलीतील लिव्होर्नो येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postस्नो, चार्ल्स पर्सी\nNext Postस्यूली – प्य्रूदॉम ( रने फ्रांस्वा आर्मां )\nसेंट्‌सबरी, जॉर्ज एडवर्ड बेटमन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भ��. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/i-am-also-ready-to-be-hanged-in-the-babri-demolition-case-vedantis-big-statement-before-the-babri-verdict-34294/", "date_download": "2021-06-18T00:11:38Z", "digest": "sha1:FAKYIR2KAGRQV25NWLBLDPAERZQL6LGZ", "length": 13620, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "I am also ready to be hanged in the Babri demolition case, Vedanti's big statement before the Babri verdict | बाबरी विध्वंस प्रकरणी मी फाशीलाही तयार, बाबरी निर्णयाआधी वेदांती यांचे मोठे वक्तव्य | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nबाबरी मस्जिद प्रकरणबाबरी विध्वंस प्रकरणी मी फाशीलाही तयार, बाबरी निर्णयाआधी वेदांती यांचे मोठे वक्तव्य\nवेदांती म्हणाले, 'राम अयोध्येत जन्मला होता, बाबर कधीच अयोध्येत आला नव्हता आणि मग बाबरी मशीद कशी झाली. हा प्रश्न मुळीच उपस्थित होत नाही. म्हणूनच आम्ही २००५ मध्ये एका महिन्यात साक्षीने हे सिद्ध केले की जिथे रामलला बसतात, ते रामचे जन्मस्थान आहे.\nनवी दिल्ली : बाबरी विध्वंसबाबत ( Babri demolition ) लखनौचे विशेष न्यायालय आज मोठा निर्णय देणार आहे. या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकूण ३२ आरोपी आहेत. या आरोपींपैकी रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती (Vedanti’s big statement ) यांनी या निकालापूर्वी ( Babri verdict) सांगितले की त्याने बाबरीची रचना नष्ट केली आहे आणि फाशी (hanged ) दिली गेली तरी त्यासाठी तयार आहे.\nरामललासाठी फाशी घेण्यास तयार – वेदांती\nवेदांती यांनी सांगितले की, ‘आम्हाला विश्वास आहे की तिथे एक मंदिर होते, एक मंदिर आहे आणि तेथे एक मंदिर असेल. आम्ही ती बाबरीची रचना तोडला आहे, आम्ही त्याची मोडतोड केली आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. रामलालासाठी तुरूंगात जाण्यास आणि संरचनेच्या विध्वंससाठी जन्मठेपेची शिक्षा असल्यास आम्ही तयार आहोत, पण आम्ही रामलला सोडण्यास तयार नाही.\nज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची तपास यंत्रणेवर नाराजी, म्हणाले पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धीचा रोग\nबाबर अयोध्येत आलाच नाही – वेदांती\nवेदांती म्हणाले, ‘राम अयोध्येत जन्मला होता, बाबर कधीच अयोध्येत आला नव्हता आणि मग बाबरी मशीद कशी झाली. हा प्रश्न मुळीच उपस्थित होत नाही. म्हणूनच आम्ही २००५ मध्ये एका महिन्यात साक्षीने हे सिद्ध केले की जिथे रामलला बसतात, ते रामचे जन्मस्थान आहे.\nआरोपींना ३ वर्षांच्या तुरूंगवासापासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा असू शकते\nआज २८ वर्षानंतर बाबरी विध्वंस प्रकरणात मोठा निर्णय होणार आहे. या प्रकरणात लखनऊ सीबीआय न्यायालय भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह ३२ आरोपींवर निकाल देईल. कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये शिक्षेची घोषणा केल्यास अनेक नेत्यांना ३ वर्षापासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.\nयंदाची ईद, दिवाळी आणि दसरा मास्कसह करावी मास्कसह, कोरोना टास्क फोर्सने दिला इशारा\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/3130", "date_download": "2021-06-17T23:33:46Z", "digest": "sha1:DR42OOJ2ZP2SND4UODE34BFY334XFP4U", "length": 7023, "nlines": 133, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात, दोन ठार तर नऊ जन जखमी | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात, दोन ठार तर नऊ जन जखमी\nशिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात, दोन ठार तर नऊ जन जखमी\nवर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क\nदेऊळगाव राजा: शेगाव ते शिर्डी देवदर्शनासाठी निघालेल्या देवठाणा जिल्हा वाशिम येथील भाविकांच्या स्कॉर्पिओ जीपला अपघात होऊन दोघे ठार तर नऊ गंभीर जखमी झाल्‍याची घटना शहरा लगतच्या वळण रस्त्यावर रविवारी रात्री साढे नऊ च्या सुमारास घडली भरधाव जीपने महामार्गावर उभ्या पोकलॅण्ड ला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की धडक दिल्यावर भाविकांची जीप दहा फुट मागे फेकली गेली.अपघाताची माहिती मिळताच शिंदे हॉस्पिटल व श्री बालाजी महाराज संस्थान च्या अॅम्ब्युलेन्स घटनास्थळी पोहचल्या व जखमींना रुग्णालयात हलविले.वैधकीय अधि��्षक डॉक्टर अस्मा शाहीन व त्यांच्या सहकारी डॉक्टर यांनी जखमींवर उपचार केले.\nPrevious articleराष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने काळीपिवळीला उडवले, पतीपत्नीसह तिघे जागिच ठार\nNext articleमहाराष्ट्राला 57 पोलीस पदक\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2016/poem-garden-kamla-nehru-park/", "date_download": "2021-06-17T22:54:14Z", "digest": "sha1:25HDONHPHES3VH3JHBBHNX43O2X2LVVO", "length": 7465, "nlines": 57, "source_domain": "balranjankendra.org", "title": "पुणे शहरात प्रथमच साकारली ‘कवितेची बाग’! | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nपुणे शहरात प्रथमच साकारली ‘कवितेची बाग’\nदिनांक: १९ एप्रिल, २०१६\nप्रभाग ३६ मधील कमला नेहरू उद्यानात आज पुण्यातल्या पहिल्या-वहिल्या कवितेच्या बागेचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांनी केले. नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या कल्पनेतून, खास मुलांसाठी ही आगळी -वेगळी बाग साकारली आहे .”पुस्तकाच्या पानामधून उठून कविता बागेत आली याचा खूप आनंद होत आहे” असे उद्गार अरुणा ढेरे यांनी उद्घाटन प्रसंगी काढले. “इथे चित्रांच्या समवेत असलेल्या कविता शिकणे मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरेल. अभ्यासापलीकडच्या ह्या मुलांचे व्यक्तिमत्व घडविणाऱ्या गोष्टी मुलांच्या हाती देणे हेच सजग पालकत्व आहे” असे त्या म्हणाल्या.\n“तीन वर्ष मनात असलेली कवितेची बाग आज प्रत्यक्षात अवतरल्याचे समाधान वाटते आहे. अतिशय सृजनशील असे हे काम आहे. या बागेत एकूण ३० कविता आपल्याला भेटतील. मान्यवर कवी-कवयित्रींच्या या निवडक निसर्ग कविता आहेत. निसर्गाच्या सानिध्यात, इथे मुलांना खेळता खेळता भाषेची गोडी लागेल” असा विश्वास माधुरीताईंनी यावेळी व्यक्त केला. ‘शहरातील विविध शाळांमधील शिक्षकांनी मुलांना येथे सहलीला घेऊन यावे, या कवितेच्या बागेची सैर करावी आणि मुलांच्या भाषा विकासाला हातभार लावावा’ असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. रवी घैसास ह्या चित्रकाराच्या चित्रांमुळे कविता अधिकच सुंदर भासत असल्याचे त्या म्हणाल्या.\nकार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अरुणा ढेरे यांनी ‘कोण लावते आकाशात नक्षत्रांच्या ज्योती’ हि कविता सादर केली . ज्यांच्या कविता इथे लावल्या आहेत अशा आणखी चार कवयित्री – डॉ नीलिमा गुंडी, डॉ संगीता बर्वे, आश्लेषा महाजन व हेमा लेले यावेळी उपस्थित होत्या. त्या सगळ्यानी मुलांसमोर आपापल्या कविता सादर केल्या. त्या मुलांकडून म्हणून घेतल्या. त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या मुलांना सुट्टीची मेजवानीच मिळाली.\nयावेळी श्री . माधव राजगुरू, श्री.शिरीष चिटणीस, श्री.सुभाष लेले, भारती पांडे, नीलिमा शिकारखाने आदी मान्यवर उपस्थित होते.चित्रकार श्री. रवि घैसास, उद्यान विभागाचे श्री.पवार , श्री.तुमाले तसेच आरोग्य विभागाचे श्री.इनामदार , कसबे व येनपुरे यांचा अरुणा ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आल्हाददायक वातावरणात, मान्यवरांच्या उपस्थितीत पण अनौपचारिक आणि मुलांना भावनिक समृद्धी देणारा असा हा कार्यक्रम संपन्न झाला .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T22:43:12Z", "digest": "sha1:LR2I64FJFPONRC44MLWBRWBRLHF7EAYW", "length": 12478, "nlines": 172, "source_domain": "mediamail.in", "title": "ट्रक चालकाचा खून करून, ट्रकसह 6 लाखांचा ऐवज लंपास – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/ट्रक चालकाचा खून करून, ट्रकसह 6 लाखांचा ऐवज लंपास\nट्रक चालकाचा खून करून, ट्रकसह 6 लाखांचा ऐवज लंपास\nपारोळा -पारोळा तालुक्यातील करंजी परिसरात दिनांक सात ऑगस्टच्या रात्री रस्त्यालगत एका 50 वर्षीय ट्रक चालकाचा खून करून त्याच्या ताब्यातील ट्रक व ट्रकमधील डाळींचे 125 कट्टे असा एकूण सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की तानाजी खंडेराव झोंधळे(रा.जऊळके ता.दिंडोरी जि. नाशिक) यांनी दिनांक 8 ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीच्या स्वराज माझदा एम.एच.15 इजी-5671 वर द्वारका सुकराम जाधव (वय 50) हे चालकाचे काम करीत होते. दि 7 आॕगस्ट जळगाव एमआयडीसीतील ओम इंडस्ट्रीज मधून नाशिक येथील ग्राहकाला माल देण्यासाठी 125 डाळींचे कट्टे गाडीत भरून ते नाशिक कडे रवाना झाले परंतू त्याच मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी करंजी गावाजवळ ट्रकचालक जाधव यांच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या जवळील डाळीच्या कट्ट्याने भरलेला ट्रक व त्यातील माल असा 6 लाखांचा ऐवज घेऊन हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू\nशोधून काढलेला आहे घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी सचिन गोरे व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी करीत आहे\n6 वर्षीय बालिकेवर चुलत भावाचा अत्याचार\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृ��्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mehbooba-mufti-target-pm-modi-over-kashmir-article-370-issue-bihar-election-362991", "date_download": "2021-06-18T00:37:09Z", "digest": "sha1:3IBNM3IHYQ6CH4G4264MBFXXPSMOHCDB", "length": 18791, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | PM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींनी कलम 370 वरून विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. मोदींच्या या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरमधील पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जोरदार हल्लाबोल केला.\nPM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती\nनवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्या. या सभेत पंतप्रधान मोदींनी कलम 370 वरून विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. मोदींच्या या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरमधील पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी जोरदार हल्लाबोल केला.\nभारताची अर्थव्यवस्था बांगलादेशपेक्षा मागे पडली आहे. बेरोजगारीसह इतर अनेक समस्या सोडवण्यात मोदी सरकारला अपय़श आलं आहे. जेव्हा ते या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरले तेव्हा त्यांनी काश्मीर आणि कलम 370 आठवतं असा टोला पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी लगावला.\nमते मागण्यासाठी त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. ते म्हणाले की तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये जमिन विकत घेऊ शकता. आम्ही कलम 370 हटवलं. त्यांनी व्हॅक्सिन फ्रीमध्ये देऊ असंही आश्वासन दिलं आहे. आज मोदी मतांसाठी कलम 370 चा मुद्दा पुढे करत आहेत. त्यांचे सरकार देशाच्या अडचणी सोडवण्यात अपयशी ठरल्याचं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.\nहे वाचा - 'लालटेन'चा जमाना आता गेला; बिहारला मागास ठेवणाऱ्या विरोधकांना दूर ठेवा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सासाराम इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत सभा घेतली. त्या सभेमध्ये मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तेव्हा मोदींनी म्हटलं की, कलम 370 चा निर्णय आम्ही घेतला. एनडीए सरकारने घेतलेला हा निर्णय आता मागे घ्यावा म्हणून विरोधक बोलत आहेत. सत्तेत आल्यास आम्ही कलम 370 पुन्हा लागू करू असं सांगत आहेत. या लोकांना तुमच्या गरजा, समस्या यांच्याशी काही देणं घेणं नाही असंही मोदी सभेत म्हणाले होते.\nहे वाचा - जेंव्हा पाकिस्ताननं काश्मीरमध्ये पहिल्यांदा घुसखोरी केली; पाकच्या कुटील कारवायांचा काळा दिवस\nबिहार विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सभा घेतल्या. यामध्ये मोदींनी अनेक मुद्द्यावरून विरोधकांना टार्गेट केलं. सासाराम इथल्या सभेनंतर मोदी भागलपूर इथं पोहोचले होते. या सभेत मोदींनी आरजेडीने केलेल्या सरकारी नोकरीच्या दाव्यावरून टीका केली. मोदी म्हणाले की, सरकारी नोकरीचं आश्वासन म्हणजे लाच मिळवण्याचं एक माध्यम बनवलं आहे. बिहारमध्ये विकास व्हावा, गुंतवणूक व्हावी यासाठी कोण प्रयत्न करणार ज्यांनी सुशासन दिलं ते की ज्यांनी जंगलराज दिलं ते करणार असा सवालही मोदींनी विचारला.\nVideo : मी मोदींच्या मीडियाला घाबरत नाही : राहुल गांधी\nBihar Election 2020 : अरारिया (बिहार) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.\nमोदी सरकार पाकिस्तानला आणखी लस पाठवणार; काँग्रेस, आपचा केंद्रावर हल्लाबोल\nनवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असल्याची ओरड देशभरातून होऊ लागली असतानाच लस निर्यातीबद्दल आता केंद्र सरकारला जाब विचारला जाऊ लागला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लस निर्यातीला आक्षेप घेतला आहे, तर देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे व\nओवैसींचं योगी आदित्यनाथांना चॅलेंज; 'तुम्ही योगी आहात हे २४ तासात सिद्ध करून दाखवा\nनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जमुई विधानसभा मतदार संघातील एका प्रचारसभेदरम्यान बुधवारी (ता.२१) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस\n मी भाजपमध्ये तेव्हा जाईन जेव्हा काश्मीरमध्ये...' गुलाम नबी आझादांनी दिलं स्पष्टीकरण\nनवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत त्यांच्याविषयी भरभरुन वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांच्यासोबतचे अनुभव व्यक्त करताना त्यांना अश्रु अनावर झाले.\nVijay Diwas - पंतप्रधान मोदींनी 1971 च्या युद्धातील वीरांना केला सलाम\nनवी दिल्ली - भारत आणि पकिस्तान यांच्यात 1971 मध्ये झालेल्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी युद्ध���तील जवानांना सलाम केला आणि वीर\nकेंद्र पाकिस्तानला लस पाठविणार; काँग्रेस, आपचा हल्लाबोल\nनवी दिल्ली - कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असल्याची ओरड देशभरातून होऊ लागली असतानाच लस निर्यातीबद्दल आता केंद्र सरकारला जाब विचारला जाऊ लागला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लस निर्यातीला आक्षेप घेतला आहे, तर देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे व\nBihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'\nपाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. त्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना राजकीय उंची नाही आणि त\nBihar Election:भाजपच्या आश्वासनावर, राहुल गांधींचा जबरदस्त टोला\nनवी दिल्ली - बिहारमध्ये निवडणूक (Bihar Election 2020) प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. यातच भाजपने (BJP) त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री कोरोना व्हॅक्सिन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यान\nज्यांचे २०१४ ला काँग्रेसबद्दलचे भाकित खरं ठरलं, त्यांनीच बिहारच्या निकालबद्दलही सांगितलंय...\nअहमदनगर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महराष्ट्राबद्दल ज्यांनी अंदाज व्यक्त केला अन्‌ तो खरा ठरला. म्हणून त्याची दखल पक्षाने योग्य दखल घेतली. ती व्यक्ती म्हणजे आमदार ॲड. रामहरी रुपनवर त्यांनी आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीबद्दलही अंदाज व्यक्त केला आहे. बिहारमधील निवडणुकीत आमदार रुपनवर यांन\nराहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले आहे. 'खरा धोका हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/editorial/why-dont-restless-sonia-make-decisions-20467/", "date_download": "2021-06-17T22:51:47Z", "digest": "sha1:TDYW2OM2KGYOUHCPU6PY7LUERFOYIVSC", "length": 14678, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Why don't restless Sonia make decisions? | अस्वस्थ सोनिया निर्णय का घेत नाहीत? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nसंपादकीयअस्वस्थ सोनिया निर्णय का घेत नाहीत\nसोनिया गांधी यांनी त्यांच्या आजारपणामुळे राहुल गांधी यांना पक्ष चालविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षांवर बुजूर्ग क़ॉंग्रेस नेत्याचेच वर्चस्व कायम होते. शेवटी नाइलाजास्तव सोनिया गांधी यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कामकाज सांभाळावे लागले. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड का करण्यात आली नाही कॉंग्रेसची मजबुरी अशी आहे की, कॉंग्रेस आधी परिवाराबाहेर आपले भविष्य बघतच नाही.\nदेशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलहाला उधाण आले आहे. कॉंग्रेस अजूनही आपली दिशा स्पष्ट करू शकत नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आजारी असतानाही सोनिया गांधी पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. हंगामी अध्यक्षपदाचा त्यांचा १ वर्षाचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपलेला आहे. या कालावधीत कॉंग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु असे काहीही घडलेले नाही. याउलट असे म्हटले जाते आहे की, लवकरच कॉंग्रेस कार्यसमितीची बैठक बोलविण्यात येईल व या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा कालावधी वाढवून देण्यात येईल. सोनिय��� गांधी यांनी त्यांच्या आजारपणामुळे राहुल गांधी यांना पक्ष चालविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षांवर बुजूर्ग क़ॉंग्रेस नेत्याचेच वर्चस्व कायम होते. शेवटी नाइलाजास्तव सोनिया गांधी यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कामकाज सांभाळावे लागले. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड का करण्यात आली नाही कॉंग्रेसची मजबुरी अशी आहे की, कॉंग्रेस आधी परिवाराबाहेर आपले भविष्य बघतच नाही. कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना असे वाटते की, गांधी परिवारच कॉंग्रेसला एकसंघ ठरू शकतो. या परिवाराशिवाय कॉंग्रेस पक्ष अस्तित्वातच राहणार नाही. इ.स. १८८५ ला स्थापन झालेल्या १३५ वर्षे जुन्या कॉंग्रेसपक्षाचा हा विचार जरा विचित्रच आहे. गांधी-नेहरू कुटुंबियांव्यतिरिक्त कित्येक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. स्वातंत्र्यानंतर यु.एन.ढेबर, एन.संजीव रेड्डी, ब्रम्हानंद रेड्डी, एस. निजलिंगप्पा, देवकांत बरूआ, शंकदयाल शर्मा, सीताराम केसरी इत्यादी नेते कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. सोनिया गांधींचे स्वास्थ चांगले राहत नसतानाही त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राहुल गांधी मात्र कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याच्या बाबतीत उदासीन आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. पक्ष आणि देशहिताच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वे���ण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adbhutmarathi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T23:20:17Z", "digest": "sha1:YMMF23ZPNUHYTFB7EMI6HUJKLJKTBH34", "length": 2354, "nlines": 42, "source_domain": "adbhutmarathi.com", "title": "आश्चर्यकारक घटना Archives » अद्भुत मराठी", "raw_content": "\n60 Amazing Fact in The World जगातील आश्चर्यकारक घटना, जगातील सत्य घटना\nAmazing Fact in The World जगातील आश्चर्यकारक घटना, जगातील सत्य घटनाजगातील वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. त्या आपल्याला सर्वच गोष्टी माहिती असतात असं होत नाही. तर अशाच काही मनोरंजक गोष्टी आपण पाहणार आहोत. आपण wikipedia वर सुद्धा लिओनार्डो विंची चे भविष्य बघू शकता Amazing Fact in The World जगातील आश्चर्यकारक घटना, जगातील सत्य घटना 1) … Read more\nCategories अद्भुत जग Tags आश्चर्यकारक गोष्टी, आश्चर्यकारक घटना, जगातील अद्भुत सत्य, जागतिक आश्चर्य Leave a comment\nNational Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/08/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-18T00:11:29Z", "digest": "sha1:GYXY5C2SVB2YV2XPLWZRBPPQYUL5DPNI", "length": 15468, "nlines": 177, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून ‘सुप्रीम’ने बनवला नॅशनल टास्क फोर्स; ऑक्सिजन-औषधांबाबत तयार होणार सप्लाय मॅकॅनिझम | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून ‘सुप्रीम’ने बनवला नॅशनल टास्क फोर्स; ऑक्सिजन-औषधांबाबत तयार होणार सप्लाय मॅकॅनिझम\nम्हणून ‘सुप्रीम’ने बनवला नॅशनल टास्क फोर्स; ऑक्सिजन-औषधांबाबत तयार होणार सप्लाय मॅकॅनिझम\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाट्रेंडिंग\nदिल्ली : देशभरात दुसरी लाट आलेली असतानाही केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ठोस धोरण तयार करण्यात भारताला यश आलेले नाही. ऑक्सिजनची आणि औषधांची पळवापळवी आणि काळाबाजार जोमात आहे. दीड वर्षात याचे योग्य नियोजन न झाल्याने अखेर आता यात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले आहे. त्यानुसार ऑक्सिजन आणि औषधांच्या सप्लाय मॅकॅनिझम तयार करण्यासाठी नॅशनल टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे.\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने देशात औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्याबाबत एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स औषधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना सुचवणार आहे. त्याचबरोबर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक वैज्ञानिक आणि व्यावहारिक सूत्र तयार करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे. अहवालानुसार या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य आहेत. त्यापैकी 10 देशातील नामांकित डॉक्टर आणि दोन शासकीय स्तरावरील अधिकारी असतील.\nअचानक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने देशभरात औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या. ते पाहता ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याबरोबरच सरकारने परदेशातून ऑक्सिजन आयात केली. असे असूनही बऱ्याच भागात आणि राज्यात ही समस्या दूर झाली नाही. आता या समस्येचा सामना करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समितीमधील मेंबर असे :\nडॉ. भाबतोश बिस्वास, पूर्व वाइस चांसलर, वेस्ट बंगाल यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेस, कोलकाता\nडॉ. देवेंद्र सिंह राणा, चेयरपर्सन, बोर्ड ऑफ मैनेजमेंट, सर गंगाराम हॉस्पिटल, दिल्ली\nडॉ. देवी प्रसाद शेट्‌टी, चेयरपर्सन एंड एग्जीक्यूटिव डायरेक्टर, नारायणा हेल्थकेयर बेंगलुरु\nडॉ. गगनदीप कांग, प्रोफेसर, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिलनाडु\nडॉ. जेवी पीटर, डायरेक्टर, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिलनाडु\nडॉ. नरेश त्रेहान, चेयरपर्सन एंड मैनेजिंग डायरेक्टर, मेदांता हॉस्पिटल एंड हार्ट इंस्टीट्यूट, गुड़गांव\nडॉ. राहुल पंडित, डायरेक्टर, क्रिटिकल केयर मेडिसिन एंड ICU, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई\nडॉ. सौमित्र रावत, चेयरमेन एंड हेड, डिपार्टमेंट ऑफ सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी एंड लिवर ट्रांसप्लांट, सर गंगाराम हॉस्पिटल दिल्ली\nडॉ. शिव कुमार सरीन, सीनियर प्रोफेसर, एंड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ हीपैटोलॉजी, डायरेक्टर, इंस्टीट्यूट ऑफ लिवर एंड बाइलियरी साइंस, दिल्ली\nडॉ. जरीर एफ उदवाडिया, कंसलटेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कैंडी हॉस्पिटल एंड पारसी जनरल हॉस्पिटल, मुंबई\nसेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ एंड फैमिली वेलफेयर (पदेन सदस्य)\nकनवीनर ऑफ दी नेशनल टास्क फोर्स (जो सदस्य भी होगा) केंद्र के कैबिनेट सेक्रेटरी\nसंपादन : महादेव गवळी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nनियमात झालाय महत्वाचा बदल; पहा करोना रुग्णांच्या काळजीपोटी कोणता निकष बदलला ते\n‘नॅशनल टास्क फोर्स’च्या नियुक्तीवर मंत्री आव्हाडांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया..\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-617-%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T23:35:37Z", "digest": "sha1:RHICFLKXXYYBSXG2G4HMGOUY24BPCNHL", "length": 11285, "nlines": 170, "source_domain": "mediamail.in", "title": "जळगाव जिल्ह्यात आज 617 जण कोरोनामुक्त – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाच�� आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/जळगाव जिल्ह्यात आज 617 जण कोरोनामुक्त\nजळगाव जिल्ह्यात आज 617 जण कोरोनामुक्त\nजळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवशी विक्रमी 617 जणांनी कोरोनावर मात केलेली असून स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झालेले असून त्यात जिल्ह्यातील 604 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आलेले आहे.\nया पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 116 , जळगाव ग्रामीण 61 , भुसावळ 54 , अमळनेर 61 , चोपडा 63 , पाचोरा 43, भडगाव 19, धरणगाव 41, यावल 13, एरंडोल 23, जामनेर 30, रावेर 22 ,पारोळा 18, चाळीसगाव 20, मुक्ताईनगर 14, बोदवड 2, अन्य 4 असे एकूण 604 कोरोनाबाधीत आज आढळून आलेले आहे . जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 23527 इतकी झालेली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 16599 रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 752 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.\nबालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न,आरोपीला अटक\nजळगावात गांजाने भरलेला ट्रक पकडल्याने खळबळ\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17514/", "date_download": "2021-06-17T23:00:02Z", "digest": "sha1:SVA4GLIKFKFMDKIJR7R5WNPXZEXW7NJF", "length": 20626, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टॉमस, डिलन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\n���ंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटॉमस, डिलन : (२७ ऑक्टोबर १९१४ – ९ नोव्हेंबर १९५३). वेल्श कवी आणि गद्यलेखक. इंग्रजीतून लेखन. स्वान्झी (वेल्स) येथे जन्मला. स्वान्झी येथील शाळेत त्याचे वडील इंग्रजीचे शिक्षक होते व तेथेच त्याचे शिक्षण झाले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी साउथ वेल्श ईव्हनिंग पोस्ट ह्या वर्तमानपत्रात तो बातमीदाराची नोकरी करू लागला.\nएटीन पोएम्स(१९३४) ह्या त्याच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने एका स्वतंत्र व समर्थ कविप्रतिभेचा प्रत्यय दिला. त्यानंतरव्टेंटिफाइव्ह पोएम्स(१९३६) हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. धार्मिक, लैंगिक आणि निसर्गपर प्रतिमांचे विलक्षण रसायन, कमालीची प्रतीकात्मकता व छंदमयतेवरील भर ही त्याच्या वरील कवितासंग्रहांतील कवितांची वैशिष्ट्ये. एका अनोख्या पण संपन्न काव्यशैलीची प्रचीती त्याच्या कवितांनी दिली. ह्या कविता अनेक ठिकाणी दुर्बोध वाट���्या, तरी पाप, भीती, एकाकीपण आणि विषयवासनेचे अतर्क्य गूढ ह्यांविषयीच्या चिंतनातून ह्या कवीने आत्मसंशोधन चालविल्याचे जाणवले. डेथ्‌स अँड एंट्रन्सिस (१९४६) आणिकलेक्टेड पोएम्स(१९५२) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह.\nटी. एस्. एलियटप्रणीत बुद्धिनिष्ठ काव्याचा विरोधक व अनिर्बंध सृजनशीलतेचा पुरस्कर्ता म्हणून टॉमस डिलन हा प्रथम ओळखला गेला. निसर्ग आणि मानवी जीवन ह्यांतून प्रतीत होणाऱ्या सृजनशक्तीचा त्याने जयघोष केला. अविरत धावणाऱ्या क्षणमालिकेतून निर्मिती आणि विनाश ह्यांचे गुंफलेले धागे त्याने पाहिले तथापि त्यांच्या अद्‌भुत नाट्यातूनच निर्मितीच्या प्रभावी सामर्थ्याचा त्याला साक्षात्कार झाला. ‘रक्ताच्या बुंदासारखी कविता त्याला तळहातावर दिसली आणि त्याच्या तोंडून चित्कार बाहेर पडले’ असे त्याच्या काव्यनिर्मितीचे वर्णन एका अमेरिकन समीक्षकाने केले आहे. कौशल्यपूर्ण आकृतिबंध आणि सूक्ष्म तंत्रक्लृप्त्या ह्यांमुळेही त्याची कविता वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे.\nत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या काव्याचे पुनर्मूल्यांकन सुरू झाले. वक्तृत्वाचा खोटा जोष आपल्या काव्यात आणून त्याने स्वतःची आणि वाचकांची दिशाभूल केली, असा आरोप काही समीक्षकांनी त्याच्यावर केला. त्याच्या प्रतिभेचा आवाका मर्यादित आहे त्याच्या काव्यात प्रतिमांची पुनरुक्ती आढळते त्याची शब्दरचना काव्यसदृश पण काव्यगर्भ नव्हे त्याच्या काव्यातून भासमान होणारे भावनांचे दडपण हे त्याच्या अनुभवांच्या जिवंतपणातून आलेले नसून भाषेच्या आवेगातून निर्माण झालेले आहे त्याच्या काव्यातील विचार रूढ नीतिनियमांना धक्का देणारे आहेत त्यांत मानवतेबद्दलच्या करुणेचा अभाव, लैंगिकतेचा अतिरेक, विकृतीचा गौरव आणि उग्र वासनांचा उद्रेक आहे, अशी टीका त्याच्या काव्यावर होऊ लागली.\nडिलनच्या काव्यावरील सर्वांत मोठा आरोप दुर्बोधतेचा. अनेकदा शब्दांच्या संभारात त्याच्या काव्यातील अर्थाची गळचेपी झालेली दिसते.‘माझ्या काव्याला अर्थ असा नाहीच’ असे त्यानेच एकदा म्हटले होते. तथापि त्याच्या काव्याचा आणि जीवनाचा सहानुभूतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसते, की कुठल्याही सृजनप्रक्रियेत त्याला काही अमंगल दिसले नाही. फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार जाणिवेच्या विस्तारातून त्य���ने गूढतेचा शोध घेतला आणि शब्दातील सुप्त सामर्थ्य उकलताना काव्यसमाधीचा अनुभव घेतला.\nरसिकांच्या प्रचंड समुदायासमोर काव्यवाचन करण्याचा यशस्वी उपक्रम करून त्याने आपल्या समकालिनांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या संकलित कविता १९५२ मध्ये प्रसिद्ध झाल्या.\nकाव्यलेखनाखेरीज त्यानेपोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट ॲज अ यंग डॉग(१९४०) ही आत्मचरित्रात्मक कादंबरीही लिहिली आहे.द मॅप ऑफ लव्ह(१९३९) मध्ये त्याच्या काही कविता आणि कथा एकत्रित केलेल्या आहेत.अंडर मिल्क वुडसारखी नभोनाट्येही त्याने लिहिली.\nजनमानसातील स्वच्छंदी कलावंताची प्रतिमा साकार करण्याच्या प्रयत्नात तो अतिरिक्त मद्यपान करु लागला आणि त्यानेच त्याचा न्यूयॉर्क शहरी अंत झाला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postटॉमसन, जेम्स – २\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33354/", "date_download": "2021-06-17T23:52:31Z", "digest": "sha1:ZVD7U4I3Z6MY36MZBBBZOHZ3KJKQBHEU", "length": 59779, "nlines": 250, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "शब्दकोश – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nशब्दकोश : एखाद्या भाषेतील वापरत असलेल्या तसेच वापरातून गेलेल्या अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह, त्यांच्या अर्थासहित ज्यात केलेला असतो असा संदर्भग्रंथ. मुद्रित वाङ्‌मयातील शब्दांबरोबरच वाक्संप्रदाय, म्हणी यांचाही त्यांत अंतर्भाव होतो. शब्दांचा अर्थ समजावा आणि जिज्ञासूची शब्दशक्ती वाढावी, हा एक हेतू शब्दकोशरचनेमध्ये असतो. शब्दांच्या अर्थांचे संकेत निश्चित व स्थिर होण्याचे कार्य शब्दकोशामुळे साधते आणि त्यायोगे भाषिक व्यवहार सुलभतेने होऊ शकतात.\nजेव्हा मानवी व्यवहार वाढू लागतात, तेव्हा भाषाही वाढू लागते आणि भाषेतील शब्दांचा संग्रह, परिगणना व व्यवस्थापन यांची गरज निर्माण होते. या गरजेतून शब्दकोशाची निर्मिती होते. त्यातील शब्द एका निश्चित क्रमाने –सामान्यतः वर्णानुक्रमानुसार – ग्रंथित केलेले असतात. शब्दकोश सुधारण्याची, तसेच नवा शब्दकोश तयार करण्याची गरज निर्माण होते. भाषेची प्रवाही प्रकृती आणि परस्परसंवादासाठी तिच्या स्थिरीकरणाची अपेक्षा, या द्वंद्वातून शब्दकोशाचा विकास होत राहतो.\nमूळ शब्द व त्याचा अर्थ हे शब्दकोशाचे मुख्य दोन घटक. शब्दकोशामध्ये सामान्यतः शब्द, त्याची व्युत्पत्ती, व्याकरण, त्याची प्रत्ययोपसर्गघटित – रूपे, साधित शब्द, त्याचा अर्थ (असल्यास भिन्नभिन्न अर्थ), अर्थदर्शक उदाहरण, शब्दाच्या अर्थघटनेच्या ऐतिहासिक विकासाचे दिग्दर्शन एवढे घटक असतात. त्यात कधी चित्रेही असतात, तसेच त्याचा उच्चार देण्याकडेही आता प्रवृत्ती होऊ लागली आहे. शब्दकोशामध्ये शब्दाला प्रतिशब्द, तसेच इष्ट तेथे अर्थाचे अधिक विशदीकरण दिलेले असते. प्रत्येक शब्दकोशात हे सर्वच घटक असतील, असे नव्हे. कोशाच्या उद्दिष्टानुसार यांपैकी कमी-जास्त घटक त्याच्यात असतात.\nशब्दकोशाची गरज स्थूलपणाने दोन प्रकारची असते. एक स्वभाषकांना आपल्या भाषेतील अर्थ तसेच त्याच्या विविध छटा समजण्यासाठी आणि परस्परसंवादासाठी. दुसरी गरज, परभाषकांना भाषा शिकण्यासाठी. यांनुसार शब्दकोशाचे मुख्यतः दोन वर्ग होतात. एक म्हणजे एकभाषिक शब्दकोश. यात भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –मराठी शब्दकोश. दुसरा वर्ग द्विभाषी कोशांचा. एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –इंग्रजी किंवा इंग्रजी –मराठी शब्दकोश, मराठी –सिंधी शब्दकोश. अनेकभाषी शब्दकोशही असतात. उदा., मराठी –हिंदी – इंग्रजी शब्दकोश.\nशब्दकोशाचे आणखी एक वर्गीकरण संभवते. ते म्हणजे सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश आणि विशिष्ट शाखीय शब्दकोश. दुसऱ्या प्रकारामध्ये आणखी अनेक उपप्रकार संभवतात. विविध ज्ञानशाखीय शब्दकोश, व्यवसायानुसारी शब्दकोश, परिभाषिक शब्दकोश इत्यादी. स्थूलमानाने शब्दकोशाचे पुढील भेद दाखविता येतात : (१) सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश. यात तत्त्वतः आणि सामान्यतः भाषेतील वापरातील किंवा नष्टप्राय अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह केलेला असतो. अशा शब्दकोशाला मर्यादा असते, ती व्यावहारिक स्वरूपाची. (२) विशिष्ट भाषाभेदांचे शब्दकोश, उदा., ग्रामीण, प्रादेशिक, व्यावसायिक, मुलांचे स्त्रीविशिष्ट, बोली-उपभाषांचे, अशिष्ट शब्दांचे इ. (३) मर्यादित उद्दिष्टाने तयार केलेले शब्दकोश : उदा., शालेय शब्दकोश किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने नित्योपयोगी असे सुटसुटीत, आटोपशीर शब्दकोश. (४) समानार्थी, किंवा विरूद्धार्थी शब्द देणारे कोश. (५) एकेका ग्रंथातील शब्दांचा अर्थासह केलेला संग्रह. उदा., ज्ञानेश्वरीचा शब्दकोश, बा. भ. बोरकरांच्या भावीण कादंबरीला जोडलेला गोमंतकी शब्दाचा कोश. (६) व्युत्पत्तिकोश, यात शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट केलेली असते. शब्दाच्या अर्थाच्या इतिहासक्रमातील बदल, त्याचा विकासक्रम आणि वर्तमानकाळातील अर्थ इ. माहिती यात आढळते. (७) परिभाषा कोश. वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील संज्ञा, परिभाषा यांचा अर्थ अशा कोशात असतो. उदा., मानसशास्त्रीय परिभाषा कोश, साहित्यसमीक्षा परिभाषा कोश. (८) उच्चारकोश : यात प्रत्येक शब्दाचा (नेहमी वापरल्या जाणाऱ्या विशेष नामाचाही) उच्चार दिलेला असतो उदा., डॅन्यल जोन्स यंचे इंग्लिश प्रोनान्सिंग डिक्शनरी.\nशब्दकोशरचना : उदगम व विकास : इंग्लंडमध्ये लॅटिन ही धर्मभाषा असताना धर्मग्रंथातील अवघड वा अप्रचलित शब्दांचे अर्थ उपलब्ध होतील, तसे ते ग्रंथात नोंदवून ठेवले जात. पुढे अशा अर्थटीपा वेगळ्या तयार करण्यात येऊ लागल्या. त्यांमध्ये शब्दकोशरचनेचे बीज दिसते. सर्वात प्राचीन उपलब्ध कोशरचना म्हणजे अपोलोनियस द सोफिस्ट याने तयार केलेली होमेरिक ग्लॉसरी (इ.स. ले शतक). मध्ययुगाच्या अखेरीला शब्दकोशाच्या विकासाला प्रारंभ झाला. १७५५ मधील डॉ. सॅम्युएल जॉंन्सन यांनी डिक्शनरी ऑफ दि इंग्लीश लँग्वेज’ हा शब्दकोशाच्या विकसतील पहिला महत्त्वाचा ट्प्पा. इंग्रजी भाषेचा हा पहिला अधिकृत शब्दकोश. शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी यात अवतरणे दिली होती, हा याचा एक नवा विशेष. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अन��क शब्दकोश निर्माण झाले. १८२८ मधील वेब्स्टरचा अँन अमेरिकन डिक्शनरी ऑफ दि इंग्लिश लँग्वेज हा एक महत्त्वाचा शब्दकोश. यात पारिभाषिक तांत्रिक शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी किंवा न्यू इंग्लिश डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिंसिपल्स हा शब्दकोशरचनेच्या विकासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा. याचा पहिला खंड १८८४ मध्ये आणि अखेरचा तेरावा खंड १९२८ मध्ये निघाला. यात पाच लाखांपेक्षा अधिक शब्द होते. व्यवहारामध्ये केव्हा ना केव्हा प्रचलित असलेल्या प्रत्येक शब्दाचा इतिहास सांगणे, त्याची अर्थनिश्चिती करणे, हे या कोशाचे ध्येय होते.\nभारतीय कोशकल्पनेचा उगम : भारतीय कोशकल्पनेचा उगम निघंटूमध्ये दिसतो [→ निघंटु – २]. धातुपाठ, उदादिसूत्रे, गणपाठ व लिंगानुशासन अशा क्रमाने कोशाचे स्वरूप विकसित होत गेले. निघंटूमध्ये धातूंचाच विचार केलेला आहे, तर कोशामध्ये नामे व अव्यये यांचा समावेश आहे. वैदिक निघंटू हा वैदिक ऋचांच्या स्पष्टीकरणार्थ रचण्यात आला, तर कवींना काव्यरचनेला साह्यभूत व्हावे, यासाठी कोशाची कल्पना उदयास आली. त्यांना योग्य शब्द सुचविण्याकरिता किंवा एकाच शब्दाचे श्लेषादी उपयोगाकरिता अनेक शब्द सुचविण्यासाठी उपयुक्त व्हावे, म्हणून असे शब्दकोश तयार झाले. टीकाकारांनाही ग्रंथ लावण्यासाठी अशा शब्दसंग्रहांचा उययोग होई. बरेचसे कोश खुद्द कवींनीच रचलेले दिसतात. भारतीय कोशाचे मुख्यतः दोन वर्ग दिसतात : (१) समानार्थी शब्दांचा समावेश असलेला कोश, (२) अनेकार्थवाची शब्दांचा कोश, या सर्वांत महत्त्वाचा कोश अमरसिंगविरचित नामलिंगानुशासन ऊर्फ ⇨ अमरकोश. हा समानार्थवादी शब्दकोश असून त्याची तीन कांडॆ आहेत. याची रचना वर्णानुक्रमी नाही.\nमराठी शब्दकोशरचनेची परंपरा : मराठीमध्ये बाराव्या शतकापासून कोशरचनेचे प्रयत्न झालेले दिसतात. हेमाद्रीसारख्या पंडिताने रघुवंशावरील टीकेत कठीण संस्कृत शब्दांना सार्वलौकिक मराठी प्रतिशब्द देण्याचा जो उपक्रम केला आहे (तेरावे शतक), तो म्हणजेच द्विभाषिक शब्दकोशाचा प्रारंभ. ही प्रारंभावस्था प्रामुख्याने दुर्बोध किंवा अल्पपरिचित शब्दांच्या याद्यांच्या स्वरूपात दिसते. उपलब्ध ज्युन्यांत जुने शब्दकोश म्हणजे मध्ययुगीन महानुभावीय टीपग्रंथ. टीपग्रंथ म्हणजे मूळ महानुभावीय ग्रंथावर टिका-टिप���पणी. कठीण शब्दांचे अर्थ देणे, हा त्यांचा मुख्य भाग. यात मध्ययुगीन मराठी शब्दांना सुबोध प्रतिशब्द दिले आहेत. या टीपग्रंथांचा आरंभ चौदाव्या शतकात दिसतो.\nसोळाव्या शतकानंतर ज्ञानेश्वरीचे परिभाषा – कोश तसेच, पर्याय – कोश तयार होऊ लागले. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे सु. पन्नास तरी कोश हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांपैकी ज्ञानेश्वरी टिपण (१७४७) हा जगन्नाथ बाळकृष्ण उगावकर यांचा कोश मु. श्री. कानडे, सु. बा. कुलकर्णी यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे. (१९६८). ज्ञानेश्वरीतील दुर्बोध शब्द कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत आला आहे, ते यात दिले आहे. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा सुबोध अर्थ देणे, हा या टिपणाचा प्रधान हेतू आहे. कोशकाराने अध्यायांच्या अनुक्रमाने अकारविल्हे क्रम सांभाळला आहे. अमृतानुभवाचेही परिभाषा-कोश आढळतात. विवेकसिंधूच्या परिभाषेची हस्तलिखिते धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात आहेत. ती दोनशे वर्षांपूर्वीची असावीत.\nमहाराष्ट्रापासून दूर, तंजावर येथेही, मराठी शब्दकोश – रचना झाली आहे. रामकवीचा भाषाप्रकाश हा पद्यबद्ध कोश आणि अकारादि प्राकृत भाषेचा निघंटू हा शब्दकोश शं.गो.तुळपुळे यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे. (अनुक्रमे १९६२, १९७३).\nमहाराष्ट्रात १३१८ पासून पुढे सु. सव्वातीनशे वर्षे इस्लामी अंमल होता. या काळात हिंदु –मुसलमान यांच्यातील व्यवहार सुकर व्हावेत, म्हणून फार्सी-मराठी द्विभाषिक कोश निर्माण होऊ लागले. यानंतर पुन्हा मराठी स्वराज्यस्थापनेचा काळ आला. संस्कृत, मराठी यांची पुन्हा प्रतिष्ठापना झाली. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून रघुनाथपंत हणमंते यांनी १६७६ – ७७ च्या दरम्यान फार्सी-संस्कृत पर्यायी शब्दांचा राजव्यवहारकोश तयार केला.\nअर्वाचीन काळातील कोशरचना : १८१८ मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल सुरू झाला. तत्पूर्वी १८१० मध्ये बंगालमधील सेरामपूर येथे विल्यम कॅरी याने डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज या नावाने मराठी शब्दांची एक यादी छापली. यात मराठी शब्द मोडी लिपीत देऊन त्यांचे अर्थ इंग्रजीत दिले आहेत. ब्रिटिश अंमलातील प्रारंभीच्या शब्दकोशांमागे मुख्यतः दोन प्रेरणा होत्या : (१) राज्यकर्त्यांना एतद्देशियांशी संबंध साधण्याची गरज व (२) ख्रिस्ती धर्मप्रसार. १८२४ मध्ये व्हान्स केनेडी याने मुंबईस डिक्शनरी ऑफ द मराठी लँग्वेज हा मराठी – इंग्रजी व इंग्रजी – मराठी शब्दकोश प्रसिद्ध केला. शब्दकोश या संज्ञेला शोभणारा ब्रिटिश अंमलातील पहिला मराठी-मराठी असा एकभाषिक कोश म्हणजे महाराष्ट्र भाषेचा कोश. मोल्सवर्थ-कँडी यांच्या मार्गदर्शानाखाली जगन्नाथशास्त्री क्रमवंत आणि इतर सहा शास्त्री यांनी तो १८२९ मध्ये तयार केला. शास्त्रांचा कोश म्हणूनही तो ओळखला जातो. त्याची पुरवणी १८३१ मध्ये प्रसिद्ध झाली. १८३१ मध्ये मोल्सवर्थने कँडी बंधूंच्या सहकाऱ्याने डिक्शनरी ऑफ मराठी अँड इंग्लिश हा शब्दकोश प्रसिद्ध केला. या कोशाची सुधारलेली व वाढविलेली दुसरी आवृत्ती १८५७ मध्ये निघाली (पुनर्मुद्रित आवृत्ती १९७५). या शब्दकोशात तत्कालीन मराठी माणसांच्या तोंडी असणारे सर्व शब्द घेतले आहेत. शुद्ध-अशुद्ध, सभ्य-अश्लील असा भेदभाव केलेला नाही, तसेच उपयुक्त संस्कृत शब्द स्वीकारणे व बोलीभाषेतीलही शब्द न टाळणे, हे धोरण पाळलेले आहे. हा कोश पुढील काळातील मराठी शब्दकोशांचा महत्त्वाचा आधार ठरला.\nया कालखंडात शालेय तसेच इतर स्वरूपांचे शब्दकोशही निर्माण होऊ लागले. बाबा पदमनजींच्या दोन भागांतील शब्दरत्नावलीमध्ये (१८६०) मोल्सवर्थ-कँडी यांच्या शब्दकोशातील निवडक शब्द उतरवून घेतले आहेत. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा हंसकोश (१८६३), बाळकृष्ण मल्हार बीडकर यांचा रत्नकोश (१८६९), बापट-पंडितांचा शुद्ध मराठी कोश (१८९१) हे एकोणिसाव्या शतकातील आणखी काही उल्लेखनीय शब्दकोश. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात वासुदेव गोविंद आपटे यांचा मराठी शब्दरत्नाकर (१९२२), विद्याधर वामन भिडे यांचा मराठी भाषेचा सरस्वतीकोश (१९३०) हे दोन महत्त्वाचे शब्दकोश तयार झाले. आपट्यांच्या मराठी शब्दरत्नाकराच्या पुढे अनेक आवृत्त्या निघाल्या.\nमराठी शब्दकोश रचनेतील आजवरचा सर्वात मोठा व महत्त्वाचा एकभाषी शब्दकोश म्हणजे महाराष्ट्र शब्दकोश. य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, आबा चांदोरकर, चिं. शं. दातार यांच्या संपादकमंडळाने अनेकांच्या साहाय्याने तो तयार केला. बारा वर्षे चाललेला महाराष्ट्रीय ज्ञानकोश पुरा होत आला असता, त्या कामातून हे महाराष्ट्र शब्दकोशाचे काम १ एप्रिल १९२८ पासून सुरू झाले. त्याचा पहिला भाग १९३२ मध्ये व अखेरचा सातवा भाग १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या आठवा पुरवणी विभाग १९��० मध्ये प्रसिद्ध करण्यात आला (पुनर्मुद्रण १९८८). या कोशात एकूण १,३०,६७० शब्द विवेचिले आहेत. या शब्दकोशात जुनी शास्त्रीय पद्धती आणि नवी शास्त्रीय पद्धती यांचा मेळ घातलेला आहे. या शब्दकोशामध्ये ज्ञानेश्वरांपूर्वीच्या महानुभव वाङ्‌मयातील शब्द, संतकाव्य, पंडिती काव्य व शाहिरी काव्य यांच्यातील शब्द, त्याचप्रमाणे अव्वल शब्दांची अपभ्रष्ट रूपेही घेतली आहेत. या कोशाच्या पहिल्या सात खंडांना अभ्यासपूर्ण, संशोधनपर व विवेचक प्रस्तावना आहेत.\nमहाराष्ट्रात शब्दकोशानंतर अनेक लहानमोठे, मर्यादित उद्दिष्ट असणारे, वेगवेगळ्या स्वरूपाचे शब्दकोश निर्माण झाले. स्वातंत्रप्राप्तीनंतर कोशकार्यामागील प्रेरणा, प्रयोजन हेही बदलले. कोशकार्याला गती आली. तांत्रिक, पारिभाषिक कोश वाढू लागले. शासकीय पातळीवर कोश निर्माण होऊ लागले. कोशकार्याला शासकीय पुरस्कार मिळू लागला. काही उल्लेखनीय कोश म्हणून सुगम मराठी शब्दकोश (श्री. ना. बनहट्टी, भाऊ धर्माधिकारी, १९६८), आदर्श मराठी शब्दकोश (प्र.न.जोशी १९७०), श्रीविद्या शालेय मराठी शब्दकोश (रा. ग. जाधव, व. द. देसाई, १९९५), शालेय मराठी शब्दकोश (वसंत आबाजी डहाके व गिरीष पतके, १९९७, २०००) यांचा निर्देश करता येईल. महाराष्ट्र शब्दकोशानंतरचा महत्त्वाचा, सर्वसमावेशक, एकभाषी बृह्द शब्दकोश म्हणजे द. ह. अग्निहोत्री यांचा अभिनव मराठी-मराठी शब्दकोश (१९८३ – ८५). हा पाच खंडांत असून त्यात शब्दांचे उच्चार निर्दिष्ट केले आहेत. मराठी-इंग्रजी चाऊस डिक्शनरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. (२००५).\nप्राचीन मराठी साहित्याचे शब्दकोश : प्राचीन मराठी साहित्याच्या शब्दकोशांचे दोन वर्ग करता येतील. एक, प्राचीन काळी तयार झालेले आणि दुसरा, आर्वाचीन काळात तयार झालेले. प्राचीन काळातील असे शब्दकोश म्हणजे श्रीज्ञानेश्वरी शब्दार्थकोश (शि. न. भावे, १९५१). ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार ( रा.ना. वेलिंगकर, १९५९), श्रीतुकाराम-गाथा शब्दार्थ संदर्भकोश (मु.श्री. कानडे, रा.शं. नगरकर, १९९९) हे होत. ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी इत्यादींच्या अभ्यासाला साहाय्य व्हावे, म्हणून मा. त्रिं. पटवर्धन यांनी फार्सी-मराठी शब्दकोश तयार केला. (१९२५) तो पुढे अपुरा पडू लागला म्हणून य. न. केळकर यांनी ऎतिहासिक शब्दकोश दोन भागात तयार केला (१९६२). यात एकूण १५,००० शब्द आहेत. ह. श्री. शेणोलीकरांच्या मराठी-संत-तत्त्वज्ञान संज्ञाकोशात (तीन खंड,१९४४) तत्त्वज्ञानपर संतसाहित्यातील तात्त्विक संज्ञांचे अर्थ, स्पष्टीकरण, मूळ संदर्भ, विविधार्थच्छटादर्शक संदर्भ, तत्त्वज्ञानात्मक मूलभूत सूत्रे आणि अन्य प्रमाणे इ. दिलेली आहेत. प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासास हा तत्त्वज्ञानविषयक संकल्पना-कोश उपयुक्त आहे. शं. गो. तुळपुळे व अँन फेल्डहाऊस यांच्या ए डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी (१९९९) या शब्दकोशात शिलालेखांपासून ते वारकरी साहित्यापर्यंतच्या प्राचीन मराठी वाड्मयात आढळणा-या सु. १८,००० शब्दांचे अर्थ दिले आहेत.\nद्विभाषिक व बहुभाषिक शब्दकोश : एकभाषी शब्दकोशांबरोबरच अनेक द्विभाषिक व काही थोडे बहुभाषिक शब्दकोशही झाले आहेत. त्यांपैकी काही उल्लेखनीय द्विभाषिक शब्दकोश असे : इंग्लिश आणि मराठी शब्दकोश (श्रीकृष्ण रघुनाथ तळॅकर,१८६१), द ट्वेटिएथ सेंचरी इंग्लिश-मराठी डिक्शनरी (नी.बा. रानडे, १९०३-१९१६) द न्यू स्टॅडर्ड डिक्शनरी हा शब्दकोश मराठी-इंग्रजी-मराठी असा असून त्यात सुमारे पाऊण लाख शब्द आहेत. संस्कृत-इंग्लिश व इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी (मोनिअर मोनिअर विल्यम्स), द स्टुडण्टस संस्कृत-इंग्लिश/इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी (वा. शि. आपटे, १८९०). तसेच मराठी-रशियन यांसारखे परदेशी भाषांशी संबंधित काही द्विभाषिक शब्दकोशही झाले आहेत.\nकाही थोडे बहुभाषिक शब्दकोशही झाले आहेत. त्यांपैकी तेरा भाषा आणि एकतीस भाषांचे मासले (प्रकाशक द. गो. सडेकर,१९१३), इंग्लिश-गुजराती-मराठी-संस्कृत डिक्शनरी (१८८५) हे शब्दकोश वैशिष्ट्यपूर्ण होत. विशेष उल्लेखनीय बहुभाषी शब्दकोश म्हणजे विश्वनाथ दिनकर नरवणे यांचा भारतीय व्यवहारकोश (१९६१) हा होय. या शब्दकोशातही हिंदी शब्द व वाक्ये यांना अन्य चौदा भारतीय भाषांतील व इंग्रजीतील पर्याय दिलेले आहेत. मराठीत समानार्थी वा पर्यायी शब्दकोशही झाले आहेत. बाबा पदमनजींनी १८६० मध्ये शब्दरत्नावलीमध्ये असा प्रयत्न केला. असा शब्दकोश म्हणजे य. ब. पटवर्धन यांचा शब्दकौमुदी किंवा सम-शब्द-कल्पना-भांडार (१९६५), अगदी अलीकडे वि.श. ठकार यांचा अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय-शब्दकोश (पुणे, मेहता, २०००) आणि मो.वि.भाटवडेकर यांचा मराठी पर्यायी शब्दांचा कोश (पुणे, साधना,२०००) हे कोश प्रसिद्ध आहेत. श्रीपाद जोशी यांनीही विविध उद्देशाने विविध स्वरूपाचे सु. दहा शब्दकोश केले आहेत. मराठी-हिंदी, उर्दू असेही शब्दकोश आहेत. डॉ. रघुवीर यांची कॉप्रिहेन्सिव्ह इंग्लिश-हिंदी डिक्शनरी ऑफ एज्युकेशनल वर्ड्स अँड फ्रेझीस प्रसिद्ध आहे.\nपारिभाषिक कोश : विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या व कला यांतील परिभाषिक संज्ञा, परिभाषा, शब्द इत्यादींना मराठी प्रतिशब्द तयार करण्याचे कामही अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय (उदा., मराठी विश्वकोश : परिभाषासंग्रह) व विद्यापीठीय पातळीवर असे अनेक उपक्रम होत आहेत. शास्त्रीय परिभाषा-कोश (म. वि. आपटे, मा. पु. जोशी, १९३६,१९६२) भारतीय मानसशास्त्र परिभाषा (दे.द. वाडेकर,१९४४) शास्त्रीय परिभाषा कोश (य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, १९४८) इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्पकोश (रा.वि.मराठे, १९६५), पुरातत्त्व कोश (रा. वि. मराठे, १९८३) इ. परिभाषाकोश उल्लेखनीय आहेत.\nमराठी व्युत्पत्ति-कोश : वि.का.राजवाडे यांनी मराठी धातुकोश व नामादिशब्दव्युत्पत्तिकोश तयार करून ठेवलेले होते. ते दोन्ही त्यांच्या पश्चात अनुक्रमे १९३७ व १९४२ मध्ये प्रकाशित झाले. कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्तिकोश (ऐतिहासिक व तौलनिक) १९४६ मध्ये प्रसिद्ध झाला.\nशासकीय शब्दकोश-कार्याचे प्रयत्न : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंग्रजीऐवजी राष्ट्रभाषा हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतून व्यवहार करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. त्यामुळे शासकीय पातळीवरही अनेक प्रकारचे कोश होऊ लागले. स्वातंत्र्यपूर्वकाळात बदोडे संस्थांनचे अधिपती सयाजीराव महाराज गायकवाड यांनी श्रीसयाजीशासन कल्पतरू हा कोश करवून घेतला (१९३१), यात शासनविषयक इंग्रजी शब्दांना गुजराती, हिंदी, बंगाली, उर्दू, फार्सी व संस्कृत या भाषांतील पर्याय दिले आहेत. व शेवटी सर्वमान्य होईल असा पर्यायी शब्दही सुचविला आहे. महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये पदनामकोश तयार केला. त्यात शासन व्यवहारातील इंग्रजी संज्ञा व त्यांना मराठी पर्याय दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या आंतरभारती मालेखाली गुजराती-मराठी, उर्दू-मराठी, कन्नड-मराठी, तमीळ-मराठी असे द्विभाषिक कोश तयार करण्यात आले आहेत. ते दुहेरी स्वरूपाचे म्हणजे उर्दू-मराठी आणि मराठी-उर्दू असे योजिलेले आहेत. यांत गुजराती, कन्नड, तमीळ, उर्दू इ. भाषांतील शब्द देवनागरी लिपीत दिलेले असून कंसात त��यांच्या मूळ लिपीमध्येही दिलेले आहेत व पुढे त्यांचा अर्थ मराठीत नमूद केला आहे. सुशिक्षित मराठी व्यक्तीला इतर भाषा स्वप्रयत्नाने शिकता याव्यात हा त्यामागे हेतू आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या वतीने सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्य शब्दकोश (१९७२) संपादून प्रसिद्ध केला आहे. त्यात मुख्यतः या समितीने प्रकाशित केलेल्या लोकसाहित्याच्या अनेक संग्रहांतील शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत.\nबोलीभाषांचे शब्दकोश : मराठीच्या वेगवेगळ्या बोलीभाषांचेही शब्दकोश झाले आहेत. उदा, कोलामी-मराठी शब्दसंग्रह (कोलाम, भाऊ मांडवकर, १९६६), नागपुरी मराठी शब्दसंग्रह (नागपुरी बोली, वसंत कृष्ण व-हाडपांडे, १९७३) वैदर्भी बोलीचा कोश (दे. ग. सोटे, १९७४) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळातर्फे, अ. म. घाटगे यांच्या संचालकत्वाखाली `सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्ट्स’ योजनेत अनेक बोलीभाषांचे कोश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.\nबायबलमधील विशेषनामे, स्थलनामे, ईश्वरासंबंधी संज्ञा इत्यादींची अर्थासहित माहिती देणारा पहिला मराठी शब्दकोश रेव्ह, कासम ढालवाणी, रेव्ह. हेन्री ब्रूस यांनी १८८५ मध्ये तयार केला. पुढे शंभर वर्षांनी (१९८५) विश्वनाथ गोठोस्कर यांनी संपादित केलेला पवित्र-शास्त्र शब्दकोश प्रसिद्ध झाला.\nम्हणी व वाक्संप्रदाय कोश : शब्दकोशांच्याच वर्गात मोडणारे कोश म्हणजे म्हणी, वाक्संप्रदाय, वाक्प्रचार, उखाणे इत्यादींचे कोश, मराठीत अशा प्रकारचे कोश झालेले आहेत. सर्व देशांतील निवडक म्हणी (१८५८) या सदाशिव विश्वनाथ यांच्या पुस्तकात इंग्रजी वर्णानुक्रमाने म्हणी छापल्या आहेत. यात चार हजारांवर इंग्रजी, मराठी म्हणी आहेत. मराठी प्रॉव्हर्ब्स (१८९९) या कोशात कॅप्टन ए. मॅनवेरिंग यांनी मराठी म्हणीँचे इंग्रजी भाषांतर छापले आहे. या प्रकारातील उल्लेखनीय दोन कोश म्हणजे मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा.भिडे, १९१०) आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (वा. गो. आपटे, १९१०) हे होत. य. रा. दाते व चिं. ग. कर्वे यांच्या महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (विभाग १-१९४२ विभाग २-१९४७) विशेष उल्लेखनीय आहे. या कोशात चाळीस हजारांवर वाक्प्रचार, वाक्संप्रदाय व म्हणी समाविष्ट आहेत. याच्या दुसऱ्या खंडाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. विश्वनाथ दिनकर नरवणे यांनी भारतातील सोळा भाषांतील म्हणींच��� भारतीय कहावत संग्रह हा दोन खंडांत प्रसिद्ध केला आहे. (१९८०)\nशब्दकोश-वाङ्‌मयाचा इतिहास म्हणजे अगदी प्रारंभिक अशा शब्दांच्या याद्यांपासून समग्र, समावेशक व शास्त्रीय पद्धतीने तयार झालेल्या शब्दकोशांपर्यंतची वाटचाल व विकास होय. समाजाच्या भाषिक व्यवहाराचे क्षेत्र जसजसे वाढत जाते, अन्यभाषासंपर्क व्यापक होत जातो आणि ज्ञानविज्ञानांच्या परिभाषा तयार होत जातात, तसतसे शब्दकोशाचे स्वरूप विविध प्रकारे बदलत व विकसित होत जाते. शब्दकोश हा एक वर्धिष्णू कोशव्यवहार आहे.\n३. देव, सदाशिव, कोशवाङ्‌मय : विचार आणि व्यवहार, पुणे, २००२.\n४. वैद्य, सरोजिनी व इतर (संपा.), कोश व सूची वाङ्‌मय, स्वरूप आणि साध्य, मुंबई, १९९७.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nवास्तववाद, कला – साहित्यातील\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ANAND-BHET/1985.aspx", "date_download": "2021-06-18T00:18:22Z", "digest": "sha1:7FCIZGNRK4JC6HZBTPK26S2PYUFPT52I", "length": 19300, "nlines": 185, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ANAND BHET", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nअनेक, अनंत भेटींचा आल्हाद देणारी ही ’आनंद भेट’. क्षितिजांच्या दोन कडा, दोन देशांच्या साहित्यिक संस्कृती आणि दोन भाषांचे खळाळते प्रवाह या ठिकाणी सामोरे येत आहेत. तेजोमय सूर्यगोलाची ही दोन प्रतिबिंबं. एकामध्ये सामावलेला आहे, आपल्या ज्ञानोबा माउलीचा चिरंतन वारसा, तर दुसर्यामध्ये विसावलेले आहेत महाकवी पूश्किनचे अजरामर शब्द-संस्कार. या भेटीच्या मुहूर्ताला ज्यांनी आनंदाचं तोरण बांधलेलं आहे, त्यात लहानगा ’कमारव’ आहे. वडिलांच्या शोधात असलेला चार वर्षांचा ’वोवा’ आहे. आपल्या विवाहाच्या आनंदात अवघ्या विश्वाला सामावून घेणारे ’इलियास आणि आसेल’ आहेत; खरा विजेता कोण आहे, हे परीक्षकांशिवाय सिद्ध करणारा जातिवंत शिल्पकार आहे. अपूर्व निष्ठेनं दुखणाईत पतीच्या बिछान्यालाच आपलं जीवित अर्पण केलेली ’तान्या’ आहे आणि ’पतीचं वाण’ सांभाळण्यासाठी आपल्या देहाची आहुती देणारा ’नेइमरासही’ आहे. राजकीय आणि व्यावसायिक स्तरांवर अशा भेटी नेहमी होताच असतात, पण दोन भाषांचा हा ’प्रीति-संगम’ विशेष सुखदायी वाटणारा आहे. या संगमापाशी उभे आहेत या कथांचे मूळ जनक, त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचविणारे ’गुरुजन’ आणि त्यांचे तेवढेच निष्ठावान ’अर्जुन’- जे या भेटीचं खरं कारण आहेत, प्रयोजन आहेत आणि अथांग, असीम आनंदाचा महासागरही...\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/you-manage-your-sweets-and-cleansing-125834528.html", "date_download": "2021-06-17T23:47:42Z", "digest": "sha1:X4QBQFCM5M6GLTEQ7IYHL3L5JDKZ4NPO", "length": 8754, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "You manage your 'Sweets and Cleansing' ... | तुमची ‘मिठाई आणि सफाई’ तुम्हीच सांभाळा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आ��ि ई-पेपर मिळवा मोफत\nतुमची ‘मिठाई आणि सफाई’ तुम्हीच सांभाळा...\nकाही दिवसांपूर्वी मी मुंबईतील मंत्रालयात एका मंत्र्यांच्या चहाच्या आमंत्रणावरून गेलो. पण तिथे चहा प्यायला नम्रपणे नकार दिला. कारण तिथला चहा म्हणजे जणू “खीर’ असते, इतकी साखर त्यात घालतात. पण मंत्रिमहोदयांनी आग्रह केल्यामुळे मी तो घेतला. पण चहा खरेच कमी साखरेचा होता. येथे सहा हजार लोक काम करतात आणि कँटीनमध्ये रोज कमीत कमी १० हजार कप चहा तयार होतो. इतके दिवस दरमहा १९०० किलो साखर लागत असे, आता हे प्रमाण कमी होऊन १४०० किलो झाले आहे. खराब जीवनशैलीचे परिणाम काय होतात हे येथील लोकांना कळाले असावे म्हणूनच हे साखरेचे प्रमाण कमी झाले असावे. आहार नियमनाचे दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास बंगळुरूच्या कॉर्पोरेट ऑफिसचे घेता येईल. येथील कर्मचारी हे जाणून घेऊ शकतात की, ते कँटीनमध्ये जे खातात त्यात कॅलरीचे प्रमाण किती आहे. यासाठी एक डिजिटल यंत्रणा लावण्यात आली असून तुम्ही तुमच्या जेवणात एक गुलाबजामून वाढवला तर १५० कॅलरी वाढल्याची अक्षरे समोरच्या स्क्रीनवर चमकतात. कंपनीने तसे किती खावे यावर काही बंधन घातले नाही, पण लंचमध्ये कर्मचाऱ्याने ५०० कॅलरीपेक्षा जास्त अन्न घेऊ नये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न चांगलाच म्हणावा लागेल. गुरुग्राममध्ये मिन्त्रा कंपनीमधील कर्मचारी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असून मॅनेजमेंटही त्यांना साथ देते. हळूहळू, सलाड, ज्यूस, कमी कॅलरी व कमी मीठ व तेलात बनवलेले अन्न नव्या पिढीच्या सवयी बनत आहेत. ‘असोचेम’ने नुकत्याच जारी केलेल्या ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर अँड इट्स इम्पॅक्ट ऑन कॉर्पोरेट सेक्टर’ अहवालात असे म्हटले आहे की, जर तुम्ही जागरूक होऊन रोगराई रोखण्यासाठी एक रुपया खर्च करत असाल तर यामुळे १३३ रुपयांचा अनुपस्थितीचा खर्च आणि ६.६२ रुपयांचा हेल्थकेअर खर्च वाचवला जाऊ शकतो. साधारणपणे कोणत्याही सरकारी कामात टेंडर काढले जाते आणि सर्वात कमी किंमत असलेल्यास टेंडर दिले जाते. अशा व्यवहारात विक्रेता उघडपणे स्वस्त माल वापरतो. आता कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे की, ऑफिसात आरोग्य खराब करणारे अन्न दिले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे अाजार होत आहेत. त्यामुळे अलीकडच्या बैठकांमध्ये हे मी पाहतोय की, चहासोबत स्नॅक्स देत नाहीत, साखर वेगळी देतात. खाण्याबाबत बरीच सावधानता बाळगूनही बाहेरच्या खाण्यामुळे पोट बिघडण्याच्या तक्रारी आहेत. याला कारण मेनू कार्ड आहे. लक्षात घ्या, एखाद्या टॉयलेट सीटवरच्या कव्हरपेक्षाही हजारपट अस्वच्छता मेनू कार्डवर असते. अमेरिका व स्पेनच्या अनेक रेस्टॉरंटमध्ये केलेल्या एका अभ्यासातून असे निष्पन्न झाले आहे की, प्रत्येक मेनू कार्डवर सरासरी १ लाख ८५ हजारांपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळून येतात. सात ते ९० दिवसांपेक्षा जास्त काळ हे बॅक्टेरिया या कार्डावर जिवंत असतात. कारण एकाच दिवसात हे मेनू कार्ड अनेक हातातून गेलेले असते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला आहे की, जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर हात चांगल्या प्रकारे धुवा. कारण एकदम साफ दिसणारे आणि चांगल्या प्रकारे लॅमिनेट केलेले मेनू कार्ड हे डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी मदतच करत असते. फंडा असा : आम्ही अशा काळात आहोत, जेथे बाहेर खाण्यावरच बऱ्याच वेळा अवलंबून राहावे लागते. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता आणि कॅलरीचे प्रमाण सांभाळणे चांगले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/wtc-final-2021-3-big-question-for-virat-kohli-ahead-of-final-match-against-new-zealand-od-563514.html", "date_download": "2021-06-18T00:40:40Z", "digest": "sha1:7LRNSPV47LYHDNCWYSXQUTCZS34SGETM", "length": 20989, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "WTC Final : विराट कोहलीसमोर आहेत 3 मुख्य प्रश्न, योग्य उत्तरं शोधली तर मिळणार विजेतेपद | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अं��्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nWTC Final : विराट कोहलीसमोर आहेत 3 मुख्य प्रश्न, योग्य उत्तरं शोधली तर मिळणार विजेतेपद\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nWTC Final : विराट कोहलीसमोर आहेत 3 मुख्य प्रश्न, योग्य उत्तरं शोधली तर मिळणार विजेतेपद\nन्यूझीलंड विरुद्धची ऐतिहासिक फायनल (WTC Final 2021) जिंकण्यासाठी टीम इंडियानं जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या फायनलपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) तीन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.\nमुंबई, 11 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) आता एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. ही ऐतिहासिक फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियानं जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या फायनलपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) तीन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.\nरोहित शर्मासोबत (Rohit Sharma) टीम इंडियाच्या इनिंगची सुरुवात कोण करणार हा विराटसमोरचा मुख्य प्रश्न असेल. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) हे दोन पर्याय विराटसमोर आहेत. मयंकच्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. गिलने पदार्पणातील ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. मात्र त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याला कमाल करता आली नव्हती. या टेस्ट सीरिजमध्ये गिलने 19.83 च्या सरासरीने फक्त 119 रन केले होते. तसेच आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही गिलची कामगिरी साधरण होती.\nगिलच्या खराब फॉर्ममुळे मयंक अग्रवालला पुन्हा संधी देण्याबाबत विराट कोहली विचार करु शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मयंक टीम इंडियाचा नियमित ओपनिंग बॅट्समन होता.\nटीम इंडियाचे संतुलन राखण्यासाठी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोघांचा समावेश नक्की मानला जात आहे. बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही हे अनुभवी खेळाडू उपयुक्त आहेत. मात्र साऊथम्पटनचं हवामान आणि पिच फास्ट बॉलिंगला मदत करणारी आहे. न्यूझीलंडची टीमही याच कारणामुळे फायनलमध्ये 4 फास्ट बॉलर्सना घेऊन खेळणार हे नक्की आहे. टीम इंडियाकडेही इशांत, शमी, बुमराह आणि सिराज हे चार अव्वल फास्ट बॉलर्स आहेत. त्यामुळे या चौघांना खेळवण्यासाठी जडेजा आणि अश्विन यापैकी कुणाची निवड करावी हा विराटसमोरचा दुसरा प्रश्न आहे.\nIND vs SL : ‘या’ दोन खेळाडूंवर अन्याय, श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समितीनं केलं दुर्लक्ष\nजडेजा आणि अश्विन या दोघांनाही अंतिम 11 मध्ये संधी दिली तर विराट कोहलीसमोर तिसरा मुख्य प्रश्न आहे. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि तरुण फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यापैकी कुणाची निवड करायची या प्रश्नाचे उत्तर विराटला शोधावे लागणार आहे.\nसिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो सातत्याने चांगली बॉलिंग करत आहे. तर दुसरिकडे इशांत शर्माकडे इंग्लंडमधील 12 टेस्टसह 101 टेस्टचा अनुभव आहे. या अनुभवाकडे दुर्लक्ष करणे मॅनेजमेंटसाठी अवघड आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एकाची निवड करणे विराटसाठी डोकेदुखी असणार आहे.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च���या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26335/", "date_download": "2021-06-17T23:51:18Z", "digest": "sha1:PBQIODDB2TK2VQGGZ3KQYH2CVBBJRPCL", "length": 30081, "nlines": 242, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अल्किलीकरण – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअल्किलीकरण : तृप्त ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनांच्या [→ॲलिफॅटिक संयुगे] सूत्रातून हायड्रोजनाचा एक अणू काढला म्हणजे जे गट उरतात त्यांना ‘अल्किल-गट’ म्हणतात. उदा., मिथेन (CH4) पासून CH3-मिथिल. अल्किलीकरण म्हणजे एखाद्याकार्बनी संयुगाच्या रेणूमध्ये प्रतिष्ठापन (संयुगातील एखादा अणू काढून त्या ठिकाणी दुसरा अणू बसविण्याच्या) किंवा समावेशन (मिळविण्याच्या) क्रियेने अल्किल गटाचा प्रवेश घडविणे. अल्किलीकरणाचे मुख्य प्रकार असे : (१) ॲलिफॅटिक किंवा ⇨ॲरोमॅटिक संयुगांतील कार्बन अणूला जोडलेल्या हायड्रोजनाचे, (२) अल्कोहॉले किंवा फिनॉले यांच्यातल्या (OH) म्हणजे हायड्रॉक्सी गटातील हायड्रोजनाचे किंवा नायट्रोजनाला जोडलेल्या हायड्रोजनाचे अल्किल गटाने प्रतिष्ठापन आणि (३) धातूच्या अणूशी अल्किल गटाचा संयोग. (३) ही विक्रिया वरील व्याख्येत येत नसली, तरी तिचाही समावेश अल्किलीकरणात करण्यात येतो.\nअल्किलीकारक म्हणून अल्किल हॅलाइडे, ओलेफिने व अल्कोहॉले यांचा मुख्यतः उपयोग होतो. क्वचित डायमिथिल किंवा डायएथिल सल्फेट वापरतात. उत्पादनाचा प्रकार व प्रमाण ही लक्षात घेऊन त्यासाठी योग्य ते तपमान, दाब, उत्प्रेरक (विक्रियेत स्वतः भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारा पदार्थ), प्रवर्तक (उत्प्रेरकाचे कार्य अधिक जोराने वाढविणारा पदार्थ) व विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) ही असणारी पद्धती उपयोजून उत्पादन करावे लागते. उत्प्रेरक म्हणून निर्जल ॲल्युमिनियम क्लोराइड, सल्फ्यूरिक अम्‍ल, हायड्रोजन फ्ल्युओराइड, फॉस्फोरिक अम्‍ल, बोरॉन फ्ल्युओराइड इ. रसायने उपयोगी पडतात. विक्रिया पावणाऱ्या संयुगांच्या विद्रावांची सांद्रता (दिलेल्या घनफळातील संयुगाच्या रेणूंची संख्या) व द्रव, बाष्प, निर्जल इ. अवस्था यांचाही अल्किलीकरणावर परिणाम होतो.\nअल्किलीकरणाकरिता सामान्यतः पोलादाची पात्रे वापरली जातात कारण उत्प्रेरक म्हणून कित्येकदा तीव्र अम्‍ले वापरतात व ती निर्जल अवस्थेत असतील तर किंवा विक्रियेत त्यांचे रूपांतर एस्टरामध्ये होत असेल तर तेथे त्यांचा पात्रावर अनिष्ट परिणाम होत नाही. जेथे असा संभव असेल अशा ठिकाणी मोनेलाचे (निकेलाच्या एका मिश्रधातूचे) किंवा शिशाचे अस्तर असलेली किंवा काचलेपित पात्रे वापरतात. छायाचित्रणाची किंवा औषधी रसायनांपैकी कित्येक रसायने बनविण्यासाठी तांब्याची किंवा कल्हई केलेली पात्रे समाधानकारक ठरतात.\nकित्येक अल्किलीकरण क्रिया लहान प्रमाणावर करण्यात येतात व त्या खंडित प्रक्रियेने करणे सोयीचे असते. त्याकरिता अनेक तऱ्हेची ऑटोक्लेव्हे (उच्चताप व उच्चदाब सहन करणारी भांडी म्हणजे दाबपात्रे) उपलब्ध आहेत. ती सामान्यतः पोलादाची असून त्यांना उष्णता देण्याकरिता आवरणाची योजना असते. आवरणामधून वाफ, उष्ण तेल किंवा डाउथर्म (दोन विशिष्ट कार्बनी संयुगांचे द्रवणक्रांतिक—किमान उकळबिंदू असलेले—मिश्रण) खेळविता येते[→ ऑटोक्लेव्ह].\nउपयोग : अल्किलीकरणाचा उपयोग अनेक उद्योगधंद्यांत केला जातो. उदा., खनिज तेलाच्या उत्पादनात, उच्च ऑक्टेन-अंक असणारी व विमानांकरिता उपयोगी पडणारी इंधने बनविण्यासाठी, एथिल बेंझीन तयार करण्यासाठी. एथिल बेंझिनापासून स्टायरीन तयार करतात व ते जी. आर. एस. सारखी कृत्रिम रबरे व प्लॅस्टिके बनविण्यासाठी वापरले जाते. तसेच ईथर हेक्झिल रिसॉर्सिनॉल इ. औषधोपयोगी रसायने, स्वाददायक पदार्थ, स्फोट द्रव्ये, निर्मलके (स्वच्छ करणारे पदार्थ), वंगणे, रंग वगैरे बनविण्याकरिता लागणारी अनेक मध्यस्त रसायने (एक वा अधिक अंतिम पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेतील मधल्या टप्प्यात निर्माण होणारी व आवश्यक असणारी रसायने) यांच्या निर्मितीत अल्किलीकरण आवश्यक असते.\nखनिज तेलाच्या उद्योगधंद्यांत, इष्ट त्या आयसोपॅरॉफिनांचा एथिलिन, प्रोपीन इ. ओलेफिनांशी रासायनिक संयोग घडवून आणून मोटरगाड्या व विमाने यांच्या इंधनासाठी आवश्यक असलेले आणि ७ ते ९ कार्बन असलेल्या संयुगांचे उत्पादन निरनिराळे उत्प्रेरक वापरून केले जाते.\nकाही विशिष्ट विक्रिया : आयसोब्युटेन व एथिलीन यांच्या संयोगाकरिता ॲल्युमिनियम क्लोराइड हे उत्प्रेरक व हायड्रोजन क्लोराइड किंवा एथिल क्लोराइड हे प्रवर्तक म्हणून उपयोगी पडते. एक एथिलीन रेणू व चार आयसोब्युटेन रेणू यांच��या ६०० से. तपमानाच्या मिश्रणाचा, उत्प्रेरक-प्रवर्तकाशी संपर्क केल्यास मुख्यतः २, ३-डायमिथिल ब्युटेन, २-मिथिल पेंटेन व २, २, ४-ट्रायमिथिल पेंटेन ही तीन संयुगे असलेले मिश्रण मिळते.\nवरील प्रक्रियेतील रासायनिक विक्रिया विविध व गुंतागुंतीच्या असल्यामुळे इष्ट घटकांचे मिश्रण मिळाव म्हणून विक्रियेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. आयसोब्युटेन व प्रोपीन यांचा संयोग सल्फ्यूरिक अम्‍ल किंवा हायड्रोजन फ्ल्युओराइड या उत्प्रेरकांमुळे घडविल्यास मुख्यतः पुढील समीकरणात दाखविलेल्या दोन संयुगांचे मिश्रण मिळते.\nसल्फ्यूरिक अम्‍ल व हायड्रोजन फ्ल्युओराइड हे उत्प्रेरक आयसोब्युटेन व १-ब्युटीन व २-ब्युटीन यांच्या संयोगीकरणाकरिता (एकीकरणाकरिता) उपयोगी पडतात व संयोगीकरणाने डायमिथिल हेक्झेन व ट्रायमिथिल पेंटेन यांचे मिश्रण मिळते. १-ब्युटीन व २-ब्युटीन या दोन्हींपासून त्याच संयुगांचे मिश्रण मिळण्याचे कारण अम्‍लीय उत्प्रेरकामुळे त्यांचे एकमेकांत रूपांतर होते हे होय.\nएथिल बेंझीन : C6H5-CH·CH3. ॲल्युमिनियम क्लोराइड हे उत्प्रेरक व हाड्रोजन क्लोराइड हे प्रवर्तक म्हणून वापरून किंवा कीझेलगूरमध्ये (डायाटम नावाच्या जलवासी सूक्ष्म वनस्पतींच्या सिलिकायुक्त सांगाड्यांनी बनलेल्या मऊ खडकाच्या तुकड्यात) फॉस्फोरिक अम्‍ल शोषित करून तयार केलेल्या घनरूप उत्प्रेरकावरून बेंझीन व एथिलीन यांचे मिश्रण जाऊ दिल्याने त्यांचे संयोगीकरण होऊन एथिल बेंझीन मिळते.\nबेंझीन व प्रोपेलीन यांच्यापासून फॉस्फोरिक अम्‍ल हे उत्प्रेरक वापरून क्यूमीन (आयसोप्रोपिल बेंझीन) मिळते.\nप्रोपेलिनापासून बहुवारिकी (तीच मूलद्रव्ये त्याच प्रमाणात असलेले पण रेणुभार निराळे असणारे संयुग बनविण्याच्या) क्रियेने बनविलेले ओलेफीन मिश्रण व बेंझीन यांपासून हायड्रोजन फ्ल्युओराइड, ॲल्युमिनियम क्लोराइड अथवा सल्फ्युरिक अम्‍ल हे उत्प्रेरक वापरल्यास डोडेसिल बेंझिनांचे मिश्रण मिळते. त्याचे सल्फोनीकरण (सल्फॉनिक अम्‍ल तयार करण्याची प्रक्रिया) करून मिळणारे संयुग निर्मलके बनविण्याकरिता उपयोगी पडते.\nहायड्रॉक्सी गटाच्या अस्तित्वामुळे फिनॉलांचे अल्किकरण सुकरतेने घडून येते. सल्फ्यूरिक अम्‍ल, फॉस्फोरिक अम्‍ल, बोरॉन फ्ल्युओराइड अथवा ॲल्युमिनियम क्लोराइड यापैकी कोणताही उत्प्रेरक चालतो. अल्किल गट हा सामान्यतः हायड्रॉक्सी गटाच्या ऑर्थो किंवा पॅरा स्थानी प्रवेश करतो.\nजस्त, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादींपासून मिळणाऱ्या फिनॉलांच्या लवाणाचा उपयोग केला, तर ऑर्थो स्थानी आल्किल गट प्रतिष्ठापित झालेले अनुजातच (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगेच) मिळतात.\nॲरोमॅटिक अमाइनांचे अल्किलीकरण अल्कोहॉले वापरून करता येते. यामध्ये अमाइनातील नायट्रोजनाला जोडलेले हायड्रोजन अणू अल्किल गटाने प्रतिष्ठापित केले जातात. या क्रिया अम्‍लांच्या उपस्थितीत सु. २००० से. तपमानास घडून येतात. N-N डायमिथिल ॲनिलीन व N-N डायएथिल ॲनिलीन ही ॲनिलिने अनुक्रमे मिथिल अल्कोहॉल व एथिल अल्कोहॉल यांपासून सल्फ्यूरिक अम्‍ल उत्प्रेरक वापरल्यास ३००० से. तपमानास मिळविता येतात.\nअल्किल हॅलाइडांचा उपयोग करूनही अल्किल अमाइने मिळविता येतात. प्राथमिक अल्किल हॅलाइडे जितक्या सुकरतेने संयोग पावतात, तितक्या सुकरतेने द्वितीयक हॅलाइडे संयोग पावत नाहीत व तृतीयक हॅलाइडांचा संयोग घडवून आणणे दुष्कर असते. औद्योगिक प्रमाणावर ॲमिल अमाइनांचे उत्पादन द्वितीयक ॲमिल हॅलाइड वापरून केले जाते. ६० भाग प्राथमिक व ४० भाग द्वितीयक अमाइन असलेले मिश्रण त्यायोगे मिळते [ → अ‍माइने].\nओलेफिनांचा उपयोग करूनही अल्किलीकरण करता येते. ॲनिलीन व एथिलीन यांपासून सोडामाइडाच्या उपस्थितीत एथिल- ॲनिलीन बनविता येते.\nअल्कोहॉल व फिनॉल यांच्या अल्कली-लवणांपासून अल्किल क्लोराइडांचा उपयोग करून ईथरे मिळविता येतात. अल्कली सेल्युलोज व मिथिल क्लोराइड, एथिल क्लोराइड अथवा बेंझिल क्लोराइड इ. अल्किल हॅलाइडे वापरून सेल्युलोजाची तदनुरूप ईथरे बनविली जातात.\nसोडियम व शिसे यांच्या मिश्रधातूपासून एथिल क्लोराइडाच्या रासायनिक विक्रियेने टेट्रा-एथिल-लेड हा पेट्रोलात मिश्र केला जाणारा एक महत्त्वाचा पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनविला जातो.\nपहा : ॲलिफॅटिक संयुगे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/appoint-an-administrator-for-the-suburban-municipal-councils-of-18-villages-and-include-the-remaining-9-villages-33485/", "date_download": "2021-06-17T23:56:18Z", "digest": "sha1:SX3K5QJ5VVYLFW52R5JXW65HHE2V7JBB", "length": 15333, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Appoint an administrator for the suburban municipal councils of 18 villages and include the remaining 9 villages | १८ गावांच्या उपनगर नगरपरिषदेस प्रशासक नेमून उर्वरित ९ गावांचा समाविष्ट करा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nAppoint an administrator१८ गावांच्या उपनगर नगरपरिषदेस प्रशासक नेमून उर्वरित ९ गावांचा समाविष्ट करा\n१८ गावांच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कल्याण उपनगर नगरपरिषदेस प्रशासक नेमून (Appoint an administrator) केडीएमसीमधील उर्वरीत ९ गावे सुद्धा या नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे.\nकल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून (KDMC) वगळण्यात आलेल्या १८ गावांच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कल्याण उपनगर नगरपरिषदेस प्रशासक नेमून (Appoint an administrator) केडीएमसीमधील उर्वरीत ९ गावे सुद्धा या नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे.\n०७ सप्टेंबर २०१५ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ व १२ मार्च २०२० रोजी कोकण भवन येथे झालेल्या सुनावणीत २७ गावातील जनतेने सर्वच्या सर्व २७ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका गठीत करावी अशा स्वरूपाच्या सूचना केल्या असतांना राज्य शासनामार्फत मात्र २७ गावांपैकी फक्त १८ गावेच वेगळी करून नगरपरिषद गठीत करण्यासंदर्भात प्रारूप अधिसुचना जाहीर करण्यात आली.\nया १८ गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पालकत्व असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत विकास योजना बंद करण्यात आल्यामुळे रस्ते दुरूस्ती,दिवा बत्ती देखभाल दुरूस्ती न झाल्यामुळे येथील नागरीकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारी काळात आरोग्य यंत्रणासुद्धा या गावांकडे दुर्लक्ष करत आहेत. कचऱ्याची विल्हेवाट, साफ सफाई हवी तशी केली जात नसल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कामगारांचे वेतनही वेळेत होत नाही. या १८ गावातील क���मकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व येथील नागरी समस्यांच्या निराकरणासाठी १८ गावांच्या नगरपरिषदेस प्रशासक असणे आवश्यक असून या नविन नगरपरिषदेवर लवकरात लवकर प्रशासकाची नेमणूक करावी.\nतसेच २७ गावातील जनतेच्या मागणीनुसार व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येथील लोकसंख्येला रोजगारासाठी व नवीन प्राधिकारणाच्या उत्पन्न वाढीसाठी औद्योगिक क्षेत्र (MIDC) या नवीन नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करणे अनिवार्य आहे. हे औद्योगिक क्षेत्र या उर्वरीत ०९ गावांमध्ये असल्यामुळे गठीत करण्यात आलेल्या १८ गावांच्या नगरपरिषदेत उर्वरित ०९ गावे(काटई,घारीवली,उसरघर,संदप,भोपर,सागाव ,नांदिवली,आजदे,सांगर्ली) सुद्धा समाविष्ट करण्याची मागणी सर्व पक्षीय युवा मोर्चाने केली असल्याची माहिती गजाजन पाटील यांनी दिली.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/prashant-khunte-on-sangita-tumade", "date_download": "2021-06-18T00:03:35Z", "digest": "sha1:NTHXF2FQWFQ22OERPHJCABCN2IHC3FTC", "length": 59120, "nlines": 136, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे\nप्रशांत खुंटे , पुणे\nदरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली. संगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. घरकुले, चाकाची गाडी, कुबड्या अशी मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.\n‘‘चकणी, लंगडी, थोट्या, पांगळ्या या शब्दांचा कधी कधी राग येतो; पण या रागाला चांगलं वळण कसं द्यायचं, हे मला आता कळलंय.’’ संगीता सांगतात.\n‘‘अपंगांवरचा अन्याय पाहून माझ्यावरच अन्याय होतोय, असं मला वाटतं. पूर्वी मी अशी नव्हते. पूर्वी वाटायचं- कुणी अपमान केला, टोमणा मारला तर गप्प बसावं. सहन करावं. स्वत:ला कोंडून घ्यावं. पण आता तसं होत नाही...’’ गडचिरोलीतल्या शासकीय अधिकाऱ्यांना विकलांगांच्या समस्यांची जाण करून देता-देता संगीतामध्ये एक प्रकारचा धीटपणा आला. संगीता रूढार्थाने अपंग नाही, पण त्वचेवरील कोडामुळे अपंगांना जशा अवहेलना सहन कराव्या लागतात, तसेच अपमान तिनेही सहन केलेत. त्यामुळे पूर्वी ही मुलगी अत्यंत बुजरी होती. आरशात स्वत:शी बोलणंही तिला जमत नसे. पण ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांनी तिच्यावर अपंग संघटनेची जबाबदारी टाकली नि न्यूनगंड, संकोच व भीतीची वल्कलं गळून वेगळीच संगीता जन्माला आली... आता संगीताकडे स्वत:मध्ये झालेल्या आरपार बदलांचे अनेक किस्से आहेत.\n‘जनकल्याण अपंग संघटना’ सदस्यांच्या वर्गणीवर कार्यरत आहे. सदस्य 51 रुपये सभासद फी आणि 20 रुपये वार्षिक वर्गणी देतात. या रक्कमेतून संघटना विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. संघटनेने प्रत्येक तालुक्यात ‘अपंग व्यक्ती मार्गदर्शन केंद्रं’ही ���भारलीत. या केंद्रांची जबाबदारी अपंगांनी स्वत:च घेतलीय. संघटनेमार्फत अपंगांचे बचतगट स्थापन झालेत. बचतगटांच्या फेडरेशनही कार्यरत आहेत. संघटनेचे सदस्य जुन्या साड्यांपासून सुंदर डोअर मॅट्‌सही विणतात. त्यातून उदरनिर्वाहाचं एक साधनही उपलब्ध झालंय.\nसंघटनेचा हा व्यापक जनतळ संगीताच्या लोकसंग्रहामुळे उभा राहिलाय. संस्थेने 2001 मध्ये एक सर्वेक्षण केलेलं. तेव्हा 25 गावांत केवळ 121 विकलांगांच्या मुलाखती शक्य झाल्या होत्या. पण सर्वेक्षणातून हाती आलेली आकडेवारी धक्कादायक होती. सर्वेक्षण झालेल्या 121 पैकी केवळ पाच जणांकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र व दोघांनाच बसपास सवलत मिळत होती. याचा अर्थ नव्वद टक्क्यांहून जास्त विकलांगांची ना शासनाकडे नोंद होती, ना त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत होता. याचसाठी विकलांग प्रमाणपत्र मिळवण्यातील अडथळे दूर करणे, पेन्शन योजना व बसपास मिळवून देता- देता संगीताने अनेक विकलांगांना त्यांच्या हक्कांसाठी उभं केलं. त्यांचे प्रश्न त्यांना मांडू व सोडवू दिले. म्हणूनच चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचा विस्तार होऊन हजारो विकलांग स्वावलंबनाकडे वळले. हे संगीता तुमडेंचं योगदान किंवा उलट या संघटनेनं संगीतालाही स्वयंस्फूर्त बनवलं, हे या संघटनेचं तिच्या आयुष्याला मिळालेलं योगदान असंही म्हणता येईल...\nअलीकडेच वडसा भागातील शंकरपूर ग्रामपंचायतीत घटना आहे. बीडीओ, ग्रामसेवक आणि सरपंच यांना अपंग संघटनेच्या महिला सदस्याने विचारलं, ‘‘ग्रामपंचायतीने गावातल्या अपंगांसाठी 5 टक्के निधी खर्च करायला हवा. तुम्ही तो कुठं खर्च केलात’’ उत्तर मिळालं, ‘‘आम्ही दोन-तीनचाकी सायकली आणल्या, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर सोडायला’’ उत्तर मिळालं, ‘‘आम्ही दोन-तीनचाकी सायकली आणल्या, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर सोडायला’’ पुन्हा प्रतिप्रश्न, ‘‘तुम्ही आमची गरज विचारली का’’ पुन्हा प्रतिप्रश्न, ‘‘तुम्ही आमची गरज विचारली का आमच्या परवानगीशिवाय कसा काय खर्च केलात आमच्या परवानगीशिवाय कसा काय खर्च केलात’’ एक अपंग बाई प्रश्न विचारते म्हणजे काय’’ एक अपंग बाई प्रश्न विचारते म्हणजे काय बीडीओ काही बोलेचनात. मग त्या सदस्य महिलेने संगीतांना फोन लावला. आता बीडीओंशी संगीता बोलल्या, ‘‘सर, तुम्ही दोन सायकली सोळा हजारांत विकत घेतल्या, असं समजलंय. बाजारात तीनचाकी सायकलींची किंमत काय आहे बीडीओ काही बोलेचनात. मग त्या सदस्य महिलेने संगीतांना फोन लावला. आता बीडीओंशी संगीता बोलल्या, ‘‘सर, तुम्ही दोन सायकली सोळा हजारांत विकत घेतल्या, असं समजलंय. बाजारात तीनचाकी सायकलींची किंमत काय आहे’’ हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. त्यानंतर इतर ग्रामपंचायतींनी अपंग कल्याण निधीचं नियोजन कसं केलं, याचा वृत्तांत सांगितला गेला.\nसरपंच व अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव नवा होता. आतापर्यंत हे प्रश्न कुणी विचारलेच नव्हते. आणखी एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे. संघटनेने सुरू केलेल्या अपंग साह्य केंद्रात एकदा एक समस्या पटलावर आली. अपंगांना शासनाकडून पेन्शन मिळते. या योजनेतून मिळणारी रक्कम दर तिमाहीत बँक खात्यात जमा होते. ही रक्कम तुटपुंजी असली, तरी निराधार अपंगांकरिता तो बहुमूल्य आधार असतो. त्यामुळे अनेक अपंग या रकमेसाठी बँकेत रांगा लावतात. त्यांची असहायता बँक कर्मचाऱ्यांना कळतेच असं नाही. कढोली येथील बँकेत असेच एक उर्मट बँक कर्मचारी होते. कुणी विकलांग पेन्शनच्या पैशांसाठी दिसला की, का कोण जाणे- त्यांचा पारा चढायचा. हा माणूस अपंगांना वाट्टेल ते सुनवायचा. खेटे घालायला लावायचा. संघटनेसमोर हा प्रश्न आल्यानंतर संगीताने त्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा निषेध नोंदवणारं निवेदन तयार केलं. सहा गावांतील 42 अपंगांनी या निवेदनावर सह्या केल्या. ते निवेदन घेऊन संगीता तहसील कार्यालयात गेल्या. सोबत संघटनेचे सदस्यही होते. सर्वांनी त्या बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या वागणुकीचे अनुभव सांगितले. एक-दोन नाही, तर अनेक अनुभव ऐकून तहसीलदारही अवाक्‌ झाले. तहसीलदारांनी तातडीने त्या कर्मचाऱ्याला बोलावलं. संघटनेच्या सदस्यांचा गराडा नि संगीतातार्इंचा चेहरा पाहून तो गृहस्थ एकदम नरम झाला. ‘‘कामाच्या व्यापात एखादा शब्द बोललो असेल, तर माफ करा’’ अशी विनवणी करू लागला. ‘‘पुन्हा असं घडणार नाही’’ अशी विनवणी करू लागला. ‘‘पुन्हा असं घडणार नाही’’ अशी कबुली त्याने दिली. संगीता त्या गृहस्थाला म्हणाल्या, ‘‘ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, त्यांनाच हे सांगा’’ अशी कबुली त्याने दिली. संगीता त्या गृहस्थाला म्हणाल्या, ‘‘ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, त्यांनाच हे सांगा’’ त्या माणसाने सर्वांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर कढोलीच्या बँक���त विकलांगांना अगत्याने सेवा मिळू लागल्या.\nअन्य एका प्रसंगात जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनकडून विनयशीलतेचा अनुभव संघटनेने कमावला, तोही संगीताने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अपंगत्वाचं प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनमार्फत मिळतं. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या होतात. त्या करायला विविध तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये असणं अपेक्षित आहे. या प्रमाण-पत्राशिवाय अपंगांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या प्रमाणपत्राला खूपच महत्त्व आहे. पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेकदा तज्ज्ञ भेटत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी चकरा माराव्या लागतात. एकेकट्या विकलांगांना तपासणं, आवश्यक चाचण्या करणं हे काम डॉक्टरांनाही इतर रुग्णसेवेत काहीसं तसदीचं वाटतं. हल्ली ऑनलाईन प्रमाणपत्रं काढतात. त्यामुळे प्रक्रिया थोडी सोपी झाली असली, तरी डॉक्टरमंडळींचा उत्साह या कामात जेमतेमच असतो. या समस्येवर मार्ग काढत संघटनेने ठरावीक दिवशी विकलांगांना एकत्र करून हॉस्पिटलमध्ये नेण्याची प्रथा पाडली, ज्यामुळे डॉक्टर व विकलांग दोघांचाही वेळ वाचतो.\nएके दिवशी चार गावांतील 13 विकलांगांना घेऊन संगीता सिव्हिल रुग्णालयात गेल्या. हॉस्पिटलचं अंतर या विकलांगांच्या गावांपासून साधारणत: 70 किमी आहे. त्यामुळे गाडीभाडे वाचवण्यासाठी सामाईक गाडी केलेली. त्यासाठी सर्वांनी वर्गणी काढलेली. या तेरा व्यक्तींमध्ये दोन मतिमंद- म्हणजे पूर्णत: बेरोजगार होते. बाकी अंध व अस्थिव्यंगांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. प्रमाणपत्र मिळाल्यास यांना पेन्शन व अन्य योजनांचा लाभ मिळणं शक्य होतं. मोठ्या आशेने ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली. पण तिथे तज्ज्ञ डॉक्टरच नव्हते. जे डॉक्टर होते, ते म्हणाले, ‘‘उद्या पुन्हा या’’ डॉक्टरांच्या या उत्तरावर संगीताने थोडा विचार केला. खरे तर या प्रसंगात सगळे संतापलेले, निराश झालेले. मोठ्या जिकिरीने गाडी-भाड्यासाठी केलेला खर्च वाया जाणार होता. डॉक्टरांच्या उत्तरापुढे सर्व जण हताश झालेले. पण संगीताने शांतपणे एक युक्ती सांगितली. सगळे तेरा विकलांग त्या डॉक्टरांकडे गेले. मंडळींनी डॉक्टरांना छोटासा घेराव घातला आणि सांगितलं, ‘‘आज रात्री आम्ही इथंच मुक्काम करतो; तुमच्या घराबाहेर’’ डॉक्टरांच्या या उत्तरावर संगीताने थोडा विचार केला. खरे तर या प्रसंगात सगळे ��ंतापलेले, निराश झालेले. मोठ्या जिकिरीने गाडी-भाड्यासाठी केलेला खर्च वाया जाणार होता. डॉक्टरांच्या उत्तरापुढे सर्व जण हताश झालेले. पण संगीताने शांतपणे एक युक्ती सांगितली. सगळे तेरा विकलांग त्या डॉक्टरांकडे गेले. मंडळींनी डॉक्टरांना छोटासा घेराव घातला आणि सांगितलं, ‘‘आज रात्री आम्ही इथंच मुक्काम करतो; तुमच्या घराबाहेर’’ डॉक्टर गोंधळले. त्यांना उशिरा का होईना, या मंडळींची परिस्थिती लक्षात आली. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यासाठी वाहन द्यायचं कबूल केलं. डॉक्टरांच्या विनंतीनुसार सर्व जण परतले. रात्र संस्थेच्या कार्यालयात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी पाठवलेली उपजिल्हा रुग्णालयाची गाडी या मंडळींसाठी हजर होती. एरवी कुणी विकलांगांच्या अशा समस्येची दखल घेतली असती\nअसे प्रसंग विकलांगांच्या आयुष्यात क्वचितच घडतात. एरवी समाजाकडे या मंडळींना देण्यासाठी दया व उपहासाशिवाय फारसं काही नाही. संगीताच्या वाट्यालाही हेच आलं होतं. संगीताचा मूळ स्वभाव खेळकर, धीट. पण वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या ओठांवर नि चेहऱ्यावर सफेद डाग उमटू लागले. या डागांनी तिचं अवघं अस्तित्वच काळवंडून टाकलं. संगीता लहान होती, तेव्हा तिने आजीकडे आग्रह धरून गोंदवून घेतलेलं. आजीकडे गोंदवणाराला द्यायला पैसे नव्हते. पण नातीचा हट्ट पुरवण्यासाठी तिने गोंदवणाराला तांदूळ दिले. त्या मोबदल्यात त्याने संगीताच्या कपाळावर नि हातांवर छोटंसं नक्षीकाम केलं. संगीताला मात्र आदिवासी महिलांसारखं मोठ्ठं मोठ्ठं गोंदवून हवं होतं. गोंदताना होणारी आग, नंतर येणारी सूज, दु:ख याचीही त्या वेळी तिला तमा नव्हती. या हट्टापायी तिने वडिलांची बोलणीही खाल्ली. शाळेतही हिनं स्वत:चं आपलं नाव नोंदवून घेतलेलं. संगीता म्हणते, ‘‘त्या काळी शिक्षक पोरं गोळा करायला येत. पण शाळेच्या भीतीमुळं पालक व मुलं जात नसत. माझं वय कमी होतं, पण मला शाळेची हौस. म्हणून मी हट्ट धरला. मग चौथ्या वर्षातच मला शाळेत घातलं गेलं.’’ संगीताचा एक चुलतभाऊ तिच्या वर्गात होता. तो अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे त्याला नेहमीच छड्या बसत. तेव्हा ही छोटी मुलगी शिक्षकांना सांगायची, ‘‘गुरुजी, त्याच्यावरच्या छड्या मला द्या, त्याचा अभ्यास मी करते...’’\nएवढी ही धीट मुलगी, पण त्वचेवरील पांढऱ्या डागांनी मात्र नंतर झाकोळून गेली. त��वचेखालील पापुद्र्यात मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पांढरे डाग येतात. हळूहळू ते सर्वांगावर पसरतात. विशेषत: गडद कांतीवर हे डाग खूप विरूप दिसतात. सूर्यप्रकाशाने अंगावर चट्टे उठणं किंवा शरीराची लाही होणं हा त्रास पीडितांना सोसावा लागतो. पण त्याहीपेक्षा भयानक त्रास म्हणजे लोकांच्या नजरा, शेरे- ताशेरे नि तुसडी वागणूक.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येतील किमान 5 टक्के लोक या समस्येने ग्रस्त असतात. अलीकडे या समस्येवर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झालीय. कोड समस्याग्रस्तांचे स्वमदत गटही शहरांमध्ये आहेत, पण गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अजूनही तितकीशी जागृती नाही. संगीताचं ‘राखी’ हे एक छोटंसं खेडं. तिथे तर डॉक्टरांचीही सुविधा नव्हती. सुरुवातीला डाग दिसू लागल्यावर कुटुंबीयांनी या मुलीलाच दटावलं. ‘‘अंगणवाडीतल्या गोड खाऊमुळं डाग येतात, ते खायचं बंद कर’’ अशी ताकीद दिली गेली. अर्थात तो गैरसमज होता. वडिलांनी वैदूंचे उपचारही केले. छोट्या संगीताने आठवड्यातले चार वार चार देवतांचे उपास केले. पण सगळं निष्फळ डाग वाढू लागले तसतसं ‘तुझ्याशी कोण लग्न करणार डाग वाढू लागले तसतसं ‘तुझ्याशी कोण लग्न करणार’ हे वाक्य या लहान मुलीच्या कानांवर वरचेवर पडू लागलं. त्याच काळात मनावर कायमचा चरा उमटवणारी घटना घडली. संगीताच्या थोरल्या भावाला बाळ झालं. बारशाला आत्याच्या हातात लेकरू देण्याची पद्धत आहे. या छोट्या मुलीला त्या घटनेचं खूप कुतूहल होतं. ‘छोट्या बाळाची, मी छोटी आत्या’ अशी बालसुलभ भावना तिच्या मनात असावी. तिला छोट्या मुलांशी खेळायला आवडतही होतं. पण भावाने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू बाळाला हात लावायचा नाहीस’ हे वाक्य या लहान मुलीच्या कानांवर वरचेवर पडू लागलं. त्याच काळात मनावर कायमचा चरा उमटवणारी घटना घडली. संगीताच्या थोरल्या भावाला बाळ झालं. बारशाला आत्याच्या हातात लेकरू देण्याची पद्धत आहे. या छोट्या मुलीला त्या घटनेचं खूप कुतूहल होतं. ‘छोट्या बाळाची, मी छोटी आत्या’ अशी बालसुलभ भावना तिच्या मनात असावी. तिला छोट्या मुलांशी खेळायला आवडतही होतं. पण भावाने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू बाळाला हात लावायचा नाहीस तुझा आजार त्याला होईल तुझा आजार त्याला होईल\nबारशासाठी दहा किमी. दूरच्या गावी पायी जायचं होतं, तरीही ही मुलगी उत्साहात होती. पण भावाच्या सूचनेमुळं ती खचून गेली. हिरमुसली. खूप रडली. नंतर नाखुशीने बारशाला गेली. पण तिने त्या बाळाला स्पर्श मात्र केला नाही. तिची नाराजी लपली नाही. तिचा रडवेला चेहरा पाहून नंतर सगळे भावावर चिडले, पण त्या घटनेचा व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता.\nनंतरच्या काळात इतरही थोरल्या भावंडांची लग्नं झाली. घरात आई-वडिलांच्या सोबतीला उरले संगीता व तिचा एक धाकटा भाऊ माणिक. हा माणिक थोडा ‘मंद’ होता. गार्इंना रवंथ करताना पाहून तो म्हणायचा, ‘‘गाय मला चिडवण्यासाठी तोंड वाकडं करते.’’ बैलांना लघवी करताना पाहून म्हणायचा, ‘‘बैलाचं पोट फुटलं, बैल मरणार’’ मग तो रडायचा. विकलांग माणसाचं जगणं संगीता तेव्हा पाहत होती. पण तिला ते नीटसं कळतही नव्हतं. माणिक शाळेत जात नसे. गावभर फिरून चित्रं असलेले कागद तो गोळा करायचा. गावात एका कुटुंबाकडे टीव्ही होता. टीव्ही पाहायला मिळावा म्हणून तो त्या कुटुंबाचं सरपण फोडून द्यायचा. पाणी भरायचा. भांडी घासायचा. माणिकच्या मंदबुद्धीचा लोक असा गैरफायदा घेत. पण हे शोषण त्या काळात संगीताला कळत नव्हतं कारण टीव्ही पाहायला मिळावा म्हणून संगीता व तिच्या मैत्रिणीही अशीच कामं करायच्या. त्यामुळे माणिकचं वागणं सामान्यच वाटत होतं. अशा या माणिकचं लग्न पायाने अधू असलेल्या एका मुलीशी लावून दिलं गेलं. यथावकाश माणिकला अपत्य झालं. त्यानंतर ती मुलगी बाळाला घेऊन माहेरी गेली, ती पुन्हा यायचं नाव घेईना. तिला आणण्यासाठी माणिकला पाठवलं गेलं. पण सासुरवाडीत त्याला खूपच वाईट वागणूक मिळत होती. तो काही दिवस तिकडे राहिला. तिथेच त्याला काही तरी आजार झाला. अत्यंत खंगलेल्या अवस्थेत एकदा माणिक परतला. आता त्याचा जगण्यातला रस संपला होता. एकदा तो ‘थोरल्या बहिणीला भेटून येतो’ असं सांगून गेला. तिकडून परतताना तो नदीच्या घोटाभर पाण्यात पडलेला आढळला. लोकांना वाटलं, ‘दारूडा आहे’’ मग तो रडायचा. विकलांग माणसाचं जगणं संगीता तेव्हा पाहत होती. पण तिला ते नीटसं कळतही नव्हतं. माणिक शाळेत जात नसे. गावभर फिरून चित्रं असलेले कागद तो गोळा करायचा. गावात एका कुटुंबाकडे टीव्ही होता. टीव्ही पाहायला मिळावा म्हणून तो त्या कुटुंबाचं सरपण फोडून द्यायचा. पाणी भरायचा. भांडी घासायचा. माणिकच्या मंदबुद्धीचा लोक असा गैरफायदा घेत. पण हे शोषण त्या काळात संगी��ाला कळत नव्हतं कारण टीव्ही पाहायला मिळावा म्हणून संगीता व तिच्या मैत्रिणीही अशीच कामं करायच्या. त्यामुळे माणिकचं वागणं सामान्यच वाटत होतं. अशा या माणिकचं लग्न पायाने अधू असलेल्या एका मुलीशी लावून दिलं गेलं. यथावकाश माणिकला अपत्य झालं. त्यानंतर ती मुलगी बाळाला घेऊन माहेरी गेली, ती पुन्हा यायचं नाव घेईना. तिला आणण्यासाठी माणिकला पाठवलं गेलं. पण सासुरवाडीत त्याला खूपच वाईट वागणूक मिळत होती. तो काही दिवस तिकडे राहिला. तिथेच त्याला काही तरी आजार झाला. अत्यंत खंगलेल्या अवस्थेत एकदा माणिक परतला. आता त्याचा जगण्यातला रस संपला होता. एकदा तो ‘थोरल्या बहिणीला भेटून येतो’ असं सांगून गेला. तिकडून परतताना तो नदीच्या घोटाभर पाण्यात पडलेला आढळला. लोकांना वाटलं, ‘दारूडा आहे’ नंतर कुणी तरी त्याला ओळखलं. तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. माणिकचा हा करुण मृत्यू संगीताच्या मनावर ठसा उमटवून गेला असावा. लोक आपल्यालाही अशीच दुय्यम वागणूक देतात, हा अनुभव तिला होताच. त्यामुळे कदाचित तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. या काळात संगीता स्वत:ला कोंडून घेऊन रडत राहायची. ‘आपलं कसं होणार’ नंतर कुणी तरी त्याला ओळखलं. तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. माणिकचा हा करुण मृत्यू संगीताच्या मनावर ठसा उमटवून गेला असावा. लोक आपल्यालाही अशीच दुय्यम वागणूक देतात, हा अनुभव तिला होताच. त्यामुळे कदाचित तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. या काळात संगीता स्वत:ला कोंडून घेऊन रडत राहायची. ‘आपलं कसं होणार’ ही चिंता तेव्हा या चिमुरड्या जिवाला सतावत होती. कातडीवरचे डाग दिवसेंदिवस पाय पसरत होते. ‘अशी कातडी सोलून तरी ठेवता येईल का’ ही चिंता तेव्हा या चिमुरड्या जिवाला सतावत होती. कातडीवरचे डाग दिवसेंदिवस पाय पसरत होते. ‘अशी कातडी सोलून तरी ठेवता येईल का’ असे प्रश्न तिला पडत. त्यांची उत्तरे नसल्याने ती गुमसुम होऊन केवळ शाळेची एक-एक पायरी चढत राहिली.\nसंगीताचं नववीपर्यंतचं शिक्षण वसतिगृहात झालं. तिथे सडलेली भाजी मिळायची. छत गळायचं. पण सगळे त्रास सहन करून ती शिकली. पर्यायच नव्हता. कारण गरिबी आणि ‘आपलं कसं होणार’ या प्रश्नाची कातडीखाली चाललेली सरपट सतत सोबतीला होती. ‘आपण शिकलो तरच धडगत आहे’ असं नकळत मनावर बिंबलं असावं. त्यामुळे संगीता 49 टक्के गुण मिळवून एसएसएसी झाली. राखी गावातून दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिली मुलगी. सर्वांना अप्रूप वाटलं. ‘पोरगी हुशार आहे’ या प्रश्नाची कातडीखाली चाललेली सरपट सतत सोबतीला होती. ‘आपण शिकलो तरच धडगत आहे’ असं नकळत मनावर बिंबलं असावं. त्यामुळे संगीता 49 टक्के गुण मिळवून एसएसएसी झाली. राखी गावातून दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिली मुलगी. सर्वांना अप्रूप वाटलं. ‘पोरगी हुशार आहे’ असं सगळे म्हणू लागले. नंतर संगीताने कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजात जायला तिच्याकडे धड कपडेही नव्हते. इतर मुली तिच्या गरिबीची चेष्टा करत. त्यामुळे वडिलांनी मोलमजुरी करून तिला सलवार शिवायला पैसे दिले. गावात सलवार घालणारीही ही पहिलीच मुलगी.\nसंगीता सांगते, ‘‘तेव्हा खेड्यातल्या लोकांना वाटायचं की, सलवार फक्त मुसलमान मुलीच घालतात.’’ पण शिक्षण घ्यायचं तर स्वस्तातले का असेना, धड कपडे वापरणं अत्यंत गरजेचं होतं. या दोन सलवारींच्या सोबतीनं संगीताने बी.ए. केलं. पण पुढे काय, हा यक्षप्रश्न होता. तेव्हा एम.ए. केल्यावर शिक्षक होता येईल, या आशेवर संगीता पोस्ट ग्रॅज्युएट झाली. एम.ए. करून ती गावी परतली. आता आई-वडील अधिकच थकले होते. त्यांना शेतीची कामं होत नव्हती. त्यामुळे संगीताने गावात मोलमजुरी करायचं ठरवलं. एका शेतकऱ्याकडे ती मोलमजुरीला गेलीही, पण तिची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील असल्याने उलटाच परिणाम झाला. उन्हाच्या तापाने तिची कातडी लाल झाली आणि ती भोवळ येऊन पडली. शेतमालक संगीताच्या वडिलांवरच संतापला. लोक तसंही तिच्या वडिलांना नावं ठेवू लागलेच होते. ‘मुलीचं लग्न न करता तिच्या पैशांवर जगायचा यांचा बेत आहे’ असे टोमणे लोक देत. संगीताला वडिलांचं दु:ख कळत होतं. ते नको म्हणत असतानाही संगीता मोलमजुरीचा प्रयत्न करतच होती. एकदा ती रोजगार हमीच्या कामावरही गेली. तिथे संगीताचे वर्गमित्रही होते, पण ते शाळेतले. संगीता कॉलेज शिकून आलेली. त्यामुळे गावातल्या या शाळादोस्तांनी तिला ते काम करू दिलं नाही. दरम्यानच्या काळात तिने सरकारी नोकरी मिळवण्याचेही प्रयत्न केले. ते अनुभवही खच्चीकरणात भर घालणारेच होते. राखी गावातच पोस्टमास्तरची जागा निघाली. संगीताला मुलाखतीचं पत्रही आलेलं. पण मुलाखतीच्या वेळी, ‘मुलींना नोकरी दिली, तर त्या लग्न करून जातील,’ असं मुलाखत घेणाऱ्यानेच सुनावलं. लग्नाचा प्रश्न आधीच संगीताच्या डोक्याचा भुगा कर�� होता, त्या प्रश्नाला बगल देण्यासाठीच तर नोकरीचे प्रयत्न ती करत होती; आणि चांगल्या गावातल्या सरकारी नोकरीची संधी ‘ही मुलगी लग्न करून जाईल’ या सबबीखालीच नाकारली गेली. वाईट्ट गोष्ट\nनोकरीसाठी आणखीही एक-दोन प्रयत्न करून झाले होते. पण जिथे जाईल तिथे अंगावरचे डाग आणि एवढी मोठी झाली तरी अविवाहित असल्याने रोखलेल्या नजरा संगीताला सतावत. वडील संगीताला ‘तू लग्न कर’ असं सारखं सुचवत होते. सफेद डाग या समस्येला अपंगत्व मानलं जात नाही. पण विकलांगांना रोजगारात मिळणारा दुजाभाव संगीतालाही तिच्या पांढऱ्या रंगामुळे सहन करावा लागला, असं म्हणता येईल. कायद्यानुसार शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये विकलांगांना 5 टक्के आरक्षण आहे. पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ)च्या आकडेवारीनुसार 73 टक्क्यांहून अधिक विकलांग अजूनही रोजगारांच्या कक्षेत नाहीत. विशिष्ट शारीरिक लक्षणांमुळे रोजगारांच्या बाहेर फेकलं जाण्याचा अनुभव संगीताच्याही अनुभवाला येत होता. एक तर मुलगी, त्यात कोड असलेली’ असं सारखं सुचवत होते. सफेद डाग या समस्येला अपंगत्व मानलं जात नाही. पण विकलांगांना रोजगारात मिळणारा दुजाभाव संगीतालाही तिच्या पांढऱ्या रंगामुळे सहन करावा लागला, असं म्हणता येईल. कायद्यानुसार शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये विकलांगांना 5 टक्के आरक्षण आहे. पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ)च्या आकडेवारीनुसार 73 टक्क्यांहून अधिक विकलांग अजूनही रोजगारांच्या कक्षेत नाहीत. विशिष्ट शारीरिक लक्षणांमुळे रोजगारांच्या बाहेर फेकलं जाण्याचा अनुभव संगीताच्याही अनुभवाला येत होता. एक तर मुलगी, त्यात कोड असलेली तिला नोकरी कशी द्यायची तिला नोकरी कशी द्यायची- असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्यांना पडला नि त्यांनी संगीताला नोकरीतून बाद ठरवलं.\nआता लग्नाचा विचार करून पाहण्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हतं. संगीताने कुठे कुठे मोलमजुरी करून थोडी बचत केली होती, त्यातले दोन हजार रुपये तिने वडिलांना दिले. स्थळं पाहायला गावोगावी जावं लागतं. त्यासाठीची ही खर्ची होती. वडिलांनी सहा स्थळं पाहिली. त्यातल्या तिघांनी उत्तरच दिलं नाही. दोघांनी ‘मुलीला कोड आहे’ असं स्पष्ट सांगून नकार दिला. एक मुलगा पाहायला आला. हा सहावी शिकलेला, संगीता डबल ग्रॅज्युएट. अगदीच विजोड स्थळ. या मुलग्याने घरी येऊन पाहुणचार घेत��ा आणि वर तोंड करून म्हणाला, ‘‘आम्ही पाहायला आलो म्हणजे मुलगी पसंत आहे, असं नाही’’ बाकी स्थळांच्या तुलनेत याचं वर्तन उद्धटपणाचा कळस गाठणारं. हा पाचवी पास पुरुषोत्तम कोडामुळे दगड झालेल्या अहल्येला जणू पावन करायला आलेला, नि पदस्पर्श न करताच गेला\nलग्नाच्या सौद्यांमध्ये ही अवहेलना तथाकथित ‘व्यंग’पीडित मुलींच्या सर्रास वाट्याला येते. अशा अनुभवांमुळे संगीता सातत्याने खचत होती. आयुष्याला दिशाच सापडत नव्हती. अशा सैरभैर काळात संगीता ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिसली. संस्थेच्या एक कार्यकर्त्या गावात आलेल्या. त्यांनी संगीताला नोकरीची ऑफर दिली. संगीताने लगेच होकार दिला. गाव सोडून ती कुरखेड्याला आली. त्या काळातला एक अनुभव आहे. संगीता सांगते, ‘‘शुभदातार्इंनी माझ्यावर वैरागड तालुक्यातल्या गावांची जबाबदारी दिली. मी एकटी पहिल्यांदाच त्या भागातल्या गावात गेले. आठ दिवस एका कार्यकर्तीच्या घरी राहिले. गावबैठकीत माझी ओळख लोकांना करून देण्यात आली. मला नवी ओळख मिळाली. त्या आनंदात आता मी दुसऱ्या गावी जायला तयार झाले. एकटीच नाक्यावरच्या बसस्टॉपवर आले. बराच वेळ तिथं कुणीही नव्हतं. गाडीही येईना. कंटाळले. मला भाकरोंडीला जायचं होतं. खूप उशिरा एक भाकरोंडीची पाटी असलेली एसटी आली. मी गाडीत बसले. गाडीत ड्रायव्हर- कंडक्टरशिवाय कुणीच नव्हतं. खूप वेळ गाडीत मी उलट- सुलट विचार करत बसलेले. नंतर पाहिलं, मला जायचंय त्याच्या भलत्याच दिशेला गाडी चाललीय. रडायलाच आलं. ‘मला भाकरोंडीला जायचंय गाडी कुठं चाललीय’ असं विचारल्यावर कंडक्टरने सांगितलं, ‘ही रांगी भाकरोंडीची गाडी आहे, तुला भान्सी भाकरोंडीला जायचंय वाटतं...’ असं विचारल्यावर कंडक्टरने सांगितलं, ‘ही रांगी भाकरोंडीची गाडी आहे, तुला भान्सी भाकरोंडीला जायचंय वाटतं...’ नंतर त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मला जायचं होतं, त्या वाटेवर चांगुलपणानं सोडलं.’’\nगडचिरोली हा नक्षलप्रभावित भाग. अशा संवेदनशील कार्यक्षेत्रातील लोकांचा चांगुलपणा न्याहाळत संगीता निडर कार्यकर्ती बनत गेली. संस्थेत सुरुवातीचे काही दिवस ती गोंधळलेल्या अवस्थेत होती. पण या वळणावर संगीताला तिच्यातलं स्वत्व गवसायला सुरुवात झाली. संस्थेचं पहिलंच शिबिर मेंढालेखा या देवाजी तोफा यांच्या गावात होतं. तिथे पुण्यातू�� आलेल्या कार्यकर्त्या संगीताने पाहिल्या. त्यांचा आत्मविश्वास तिला भावला. घर पती-पत्नीच्या नावावर करण्याची मोहीम, ग्रामसभेत महिलांचा सहभाग, शाळेतील दाखल्यावर आईचंही नाव नोंदवणे या नवीनच कल्पना या कार्यशाळेत संगीताने ऐकल्या. पुढे या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दोन-तीन वर्षे संगीताने जीवतोड मेहनत घेतली. खेड्यापाड्यात, फिरली. गावसभा घेतल्या. सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचं धाडस मिळवलं. या प्रक्रियेत संगीताला तिच्यातली बालपणातली धाडसी, बोलकी मुलगी पुन्हा भेटली.\nया काळातलाही एक मासलेवाईक प्रसंग आहे. संगीता एका गावातून जात होती. पानठेल्यावर उनाड पोरांचं टोळकं थांबलेलं. त्यातल्या कुणी तरी संगीताकडे पाहून शीळ घातली. एकाने शेरा मारला, ‘‘आमच्यासाठी नाही का काही योजना’’ अशी छेडछाड सहन करून मुली खालमानेनं निघून जातात, असाच या मुलांचा अनुभव असावा. पण संगीता थांबली. वळून त्या मुलाला तिने बोलावलं. ‘‘तुला योजनेची माहिती हवीय’’ अशी छेडछाड सहन करून मुली खालमानेनं निघून जातात, असाच या मुलांचा अनुभव असावा. पण संगीता थांबली. वळून त्या मुलाला तिने बोलावलं. ‘‘तुला योजनेची माहिती हवीय मग गावसभेत ये.’’ असं सांगितल्यावर ते पोरगं थंडच झालं. पण तो मुलगा सभेला आला. नंतर तो संगीताला नेहमीच आदराने नमस्कार वगैरे करू लागला. दरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली.\nसंगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. कुणाला घरकुल मिळवून दे, कुणाला चाकाची गाडी, कुणाला कुबड्या अशी अनेक प्रकारची मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. तो विकलांगांच्या गराड्यात येऊन ��्हणाला, ‘‘मॅडम, या ना- चहा घेऊ’’ संगीता त्याला म्हणाल्या, ‘‘या सगळ्यांना चहा पाजणार का’’ संगीता त्याला म्हणाल्या, ‘‘या सगळ्यांना चहा पाजणार का मी यांच्यासोबत आहे.’’ तो मनुष्य निमूट गेला. संघटनेकडे आलेला समस्याग्रस्त विकलांग असो, की अन्य कुणी- कुणाकडून चहादेखील न घेण्याचं व्रत संगीता पाळते. अशा लहानसहान प्रसंगांतूनच तिने लोकांचा विश्वास कमावलाय. त्यामुळेच राष्ट्रीय विकलांगदिन, ब्रेल जयंती अशा कार्यक्रमांना संगीताच्या आमंत्रणाला मान देत बीडीओ, आमदार-खासदार वगैरे मान्यवरही आवर्जून येतात. फोनवर तिच्या समस्या सुटतात.\nआता संगीता चाळिशीत आहे. जनकल्याण अपंग संघटनेतच तिला तिचे जीवलग मिळालेत. संगीता म्हणते, ‘‘कधी कधी आजारपणात आपल्याला हवं-नको विचारणारं कुणी असावं, असं वाटतं. पण तसे तर किती तरी माझे लोक गावोगाव आहेत ते करतात माझी विचारपूस, तेवढी पुरे ते करतात माझी विचारपूस, तेवढी पुरे’’ वडिलांनी मृत्यूपूर्वी आपल्या हिश्श्याची जमीन संगीताच्या नावे केली. संगीताने स्वत:च्या हिमतीवर गावात एक घर बांधलय. वडील हयात होते, तोवर मुलगा करणार नाही अशी तिने त्यांची सेवा केली. म्हाताऱ्या आईचं हवं-नकोही तीच पाहते. संगीता म्हणते, ‘‘मला शाळेत असताना एक कविता आवडायची- ‘असे कसे सुने, सुने मला उदास वाटे, ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे...’’ वडिलांनी मृत्यूपूर्वी आपल्या हिश्श्याची जमीन संगीताच्या नावे केली. संगीताने स्वत:च्या हिमतीवर गावात एक घर बांधलय. वडील हयात होते, तोवर मुलगा करणार नाही अशी तिने त्यांची सेवा केली. म्हाताऱ्या आईचं हवं-नकोही तीच पाहते. संगीता म्हणते, ‘‘मला शाळेत असताना एक कविता आवडायची- ‘असे कसे सुने, सुने मला उदास वाटे, ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे...’ दु:ख-निराशा घेऊन संघटनेकडे आलेले विकलांग आनंदाने उड्या मारत घरी जात असतील, तेव्हा या काव्यपंक्तीतला उत्तरार्ध संगीताच्या नजरेपुढे तरळत असेल काय\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्��ासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2008/09/2008.html", "date_download": "2021-06-17T23:45:47Z", "digest": "sha1:N5S3442367YL6PJE6PQEONILILE5E4OC", "length": 9037, "nlines": 100, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: फाइनांशियल क्राइसिस 2008", "raw_content": "\nशनिवार, २७ सप्टेंबर, २००८\nरिस्की लोन मध्ये पैसा बुडाल्यामुळे बँक ऑफ अमेरीका ने कन्ट्रीवाइड फायनान्सियल ला ४ बिलियन डॉलरची मदत दिली.\nयूबीएस ने अडकलेल्या कर्जाची किंमत ४ बिलियन डॉलर ने कमी केली व अश्याच पध्दतीने सबप्राईम कर्जा संबधी राईटडाउन्स वाढून १८.४ बिलियन डॉलर च्यावर वर गेले.\nब्रिटन ची बँक नॉर्दर्न रॉक पैशाची कमरतता भासू लागली म्हणून सरकार ने सरकारी केले.\nबेयर स्टर्न्स ला अमेरीकन इनवेस्टमेंट बँक जेमी मोर्गन चेज ने विकत घेतले प्रति शेयर २ डॉलर रेट ने \nअमेरीकेतील रियल ईस्टेट मार्केटला वाचवण्यासाठी युएस फेडरल रिजर्व ने फेनी व फ्रेडी मेक ह्यांचे जवळ जवळ सर्व कार्य आपल्या हाती घेतले.\n९/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेन मार्केट मधी ७ वर्षातील सर्वात काळा दिवस . लीमैन ब्रदर्स दिवाळेखोर झाली व मैरिल लिन्च ला सरकारने मदतीने वाचवले व जगातील सर्वात मोठी इन्स्युरन्स कंपनी एआयजी अडचणीत सापडली.\nसरकारी बँकानी आर्थिक मंदी व क्राइसिस पासून वाचवण्यासाठी अरबों रुपये मार्केट मध्ये आणले, एआयजीचा शेयर ५०% डाऊन झाला तेव्हा अमेरिकन सरकारने एआयजीला ८५ बिलियन डॉलर ची मदत दिली व बार्कलेज बँकने लीमैन १.७५ बिलियन मध्ये विकत घेतले.\nगोल्डमैन सैक्स व मोर्गन स्टेन्ली चे शेयर खुप खाली आले व ब्रिटन ची लीयड टीएसबी ने राइवल एचबीओएस ला विकत घेतले व युएस सिक्योरिटीज & एक्सजेंज कमिशन ने शॉर्ट सेलिंग वर बंदी आणली. (ह्यामुळे भारतीय मार्केट संभाळले गेल�� नाहीतर त्याच आठवड्यात आपण ११००० च्या पण खाली गेलो असतो)\nअमेरिका सरकारने ७०० बिलियन पैसे ओतून मंदीच्या मारामध्ये सापडलेल्या कंपन्या विकत घेण्याची तयारी दर्शवली व त्यामुळे जगभरातील मार्केट मध्ये तेजी आली\nअमेरीकेचा सर्व मोठा बँक वॉशिंगटन म्युच्युअल बरबाद झाला व त्याची संपत्ती जेपी मोर्गन चेज ने १.९ बिलियन डॉलरला विकत घेतली.\nमाहीती स्त्रोत्र : इकानॉकिक्स टाइम\nह्यामुळे भारतीय शेयर बजार जो २१००० पॉइंन्ट होता जानेवारी मध्ये तो आज १३२०० वर आला आहे, मोठ मोठे शेयर आपल्या नेहमीच्या भावापेक्षा १५०-२०० रु खाली आले आहेत, आयसीआयसीआय बँक मागील दोन आठवड्यामध्ये ७३९ वरुन सरळ ५३२ पर्यंत गेला... मोठ मोठ्या बँका आपल्या कर्मचारी वर्गाना नोकरीवरुन कमी करत आहेत आजच एचएसबीसी व एचपीने आपले हजारो कर्मचारी नोकरीवरुन कमी केले लीमैन ब्रदर्स ब्रदर्समुळे भारतातील २५००० लोकांच्या नोकर्या गेल्या व तीतक्याच लोकांच्या नोक-या धोक्यात आहेत.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ २:०० PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ४\nगुगल फोन ( ड्रीम) \nशेयर मार्केट - काळा दिवस \nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग २\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग १\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T23:52:31Z", "digest": "sha1:DVX5O4QVYSMMLV62KREVELYMBYRLUBYR", "length": 10402, "nlines": 70, "source_domain": "uranajjkal.com", "title": "कसे होणार अधिवेशन? आठ मंत्री, २९ आमदार अन् विधानसभा अध्यक्षांना कोरोना, वाचा – उरण आज कल", "raw_content": "\n आठ मंत्री, २९ आमदार अन् विधानसभा अध्यक्षांना कोरोना, वाचा\n आठ मंत्री, २९ आमदार अन् विधानसभा अध्यक्षांना कोरोना, वाचा\nनागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस हे अधिवेशन चालेल. मात्र, राज्यात कोरोनाने रौद्ररूप धारण ��ेले आहे. बाधित आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकंदरीत स्थिती पाहता नागरिक कोरोनासोबत जीवन जगत असल्याचे दिसत आहे. यामुळेच कोरोनाच्या सावटात हे अधिवेशन होणार आहे. मात्र, सरकारमधील आठ मंत्री, विधानसभेचे २५ आमदार, विधानपरिषदेचे चार आमदार आणि विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने हे अधिवेशन कसे राहील, याची चर्चा आता होत आहे.\nराज्य सरकारमधील ३८ लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा झाली आहे. यांपैकी काही जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. पण तरीही सर्व लोकप्रतिनिधींना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे.\nअधिक वाचा – ग्राहकांनो खुशखबर सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन’\nत्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील प्रयोगशाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जिल्ह्यात ही चाचणी करून घ्यायची आहे. ५५ पेक्षा अधिक वय असलेले आमदार हे हाय रिस्क झोनमध्ये येतात. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची कोरोनाची चाचणी करणे आवश्‍यक असल्याने सोलापूर जिल्ह्यातील आरटी-पीसीआर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट त्यांना त्वरित उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या जवळच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.\nअधिक माहितीसाठी – .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का\nआमदारांची चाचणी केल्यानंतर ज्या प्रयोगशाळा त्यांचा रिपोर्ट देऊ शकत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट विधानमंडळ सचिवालयाला सादर केला जाणार आहे.\nयांना झाली कोरोनाचा लागण\nराज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, शिवसेनेचे, अब्दुल सत्तार, काँग्रेसचे असलम शेख, अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. विधानसभेचे मकरंद पाटील राष्ट्रवादी, किशोर जोरगेवार अपक्ष, ऋतुराज ��ाटील काँग्रेस, प्रकाश सुर्वे शिवसेना, पंकज भोयर भाजप, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी, मुक्ता टिळक भाजप, वैभव नाईक शिवसेना, सुनील टिंगरे राष्ट्रवादी, किशोर पाटील शिवसेना, यशवंत माने राष्ट्रवादी, मेघना बोर्डीकर भाजप, सुरेश खाडे भाजप, सुधीर गाडगीळ भाजप,, चंद्रकांत जाधव काँग्रेस, रवी राणा अपक्ष, अतुल बेनके राष्ट्रवादी, प्रकाश आवाडे अपक्ष, अभिकामन्यू पवार भाजप, माधव जळगावकर काँग्रेस, कालिदास कोलंबकर भाजप, महेश लांडगे भाजप, मोहन हंबरडे काँग्रेस, अमरनाथ राजूरकर काँग्रेस, मंगेश चव्हाण भाजप, विक्रांत सावंत जत कॉंग्रेस या आमदारांना कोरोनाची बाधा आहे. विधानपरिषदेचे सदाभाऊ खोत भाजप, सुजित सिंग ठाकूर भाजप, गिरीश व्यास भाजप आणि नरेंद्र दराडे भाजप हे आमदार कोरोनाबाधित आहेत. यापैकी काही लोकप्रतिनिधींनी कोरोनावर मात केली असली तरी त्यांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी चाचणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात येते.\nसंपादन – नीलेश डाखोरे\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33374/", "date_download": "2021-06-17T23:24:34Z", "digest": "sha1:6MPZMTE6GSJ2FN324GTL3DIGPD2YBKJM", "length": 18889, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "शर्ली, जेम्स – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nशर्ली, जेम्स : ( सप्टेंबर १५९६– २९ ऑक्टोबर १६६६). इंग्रज नाटककार. जन्म लंडन शहरी. शिक्षण मर्चंट टेलर्स स्कूल, तसेच सेंट जॉंन्स कॉलेज ऑक्सफर्ड आणि सेंट कॅथरिन्स कॉलेज, केंब्रिज येथे. सेंट कॅथरिन्स कॉलेजमधून बी. ए. (सु. १६१७). त्याने धर्मोपदेशकाची दीक्षा घेतली होती, असे दिसते. त्यानंतर हर्टफर्डशर येथील ‘सेंट’ अँल्बन्स ग्रामर स्कूल’ मध्ये तो अध्यापन करू लागला. पुढे ही नोकरी सोडून तो लंडनला आला. तेथेच स्कूल ऑफ कॉंप्लिमेंट ही त्याची पहिली नाट्यकृती (प्रयोग १६२५ प्रकाशित १६३१) रंगभूमीवर आली. लवकरच त्याला राजदरबाराचा अनुग्रह आणि आश्रय लाभला. लंडनमध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे तेथील नाट्यगृहे बंद पडल्यावर (१६३६) तो डब्लिनला आला आणि तेथील ‘जॉन ओगीलबाय. थिएटर’साठी नाट्यलेखन करू लागला. १६४० मध्ये तो लंडनला परतला आणि ‘किंग्ज मेन’ ह्या ख्यातनाम नाटक मंडळीसाठी त्याने पाचसहा नाटके लिहिली. पुढे इंग्लंडमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर शर्लीचे नाट्यलेखन थांबले. त्याने युद्धात राज्याच्या बाजूने भाग घेतला होता. १६४४ नंतर लंडनला येऊन तो पुन्हा आपला अध्यापनाचा व्यवसाय करू लागला. १६६६ साली लंडनमध्ये लागलेल्या प्रचंड आगीत शर्लीचे घर भस्मसात झाले. त्या आगीत तो स्वतःही भाजला. त्यातच त्याचे निधन झाले. सुखात्मि��ा, शोकसुखत्मिका, शोकात्मिक आणि ‘मास्क’ असे विविध प्रकारचे नाट्यलेखन त्याने केले. त्याच्या ३५ नाट्यकृती उपलब्ध आहेत. द विटी फेअर वन (प्रयोग १६२८ प्रकाशित १६३३) आणि द लेडी ऑफ प्लेझर (प्रयोग १६३५प्रकाशित १६३७) ह्या त्याच्या उल्लेखनीय सुखात्मिका. द विटी फेअर वनमध्ये धीट, स्पष्ट, पुरुषाच्या सहवासाची आवड असलेली पण हुशारीने वागणारी अशी एक आनंदी मुलगी त्याने रंगविली आहे. द लेडी ऑफ प्लेझर आणि नाटककार ⇨ रिचर्ड शेरिडन ह्याच्या द स्कूल फॉर स्कँडल (१७७७) ह्या दोन नाट्यकृतींत काही समान घटक आढळतात. आपले शहराबाहेरचे जीवन सोडून आपल्या नवऱ्याला शहरातले खर्चिक जीवन स्वीकारायला भाग पाडणाऱ्या एका स्त्रीला तिचा नवरा कसा ताळ्यावर आणतो हे द लेडी ऑफ प्लेझरमध्ये दाखविले आहे. त्याच्या शोकसुखात्मिकांत द ड्यूक्स मिस्ट्रेस (प्रयोग १६३६ प्रकाशित १६३८) आणि द डाउटफुल एअर (The Doubutful Heir, प्रयोग सु. १६३८) ह्या विशेष उल्लेखनीय होत. इंग्रज नाटककार ⇨ जॉन फ्लेचर ह्याची काही नाट्यलेखनतंत्रे त्याने कौशल्याने वापरली आहेत. द ट्रेटर (प्रयोग १६३१ प्रकाशित १६३५) व द कार्डिनल (प्रयोग १६४१ प्रकाशित १६५२) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट शोकात्मिका. त्यांपैकी द कार्डिनल ही शोकात्मिका इंग्रज नाटककार जॉन वेब्स्टर ह्याच्या द डचेस ऑफ माल्फी (सु. १६४१) ह्या नाट्यकृतीचे स्मरण करून देते. द ट्रायंफ ऑफ पीस (प्रयोग आणि प्रकाशन १६३४) हा त्याचा सर्वोत्कृष्ट मास्क (गीत, नृत्य, नाट्य, संगीत, वेषांतरे इत्यादींनी युक्त असा मनोरंजक खेळ) होय. प्रख्यात ब्रिटिश वास्तुशिल्पज्ञ ⇨ इनिगो जोन्स ह्याने ह्या मास्कमधील देखाव्यांची निर्मिती केली होती.\nइंग्रजी साहित्यातील रेस्टोरेशन कालखंडात (१६६०-१७००) आचारविनोदिनी – ‘कॉमेडी ऑफ मॅनर्स’– हा सामाजिक चालीरीती व आचार ह्यांवर आधारलेला विनोदी नाटकांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार लोकप्रिय होता. शर्लीची विनोदी नाटके त्याच्या दिशेने जाताना आढळतात. व्यावसायिक नाटककाराला आवश्यक असणारे गुण त्याच्याजवळ होते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशिय���ई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/albert-bus-route/", "date_download": "2021-06-17T22:36:55Z", "digest": "sha1:MR6LI4MMDOXBVYUQN4EX7YD3WIHEJ4BJ", "length": 8317, "nlines": 83, "source_domain": "www.domkawla.com", "title": "albert bus route - Domkawla", "raw_content": "\nअवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम आज आम्ही एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. तुम्हाला जर असे सांगितले की भारतातून लंडन ला विमानाने किंवा पाण्यातून बोटीने प्रवास केला असं कोणी सांगितलं तर यात काही आश्चर्य वाटणार नाही परंतु हाच प्रवास जर बसने करता येतो असे सांगितले तर त्याचे नवल नक्की वाटेल.आणि वेड्यात काढल्या सारख वाटेल. पण हे खरं आहे कारण एकोणिसाव्या शतकात अशी एक बस सेवा सुरू होती याच्यातून प्रवासी भारतातून लंडन ला बस जायची. पृथ्वीचा व्यास १२ हजार ७४२ किमी ईतका आहे तर कोलकाता ते लंडन हे आंतर ७ हजार ९५७ किमी म्हणजेच पृथ्वीला आरध्या पेक्षा जास्त फेरी ही बस मारत होती.१५ एप्रिल १९५७ मध्ये ही पहिली बस लंडनमधून निघाली.या बसचे नाव अल्बर्ट असे होते. पहिल्यांदा ही बस ���५ एप्रिल १९५७ ला लंडन इथून निघाली आणि ५ जून १९५७ ला कोलकाता येथे येऊ...\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही - Domkawla on Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर का बसतात - Domkawla on Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध - Domkawla on Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव\nAMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात - Domkawla on Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nWuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष\nसुरुवातीला आम्ही एक फेसबुक पेज तयार केले त्याचं नाव ठेवलं डोमकावळा, त्यावर ती आम्ही फक्त मार्मिक विनोद, आर्टिकल्स, चालू घडामोडी अशा पोस्ट करत होतो, नंतर जाणवले की महाराष्ट्र मध्ये खूप असे लोक आहेत, त्यांना इंग्रजी भाषेचे अडचण आहे, आणि आम्ही त्याचाच विचार करून, ही वेबसाईट बनवली.\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nWuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/11/alcohol-and-sand-smuggling-in-district.html", "date_download": "2021-06-17T23:25:42Z", "digest": "sha1:IBB4XBHT7ZKFAGCMXKUEKVSTWUSVTGP6", "length": 14962, "nlines": 65, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "जिल्ह्यातील दारू व रेती तस्करी म्हणजे "हपापाचा माल गपापा" !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठरेतीजिल्ह्यातील दारू व रेती तस्करी म्हणजे \"हपापाचा माल गपापा\" \nजिल्ह्यातील दारू व रेती तस्करी म्हणजे \"हपापाचा माल गपापा\" \nमनोज पोतराजे नोव्हेंबर ०२, २०२० 0\nस्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा \"इंट्रेस्ट\" चिंतेची बाब\nवाहते नदी-नाले पोखरून त्यातून होतो नियमबाह्य रेतीचा उपसा \nकडक उपाययोजना गरजेची पण करणार कोण \nचंद्रपूर : दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यामधील दारूबंदी ची सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर अवास्तव चर्चा होत आहे. जिल्ह्यातील महिलांच्या मागणीवरून व अभिनव आंदोलनानंतर काँग्रेस सरकारच्या काळात स्थापित झालेल्या काॅंग्रेसचेचं तत्कालिन सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे अध्यक्ष असलेल्या समितीने जिल्ह्यात दारूबंदी व्हावी असा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर मागील भाजप सरकारने जिल्ह्यात दारूबंदी केली. आज जिल्ह्यातील दारूबंदी अयशस्वी झाली यावर \"आगडोंब\" 🔥 उठत आहे. जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल 2015 रोजी दारूबंदी झाली. या दारूबंदी नंतर जिल्ह्यात पोलीस विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 50 हजाराच्या जवळपास अवैध दारू विक्रेत्यांवर भादंवी च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दारूबंदी अयशस्वी झाली याचे प्रमाण ज्यांचेवर निर्बंध आणण्याची जबाबदारी होती त्यांच विभागाने दिले. अवैध दारू तस्करीवर नियंत्रणाची शपथ घेतलेला दारूबंदी विभाग हातावर हात मांडुन गप्प बसला व \"खलनिग्रहनाय-सद्-रक्षणाय\" (दुष्टांचा विनाश, सज्जनांचे रक्षण) हे ब्रिद असलेला पोलीस विभाग अतिरिक्त ताण वाढला अशी ओरड करीत राहिला. आज जिल्ह्यामध्ये स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील दारू तस्करी म्हणजे \"हपापा चा माल गपापा\" अशी झाली आहे. न्यायालयात सादर केलेल्या आकड्यानुसार जिल्ह्यात पन्नास हजाराच्या जवळपास दारू तस्कर आहेत. दारू तस्करीवर आळा बसविण्यासाठी उपाययोजना न करता दारू तस्करांसोबत हात मिळवणी करून आपल्या \"धना\"मध्ये वाढ करण्याचे \"विष\" ज्यांच्या मेंदूमध्ये शिरले, त्यांनी दारू तस्करीत पाठीमागच्या रस्त्याने प्रवेश केला व \"विषाचे प्याले\" पाजण्यास सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात दारू विक्रीचे गुन्हे दाखल झाले, अपराधी प्रवृत्तीसोबतचं राजकीय पुढारी ही यामध्ये आपला \"इंट्रेस्ट\" दाखवू लागले. \"मोहल्ला कमेटी\" बनवून दारू चा व्यवसाय जिल्ह्यात बहरू लागल्याचे वृत्त प्रकाशित होऊ लागले, मंत्रालय स्तरावर तक्रारी झाल्यात. पडद्याच्या मागून या व्यवसायात \"इंट्रेस्ट\" घेणारे पांढरपेशा सुरक्षित आहेत, या व्यवसायातील मोठ्या तस्करांना सुरक्षा तर लहान तस्करांवर कारवाया करून आपला \"वाटा\" निश्र्चित करण्यात येऊ लागला. पन्नास हजाराच्या वर आकडा दाखवणाऱ्या पोलीस विभागाने दारू तस्करी करणाऱ्या किती लोकांना अद्याप पावेतो तडीपार केले आहे, एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या किती आरोपींवर निर्बंध आणण्यात आले, किती फरार आरोपींची नावे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियासमोर जाहीर केली गेली हा जिल्ह्यामध्ये संशोधनाचा व कार्यवाहीचा भाग आहे. जिल्ह्यातील दारू तस्करीमध्ये जे पांढरपेशे लोक समाविष्ट आहेत, ते आज जनता जनार्दन, समाज व संबंधित विभागापासून लपून नाहीत (फक्त नागडे व्हायचे राहिले), ज्यांच्यावर कारवाई झाली ते नजरेसमोर आलेत व ज्यांनी माया जमविली-कमविली ते मात्र \"व्हाईट कॉलर\" म्हणून मिरवीत आहे. यास्तवचं जिल्ह्यातील दारू तस्करी म्हणजे \"हपापा चा माल गपापा\" असे म्हणावेसे वाटते.\nयापेक्षा वाईट स्थिती आज जिल्ह्यामध्ये रेती तस्करीची आहे. रेती तस्करी हा विषय फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रासोबतचं व संपूर्ण भारतभर रेती तस्करी व तस्करांचे कारनामे ऐकायला मिळतात. अमाप पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे, यामुळे या व्यवसायाला राजकीय वरदहस्त प्राप्त आहे. चंद्रपूर जिल्हा ही यापासून अलिप्त नाही. रेती तस्करी मध्ये सामील असलेले अनेक \"मोहरे\" आज विविध राजकीय पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. पक्षाला या \"चड्डी-मड्डी\" नेत्यांपासून कधिही लाभ होणार नाही, हे त्रिवार सत्य कुणीही नाकारू शकणार नाही, या रेती तस्करांपासून \"लाभान्वित\" फक्त त्यांचे \"गॉडफादर\" असलेले स्थानिक नेतेचं होऊ शकतात, याची कल्पना पक्षातील वरिष्ठ नेते व स्वतः रेती तस्करी करणाऱ्यांना माहित आहे. \"कोण कोणाचा खेळ किती वेळ, पटावर खेळू शकतो त्याच्या पैशाची गोळा-बेरीज रेती तस्कर व \"गॉडफादर\" असलेले त्यांचे स्थानिक न��ते बहुतेक करीत असतील. याचा दुष्परिणाम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भविष्यात होणार हे मात्र नक्की आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून देशात चंद्रपूर जिल्हा ओळखला जातो. वाहते नदी-नाले पोखरून त्यातून होणारा नियमबाह्य रेतीचा उपसा प्रदूषित चंद्रपूर जिल्ह्याला आणखीन जास्त प्रदूषित करणारा ठरत आहे व ठरणार आहे. \"भुतो न् भविष्यतो\" असा कोरोना च्या भयावह स्थितीला आज देशातील नागरिक सामोरे जात आहे. परंतु प्रदूषित जिल्ह्यामधील वाहत्या नद्या-नाल्यांना मधून \"पैशा\"साठी होणारा रेतीचा उपसा म्हणजे भविष्यातील मानवनिर्मित मोठे संकट निर्माण करणारा आहे. या खेळामधील \"मोहरे\" व \"मोह-माया\"च्या संकटात गुरफुटलेले लोकप्रतिनिधी या दोहोंची ही स्थिती \"हपापा चा माल गपापा\" अशीचं आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे या दोन ही व्यवसायातील तस्करांना आम्ही अनधिकृत काही करीत आहोत, यांचे कोणतेही \"सोयर-सुतक\" नाही. शासनाचा करोडो रूपयांच्या महसूलावर मात्र सर्रास पाणी फेरल्या जातांना \"रखवाले\" उगेमुगे असतांनाचे चित्र बघायला मिळत आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/1352", "date_download": "2021-06-17T23:53:21Z", "digest": "sha1:VYSYRPZLXHJ66YMQIQYR3F7BX3YB57CH", "length": 9479, "nlines": 138, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "निधीचा तुटवडा: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळेना! | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News निधीचा तुटवडा: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळेना\nनिधीचा तुटवडा: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळेना\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nअकोला: वनपरिक्षेत्रात गेल्या 8 महिन्यात 7 व्यक्ती वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. मात्र वनविभागाकडे निधी नसल्याने आपतग्रस्तांना अर्थसहाय्य मिळू शकले नसल्याची वास्तविकता आहे.\nदिवसेंदिवस वन्यप्राण्यांकडून मानवावर हल्ला होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. शेतात किंवा रस्त्याने जाणा-या नागरिकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यानंतर संबधित जखमी व्यक्तीला शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. शासकिय रुग्णालयात उपचार घेतला तर अर्थसहाय्य मिळत नाही पण खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास झालेल्या खर्चास जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मान्यता मिळाल्यानंतर संबधित व्यक्तीला 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत मदत दिली जाते. अकोला जिल्ह्यात वाघ, बिबट हे प्राणी नाहीत. मात्र रानडुकर, माकड व रोहीच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. यापैकी ज्या व्यक्तींनी वनविभागाकडे माहिती दिली. त्या व्यक्ती अर्थसहाय्यासाठी प्राप्त झाले आहेत. मात्र वनविभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने 7 व्यक्ती मदतीपासून वंचित राहीले आहेत.\nवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची माहिती 48 तासाच्या आत वनविभागाकडे द्यावी लागते. त्यानंतर एखादी घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी जखमींचे बयाण नोंदवतात खरे. पण प्रत्यक्ष मदत तत्काळ मिळू शकत नाही. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मंजूरीशिवाय अशा व्यक्ती मदतीसाठी पात्र होत नाहीत. अशापरिस्थितीत संबधित व्यक्तीला तत्काळ मदत देण्यासाठी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी पुढाकार घेतात. जखमी व्यक्तीला एका दिवसात मदत मिळाल्यास अशा व्यक्तीला उपचारासाठी अर्थसहाय्य होवू शकते अशाप्रकारची अपेक्षा व्यक्त होत आहे.\nPrevious articleकोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nNext articleव्यायामशाळेला आग; अंदाजे 13 लाखाचे नुकसान\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळी��ा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/2243", "date_download": "2021-06-18T00:25:58Z", "digest": "sha1:TTKHJ7ILDRPEOPL3PDUIABPUALLWAU4J", "length": 7662, "nlines": 136, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "विवाहित युवकाने युवतीस पळवून नेवून लावले लग्न | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News विवाहित युवकाने युवतीस पळवून नेवून लावले लग्न\nविवाहित युवकाने युवतीस पळवून नेवून लावले लग्न\nवर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क\nखामगाव : येथील सतीफैल भागातील विवाहित युवकाने घरासमोर राहणाऱ्या युवतीस पळवून नेवून त्याच्या पत्नीने स्वत: च्या पतीसोबत लग्न लावल्याची घटना स्थानिक सतीफैल भागात उघडकीस आली .\nस्थानिक सतीफैल भागात आपल्या मावशी च्या घरी राहणाऱ्या २२ वर्षीय युवतीला आरोपी व त्याच्या पत्नीने फुस लावुन पळविले व त्या युवतीसोबत आपल्या पतीचे लग्न लावुन दिले त्या युवतीने शिवाजीनगर पोस्टेला तक्रार दिली की , तिच्या शेजारी राहणारे राजेश साहेबराव जाधव व त्याची पत्नी सौ. मैना राजेश जाधव यांनी संगनमत करून २२ ऑगस्ट ते ७ डिसेंबर दरम्यान मला वाहनामध्ये बसवून तालुक्यातील किन्ही महादेव मंदिरात नेवून सौ . मैना जाधव हिने तिचा पती राजेश जाधव याचेसोबत माझे लग्न लावले . नंतर मला पुन्हा माझ्या घरी सोडून दिले व दोघांनी ‘ याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारु ‘ अशी धमकी दिली . अशा तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी राजेश साहेबराव जाधव व त्याच्या पत्नीविरूध्द कलम ३६६ , ३५४ , अ , ४१७ , ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करून राजेश जाधव यास ताब्यात घेतले आहे .\nPrevious articleआता असा करावा लागेल बाईकवर प्रवास, जाणून घ्या काय आहेत सरकारचे नियम\nNext articleमॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या चौघांना टाटा एस ने चिरडले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्य�� घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4025", "date_download": "2021-06-17T23:48:21Z", "digest": "sha1:FT7WOIX52TRNIV343WL6HQT55CAC5DWJ", "length": 8435, "nlines": 136, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "पूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांची मानोरा पोलिसात तक्रार | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News पूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा...\nपूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांची मानोरा पोलिसात तक्रार\nवर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क\nवाशीम: राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी पूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा अशी तक्रार मानोरा पोलिस स्टेशनला केली आहे.\nमागील काही दिवसापासून पूजा लहुजी चव्हाण मृत्यू प्रकरणात पूजा तसेच तिच्या परिवारासह संपूर्ण बंजारा समजाची बदनामी होत आहे. पूजा ही बंजारा समाजाची मुलगी असून संपूर्ण समजावर शोककळा पसरली आहे. परंतु भाजप नेत्यांनी अतिशय खोडसाळपणे तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून तिचे चारित्र्य हनन केले आहे व अजुनही करतच आहे. यामध्ये पूजच्या परिवारासोबतच संपूर्ण बंजारा समाजाची देखील बदनामी होत आहे. पूजाच्या आत्महत्तेची तपासणी पोलिस करत आहेत. परंतु भाजपच्या काही नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सदर पोलिस अधिकार्‍यांवर दबाव टाकून तपासात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे संबंधित नेत्यांवर गुन्हे दाखल करून न्याय द्यावा. यांच्यावर तत्काल कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संपून भ���रतभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.\nPrevious articleअकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ\nNext articleकाय चाललंय बुलडाण्यात\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/852", "date_download": "2021-06-18T00:37:38Z", "digest": "sha1:H77KM7C2T73IPSMZIQWILKUBNDE3LWFK", "length": 7544, "nlines": 138, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "12 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात सूचना | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News 12 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात सूचना\n12 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात सूचना\nप्रा. सुदेश फरपट |\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nअमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, उन्हाळी 2020 पदवी व पदव्युत्तर परीक्षा दि. 12 ऑक्टोबर, 2020 पासून सुरु होत आहे. परीक्षेला प्रवेशित, माजी व बहि:शाल विद्याथ्र्यांची परीक्षानिहाय परीक्षा क्रमांक सूची विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर (एक्झामिनेशन – अॅडमिशन कार्ड) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर सूचीमध्ये नाव असल्यास नमूद परीक्षा केंद्रात जावून विद्याथ्र्यांनी आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र प्राप्त करतेवेळी सोबत आय.डी. प्रुफ घेवून जावे, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरीता परीक्षा विभागाचे सहा. कुलसचिव सौ. मोनाली तोटे (9763833969) व ���्री दिपक वानखडे (9420128684) यांचेशी संपर्क साधता येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर यांनी दिली.\nPrevious articleअमरावती विद्यापीठ : परीक्षेसंदर्भात कुलगुरू साधणार आज संवाद\nNext articleजिल्ह्यात परतीच्या पावसाचा अंदाज\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/27/6450-ahmednagar-taluka-shivaji-kardile-shashikant-gade-news/", "date_download": "2021-06-17T23:04:45Z", "digest": "sha1:GKMEMUFCKUNEXVNX2PG6M4YFLI3DJNIZ", "length": 13635, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "दहशत हाच 'कर्डिले पॅटर्न'; गाडे यांनी केली चौफेर टीका | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nदहशत हाच ‘कर्डिले पॅटर्न’; गाडे यांनी केली चौफेर टीका\nदहशत हाच ‘कर्डिले पॅटर्न’; गाडे यांनी केली चौफेर टीका\nमोजक्या मतदानामध्ये दहशतीच्या जोरावर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुका बाजार समिती आणि जिल्हा सहकारी बँकेमध्ये यश मिळवले. मात्र, सर्वसामान्य मतदार हा महाविकास आघाडी सोबत असल्याने १५ वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांना यश मिळाले नसल्याची घणाघाती टीका शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली आहे. आता गाडे यांना कर्डिले हे त्यांच्या खास स्टाईलने कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nपंचायत समितीच्या सभापतिपदी सुरेखा गुंड आणि उपसभापतिपदी डॉ. दिलीप पवार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात गाडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, माजी सभ��पती रामदास भोर, कांताबाई कोकाटे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, व्ही. डी. काळे, मंगल आव्हाड, माजी उपसभापती रवींद्र भापकर आदी उपस्थित होते.\nगाडे म्हणाले की, साखर सम्राटांवर बोलून कर्डिले सहानुभूती मिळवत आहेत. त्यांच्या बाणेश्वर दूध संघाला तब्बल २ कोटी रुपये कर्ज कोणत्या नियमात मिळाले होते, याचे उत्तर मग त्यांनी द्यावे की. त्या कर्जासाठी त्यांनी काय तारण ठेवले कर्ज घेतलेले पैसे कोणत्या कामासाठी आणि ठिकाणी वापरले कर्ज घेतलेले पैसे कोणत्या कामासाठी आणि ठिकाणी वापरले याची चौकशी झाली पाहिजे.\nमहाविकास आघाडीमध्ये फुट पडणार असल्याच्या अफवा होत्या. त्यावर बोलताना गडे म्हणाले की, भाजपने आमच्या काही सदस्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. महाघाडीचे ३ सदस्य फुटले, अशा अफवा पसरवल्या. प्रत्यक्षात आमचे कोणी फुटणारे नव्हते. उलट भाजपचेच २ सदस्य आमच्या संपर्कात होते.\nकर्डिले यांच्या ताब्यातील बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे आरोपच आरोप आहेत. बाजार समितीत जागा विकून संपल्या की पूर्ण बाजार समितीच विक्रीला काढली जाईल. त्यांच्याच ताब्यातील तालुका दूध संघाची जागा विकली. त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या पंचायत समितीच्या १५ वर्षे काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असा दावाही गाडे यांनी केला आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nसंशोधन : त्यामुळे ‘हीट टॅक्स’ही देण्याची ठेवावी लागेल तयारी; ‘तो’ करभार वाढण्याची शक्यता\nवाझे प्रकरणी ATS ने मांडलेत ‘हे’ 8 मुद्दे; पहा नेमके काय म्हटलेय त्यात\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; ���हा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-167349.html", "date_download": "2021-06-17T22:39:27Z", "digest": "sha1:NU6ZFGL5W6VEAKFX3C5HWD7MZ3CXFEUJ", "length": 19568, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताच्या मीडिया कव्हरेजवर नेपाळची जनता नाराज | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्या��े खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nभारताच्या मीडिया कव्हरेजवर नेपाळची जनता नाराज\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान, उद्या सुनावणी\n ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास; अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nलेकीचा 4 सेंकदाचा Voice Message ऐकून कुटुंब हादरलं; 3 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न\nभारताच्या मीडिया कव्हरेजवर नेपाळची जनता नाराज\n04 मे : भूकंपग्रस्त नेपाळमध्ये मदतकार्यासाठी आलेल्या भारतासह परदेशातल्या पथकांनी माघारी जावं, अशी इच्छा नेपाळ सरकारनं व्यक्त केली आहे. बचावकार्य आता जवळपास पूर्ण झालं आहे. उर्वरित काम आम्ही करू, त्यासाठी कुणाच्या मदतीची गरज नाही, असं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे. याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नेपाळमधील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.\nनेपाळमध्ये 25 एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या तीव्र दुःखातून तिथली जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचं कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल म्हणजेच एनडीआरएफने जे काम केलं त्याची भारतात जाहिरातबाजी करण्यात आली. एवढं मोठं संकट कोसळलं असताना त्याची अशी प्रसिद्धी करावी, हे नेपाळच्या जनतेला आवडलेलं नाही, असं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे.\nनेपाळमध्ये भूकंपामध्ये आत्तापर्यंत 7 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्याही 14 हजारांच्यावर पोहोचली आहे. नेपाळमध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी भारतासह चीन, युके, नेदरलँड, जपान, तुर्किस्तान अशा 34 देशांचे पथक तिथे दाखल झाले होते. भारताचं सैन्य, हवाई दलाच्या जवानांसोबत एनडीआरएफच्या 50 जवानांच्या 16 तुकड्या तिथे मदतकार्य करत आहेत. पण आता मतदकार्य जवळपास पूर्ण झालं आहे. तेव्हा या सर्व देशांच्या पथकांनी परत जावं, असं नेपाळ सरकारने म्हटले आहे.\nया महितीला दुजोरा देताना नेपाळच्य�� पंतप्रधान कार्यालयाने सावध भूमिका घेतली. आता ढिगार्‍याखालून जीवंत बाहेर पडणार्‍यांची शक्यता कमी असून बचावकार्याऐवजी मदतकार्यावर भर दिले जाईल, असं स्पष्ट केलं आहे.\nनेपाळमधल्या सर्वच देशांच्या बचाव पथकांना परत जाण्यास सांगण्यात आलंय, त्यात भारतही आहे. बचाव कार्य करताना आम्ही नेपाळ सरकारच्या संपर्कात आहोत. भारताचं वैद्यकीय पथक अजूनही काठमांडूत बचाव कार्य करत आहे.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-17T23:26:27Z", "digest": "sha1:OOZLNYGW7ADUMDNA66XNMXN5ZLHP23O4", "length": 22164, "nlines": 181, "source_domain": "mediamail.in", "title": "मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/शासन निर्णय/मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती\nमास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती\nमुंबई, दि. २९: देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त शासनाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संगीत रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास लिहिणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या कत��त्वाला साजेसा सांगीतिक वारसा जन्माला यावा, यासाठी संगीत क्षेत्रात सुप्रसिध्द तज्ज्ञ व्यक्तींची निवड करून समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील या महाविद्यालयात भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीतील शास्त्रीय सुगम आणि इतर शैलीतील संगीत, विविध वाद्यांचा अभ्यास , ध्वनिमुद्रण , म्यूज़िक प्रोडक्शन करता यावे यासाठी अत्याधुनिक सोयी व अद्ययावत अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. या शिवाय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारे संग्रहालय, विविध सांगीतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे, वर्तुळाकार प्रेक्षागृहे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, संगीत प्रशिक्षणासाठी ओपन थिएटर या संकल्पनेचा समावेश देखील या संगीत महाविद्यालयात करण्यात येणार आहे.\nया आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात संगीत क्षेत्रात करिअर करून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. श्री. ह्दयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे यामध्ये श्रीमती. उषा मंगेशकर, श्री. आदिनाथ मंगेशकर, श्री. शिवकुमार शर्मा, श्री. झाकीर हुसेन, श्री. सुरेश वाडकर, श्री. अजोय चक्रवर्ती, श्री. ए.आर. रहमान, श्री. शंकर महादेवन, श्री. मनोहर कुंटे, श्री. निलाद्री कुमार आणि श्रीमती. प्रियंका खिमानी हे या समितीचे सदस्य आहेत तर समितीचे समन्वयक श्री. मयुरेश पै आणि संचालक, कला संचालनालय हे सदस्य सचिव असणार आहेत, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.\nलता मंगेशकर दृकश्राव्य माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे आतंरराष्ट्रीय महाविद्यालय सुरू होत आहे ही देवाची कृपा आहे असे मी मानते. शासनाने कमी कालावधीत यांची सुरुवात केली आणि यासाठी गठीत केलेल्या समितीची घोषणा करत आहेत. याचा खूप आंनद आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव करतील असे सांगून त्यांनी शासनाचे आभार मानले.\nश्री.ह्दय यनाथ मंगेशकर म्हणाले, हे महाविद्यालय आंतरराष्ट्रीय पातळीवर���े विश्वातील उत्तम संगीत महाविद्यालय असेल. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याशी अनेक वेळा संगीत महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती ते स्वतः कलाकार असल्याने हे महाविद्यालय व्हावे ही त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे महाविद्यालय सुरू होत आहे याचा आंनद आहे.\nउषा मंगेशकर म्हणाल्या, देशातील हे पहिले वैशिष्ट्यपूर्ण संगीत महाविद्यालय महाराष्ट्रात सुरू होईल. आणि तेही माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने. याचा मला आनंद आहे. राज्य शासनाने या महाविद्यालयाची घोषणा करून त्यासाठी समिती सुद्धा गठीत केली. लवकरच हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय नावारूपाला येईल.\nश्री. सुरेश वाडकर म्हणाले, या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयातून उत्तम संगीत अभ्यासक व कलाकार तयार होतील. या महाविद्यालयासाठी मिळालेले शासकीय पाठबळ महत्त्वाचे आहे. ही समिती अभ्यास करुन शासनास तीन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.यामध्ये\n१. संगीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जागा, इमारत, वसतीगृह, ध्वनीमुद्रण कलागृह, सराव कक्ष, साधनसामुग्री इत्यादी पायाभूत सुविधा होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.\n२. संगीत महाविद्यालयामध्ये शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, त्यासाठी आवश्यक असणारा अध्यापकवर्ग त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.\n३. संगीत महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधीचाअभ्यास करुन शासनास शिफारस करणे.\n४. संगीत महाविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने हाती घ्यावयाच्या कामांचे टप्पे निश्चित करून त्याबाबत शिफारस करण्याचा यामध्ये समावेश आहे.\nमयुरेश पै यांनी आभार मानले.यावेळी मनोहर कुंटे, आदिनाथ मंगेशकर, प्रियंका खिमानी, निलाद्री कुमार उपस्थित होते.\nजळगाव जिल्ह्यातील विकास कामांसाठी 557 कोटींचा निधी उपलब्ध\nमोठ्या थकबाकीदार ग्राहकांचे वीजबील कनेक्शन सोमवारपासून तुटण्याची शक्यता\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nलाॕकडाऊन असा हवा की विषाणूने नाॕकडाऊन व्हायची वेळ येऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n“माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट CEO म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान\nकाय सुरू काय बंद सोमवारपासून 5 स्तरांमध्ये निर्बंध शिथील होणार\nकाय सुरू काय बंद सोमवारपासून 5 स्तरांमध्ये निर्बंध शिथील होणार\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26355/", "date_download": "2021-06-17T23:22:24Z", "digest": "sha1:BX3LWI5NEOSP243J6OG3XOTHQZVY5FPY", "length": 16879, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ॲमोराइट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ��े ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nॲमोराइट : इ.स.पू. २६००—१७०० च्या दरम्यान सिरिया, पॅलेस्टाइन, ईजिप्त वगैरे प्रदेशांत राहणाऱ्या सेमिटिक भटक्या जमाती. ह्या बहुतकरून काननच्या म्हणजे पश्चिम पॅलेस्टाइनच्या प्राचीन रहिवासी असाव्यात. पश्चिम पॅलेस्टाइन हा प्रदेश यूरोप, आफ्रिका व आशिया यांच्या मध्यावर असल्याने तेथे अनेक जमातींचे मिश्रण होऊन हा मिश्रवर्णाचा समाज झाला असावा. त्यांच्या प्राचीन भाषेतील राजांची नावे आर्य भाषाकुलातील भाषेस जुळणारी आहेत. ही भाषा म्हणजे हिब्रूचीच एक अप्रगत अवस्था होय, असे म्हणतात. ‘अमोर’ हे एक देवाचे ना�� आहे. ‘अमुरु’ या शब्दाचे बॅबिलोनियन भाषेत दोन अर्थ होतात : ॲमोराइट लोक व पश्चिम दिशा. ॲमोराइट लोकांची ठिकाणे बॅबिलोनच्या पश्चिमेस येतात. युफ्रेटीसच्या मध्यभागाच्या प्रदेशावर इ.स.पू. २५०० च्या आसपास ॲमोराइट लोकांची लहानमोठी तीस राज्ये असावीत, असे दिसते. इ.स.पू. २४००—२००० ह्या काळात अन्य जमातींच्या आक्रमणामुळे ॲमोराइट लोकांनी स्थलांतरे केली. बरेच लोक बॅबिलोनियात आले व काही दक्षिणेकडे सरकले. कालांतराने तेथे स्वतंत्र ॲमोराइट राज्ये उदयास आली. बॅबिलोनियात गेलेल्या लोकांपैकी सुमुझबून याने इ.स.पू. २००० च्या सुमारास बॅबिलोनवर सत्ता मिळविली. याचा पाचवा वारस हामुराबी (इ.स.पू. अठरावे शतक) ह्याच्या अमदानीत या राज्याची मोठीच भरभराट झाली. हामुराबीनंतर ॲमोराइट सत्तेवर कॅसाइट जमातींचे आक्रमण सुरू झाले. त्यांनी बरीच वर्षे कॅसाइट लोकांना थोपवून धरले परंतु हिटाइट सम्राट पहिला मुरशिलिश याने बॅबिलोनवर हल्ला करून इ.स.पू. १५९५—१५५८ या काळात ॲमोराइट सत्ता नामशेष केली. या काळात व नंतरही त्यांमध्ये मार्डुक म्हणजे सूर्य आणि ईश्वर किंवा शक्तिदेवता यांची पूजा प्रचलित होती.\nसिरियाच्या दक्षिणेस असलेल्या ॲमोराइट जमातीने काननच्या डोंगराळ भागात आणि पश्चिम लेबाननमध्ये आपले वर्चस्व स्थापन केलेले दिसते. पुढे ह्यांनी ईजिप्तचे मांडलिकत्व पतकरून कादेश या राजधानीतून पॅलेस्टाइनच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत राज्य वाढविले. एल्. अमार्ना व बोगाझकई येथील लेखांत या राज्याचे उल्लेख येतात. सिरियाच्या प्रदेशात ईजिप्तचा दबदबा कमी होऊन हिटाइट सत्ता जशी प्रबळ झाली, तसे ॲमोराइट राजांनी हिटाइटांचे मांडलिकत्व पत्करले. इ.स.पू. १२०० च्या सुमारास तिसरा रॅमसीझ ह्याच्या आक्रमणामुळे हे राज्यही नाश पावले. यानंतर जॉर्डनमध्ये ॲमोराइट सत्ता काही काळ टिकली. इ.स.पू. १००० च्या सुमारास स्वतंत्र ॲमोराइट सत्ता व राज्य संपुष्टात आली असावीत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postअलेक्झांडर द ग्रेट\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27840/", "date_download": "2021-06-18T00:28:40Z", "digest": "sha1:GMT5MYKAKPTJEVZY7MXHN6TISOVPXWRZ", "length": 16919, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "फ्लेचर, जॉन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहा���)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nफ्लेचर, जॉन : ( डिसेंबर १५७९ – २९ ऑगस्ट १६२५). इंग्रज नाटककार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचा जन्म ससेक्समधील राय येथे झाला. २० डिसेंबर १५७९ रोजी राय येथेच त्याला बाप्तिस्मा दिला गेल्याचे दिसते. बेने (कॉर्पस क्रिस्ती) कॉलेज, केंब्रिज येथे त्याचे शिक्षण झाले. ⇨ फ्रान्सिस बोमंट, ⇨ फिलिप मॅसिंजर, विल्यम रोली ह्यांसारख्या नाटककारांच्या – मुख्यतः फ्रान्सिस बोमंटच्या – सहकार्याने फ्लेचरने नाट्यलेखन केले. फ्रान्सिस बोमंटच्या साहाय्याने फ्लेचरने नेमकी किती नाटके लिहिली, हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी ती जास्तीत जास्त पंधरा असावीत, असा अंदाज व्यक्त केला जातो. फ्लेचर आणि बोमंट ह्यांची गाढ मैत्री होती आणि सहनाटककार ह्या नात्याने त्यांची नावे परस्परांशी कायमची निगडीत झालेली आहेत. फ्लेचरने सर्वस्वी स्वतंत्रपणे लिहिलेल्या नाट्यकृतींची संख्या सोळाच्या आसपास येते.\nबोमंट आणि फ्लेचर ह्या दोघांनी जी नाटके परस्परांच्या सहकार्याने लिहिली असावीत, असे सामान्यतः मानले जाते, त्यांतील काही अशी : द नाईट ऑफ द बर्निंग पेसल (१६०९, प्रकाशित १६१३), द स्कॉर्नफुल लेडी (१६१०, प्रकाशित १६१६), फिलॅस्टर (१६११, प्रकाशित १६२०) आणि ए किंग अँड नो किंग (१६११, प्रकाशित १६१९).\nफ्लेचरने जी नाटके सर्वस्वी स्वतःच लिहिली असावीत असा अभ्यासकांचा अंदाज आहे, त्यांपैकी काही अशी: द फेथफुल शेफर्डेंस (प्रकाशित १६१०), द मॅड लव्हर (प्रयोग १६१९ आधी), द वाईल्ड गूज चेस (१६१२, प्रकाशित १६५२), द टेमर टेम्ड (प्रकाशित १६४७).\nज्यांना प्रेक्षकांकडून ताबडतोब प्रतिसाद मिळेल, असे परिणामकारक प्रसंग नाटकात गुंफण्याचे कौशल्य फ्लेचरकडे होते. नाटकात विपुल प्रसंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा निर्माण करण्याची त्याची प्रवृत्ती होती. तथापि प्रसंगांवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे परिपूर्ण व्यक्तिरेखनाच्या बाबतीत तो उणा ठरल्याचे दिसून येते. नाट्यकृतींची कथानके त्याने बांदेल्लो, बोकाचीओ (इटालियन), ऑनोरे द्यूर्फे (फ्रेंच) अशा विविध लेखकांच्या साहित्यातून घेतली. विशेषतः स्पॅनिश कथांचा फार मोठा वापर त्याने केल्याचे दिसते. आपल्या नाट्यकृतींतून उत्कट, भावगेय गीतांची रचना त्याने केली. प्लेगच्या विकाराने लंडन येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nबायरन, जॉर्ज गॉर्डन, लॉर्ड\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/14-lakh-x-ray-machine-gift-baramatikars-keshavrao-jagtap-346449", "date_download": "2021-06-17T22:49:27Z", "digest": "sha1:RGZPTNCH6L552WOYB45JONE4Y4OANDQB", "length": 18009, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बारामतीकरांसाठी त्यांनी दिले १४ लाखांचे एक्सरे मशिन", "raw_content": "\nकोरोना पार्श्वभूमीवर रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी पणदरेचे अॅड. केशवराव जगताप यांनी सिद्धेश्वर सहकार संकूलच्या माध्यमातून १४ लाख रुपये किंमतीची मोफत डिजीटल एक्सरे मशीन बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली.\nबारामतीकरांसाठी त्यांनी दिले १४ लाखांचे एक्सरे मशिन\nमाळेगाव : कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी पणदरेचे अॅड. केशवराव जगताप यांनी सिद्धेश्वर सहकार संकूलच्या माध्यमातून १४ लाख रुपये किंमतीची मोफत डिजीटल एक्सरे मशीन बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअर्थात बारामतीमधील शासकिय सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटल प्रशासनाने सदरची एक्सरे मशीन आनंदाने स्वीकारली. विशेषतः जगताप यांनी याआगोदरही बारामती तालुक्यात जलसंधारणाच्या कामासह मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सकाळ रिलीफ फंड, शिक्षणासाठी अर्थिक मदत करणे, आरोग्य शिबीरे, व्यायामशाळा, वाचनालय, मंदीर जीर्णोद्धार आदी समाजपोयोगी कार्य़ासाठी अलीकडच्या काळात दोन कोटी पेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याची नोंद आहे.\nदरम्यान, बारामती शहर व तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीच्या मदतीने सरकारी आरोग्य यंत्रणा रुग्णांना उपचार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. हे प्रयत्न करत असताना रुग्णांचे निदान व उपचार वेळत होणे क्रमप्राप्त बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये डिजिटल एक्सरे मशीनची कमतरता जानवत होती. अर्थात ही कमतरता सिल्व्हर ज्युबली हाॅस्पीटलचे प्रमुख डाॅ. सदानंद काळे, डाॅ महेश जगताप, डाॅ. निर्मल कुमार वाघमारे, डाॅ. दशरथ चवरे, डाॅ. रणजित मोहिते, डाॅ. अक्षय जरांडे इत्यादींनी पत्राद्वारे केशवराव जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली होती.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदरम्यान, जगताप यांनीही ८ सप्टेंबर रोजी मिळालेले वरील मागणी पत्र सिद्धेश्वर सहकार संकूलच्या संचालक मंडळासमोर मांडले. सहाजिकच संबंधित संचालक मंडळाने सुमारे १४ लाख रुपये किंमतीची मोफत डिजीटल एक्सरे मशीन बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर केला. हे विशेष होय. बहु कृपावंते माझीं मायबापें..मी माझ्या संकल्पें अंतरलो..संचिताने नाही तुकों दिला वाट..लाविले अदट मजसवे, या उक्तीचा प्रत्यय जगताप यांच्या कार्यातून येतो.\nएक्सरे मशिनचे फायदे- डिजीटल एक्सरे मिशिनचा दर्जा उच्च प्रतीचा असतो, कोवीड विषाणूमुळे फुप्फूसात झालेल्या संसर्गाचे वेळीच निदान होते, कमी वेळेत अधिक रुग्णांना सेवा देणे शक्य होते.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nCoronavirus : कोरोनाबाबत आता अजित पवार यांनीही केलं आवाहन\nबारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या संकटसमयी गर्दी टाळून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nCoronavirus : आता 'लालपरी'वर होणार बंद\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केलेले असल्याने रविवारी (ता. 22) बारामतीतून एकही एसटी बस रस्त्यावर येणार नसल्याची माहिती बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली.\nCoronaVirus : ग्रामीण भागातील नऊ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण; कोरोनामुळे आरोग्य विभागाकडून मोहीम\nपुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणात आज अखेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ लाख 30 हजार 179 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आणखी सहा लाख 15 हजार 786 कुटुंबाचे सर्वेक्षण करणे बाकी राहिले आहे. हे सर्वेक्षणह\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका :उपमुख्यमंत्री अजित पवार\nमुंबई ‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत केलं जातंय...\nबारामती : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात आज नगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण मोहिम राबविण्यात आली. बारामती शहर पोलिस ठाणे, ढोर गल्ली, सिध्देश्वर गल्ली, बुरुड गल्ली, कैकाड गल्ली, स्टेशन रस्ता, संपूर्ण मारवाड पेठ, भिगवण चौक, इंदापूर चौक, तीन हत्ती चौक, गांधी चौक, गुनवडी चौक,\nCoronaVirus : बारामतीतील बांधकामेही 31 मार्चपर्यंत बंद राहणार\nबारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रेडाई बारामतीच्यावतीने 31 मार्चपर्यंत सर्व प्रकारची बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, सचिव राहुल खाटमोडे व खजिनदार भगवान चौधर यांनी ही माहिती दिली. ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n\"कोणतीही तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या\" बॅचलर तरुणांची विनवणी\nनाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान मोदींनी (ता.२५) देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यानंतर लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्याचा दावा प्रशासन करत असले तरी नाशिकच्या सातपूर-अंबडसह जिल्यातील औद्योगिक वसाहतीत काम करणारे कंत्राटी कामगार तसेच विविध जिल्ह्यातून शिक्षण\nCoronavirus : बारामतीवरही घोंगावू लागलंय कोरोनाचे संकट\nबारामती : शहरातील एका रिक्षाचालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची रवानगी नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे. मात्र, तो कोरोनाबाधित आहे की नाही याचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नाहीत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.\nFight with Corona : रोहित पवारांचा निर्धार, कर्जत-जामखेडकर कोरोनाला हद्दपार करणार\nबारामती : सध्या देशभरात दहशत माजवलेल्या कोरोनाशी सामान्य माणसापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळेजण दोन हात करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार, प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाला मर्यादा पडत आहेत.\nरिक्षाचालकांनी राज्य शासनाकडे केल्या विविध मागण्या\nबारामती : कोरोनाच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांनीही राज्य शासनाकडे विविध मागण्या केल्या असून, तशा आशयाचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. बारामती व इंदापूरमधील ऱिक्षाचालकांच्या वतीने ही मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/timely-treatment-can-reduce-risk-of.html", "date_download": "2021-06-18T00:01:05Z", "digest": "sha1:H53NS576H4VYYS546RANI7XCMPSGL6NV", "length": 8209, "nlines": 78, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "वेळीच उपचार घेतल्यास "म्युकरमायकोसिस" आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हावेळीच उपचार घेतल्यास \"म्युकरमायकोसिस\" आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nवेळीच उपचार घेतल्यास \"म्युकरमायकोसिस\" आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nमनोज पोतराजे मे २२, २०२१ 0\nचंद्रपूर दि. 22 मे : \"म्युकरमायकोसिस\" हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. हा एक अति जलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना \"म्युकरमायकोसिसचा\" धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, तसेच ज्या रुग्णांना मधुमेह आहे अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. मात्र वेळीच उपचार घेतल्यास \"म्युकरमायकोसिस\" या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nकोरोना संसर्गाबरोबरच \"म्युकरमायकोसिस\" या आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते.\nप्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर \"म्युकरमायकोसिस\" हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्या पर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.\nही आहेत \"म्युकरमायकोसिस\" आजाराची लक्षणे :\nचेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे.\nगाल दुखणे व गालावर सूज येणे.\nनाकावर सूज येणे,नाक दुखणे व नाक सतत वाहू लागणे.\nचेहरा अथवा डोळ्यांवर सूज येणे व डोळे दुखणे.\nदृष्टी अधू होणे व डोळ्यापुढे दोन प्रतिमा दिसणे.\nदात दुखणे किंवा हलु लागणे.\nवरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वे���ेत उपचार करून घ्यावेत.\nलक्षणे दिसू लागल्यास त्वरित नाक, कान, घसा व दंत तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.\nमधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी.\nरक्तातील साखर वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nमास्क नियमित वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.\nडॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घ्यावेत.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nisargshala.in/mars-dust-storms-info-camping-near-pune-nisargshala/", "date_download": "2021-06-18T00:25:28Z", "digest": "sha1:PVITVGONRK45NS7256NOZIMRUCF3ESYZ", "length": 10090, "nlines": 121, "source_domain": "www.nisargshala.in", "title": "मंगळावरील धुळीचे लोट – निसर्गशाळा – Camping near Pune", "raw_content": "\nमंगळ जर कुणाच्या कुंडली मध्ये बसला/असला तर त्याचे/तिचे चांगलेच बॅंड वाजवतो. आत्ता म्हणजे सध्या, आपल्या पृथ्वीवरील जुन २०१८ च्या महिन्यामध्ये, खुद्द मंगळालाच धुळीने ग्रासले आहे. मंगळाच्या कुंडलीमध्ये धुळीचे लोट आले आहेत.\nगेली अनेक दशके मानवास मंगळाने वेध लावले आहेत. या दशकांच्या अभ्यासामध्ये शास्त्रज्ञांना मंगळावरील धुळीचे लोट किंवा वावटळे जास्त आव्हानात्मक आणि मोहक वाटतात.\nजुन महिन्यातील हे सारे फोटोज आहेत. उजवीकडुन डावीकडे पाहत आल्यास मंगळावरील धुळीच्या लोटांमुळे, मंगळावरील आकाश कसे हळु हळु धुळीने भरुन जात आहे तसेच, सुर्याला देखील झाकुन टाकत आहेत हे दिसते. नासाच्या ऑपॉर्च्युनिटी रोव्हर च्या कॅमे-याच्या लेन्स मधुन दिसणा-या अनेक छयाचित्रांचे हे संकलन.\nनासाचे ऑपॉर्च्युनिटी रोव्हर हे मानवरहित रोव्हर म्हणजे यंत्रमानवच, मंगळाच्या साडेचौदा वर्षांच्या अभ्यास मोहिमेवर आहे. त्या यानाचे सर्व संचालन नासाचे शास्त्रज्ञ पृथ्वीवरुन करीत आहे. नासाच्या वेबसाईटवर नुकतेच त्यांनी हे यान काही काळापुरते निःचेष्ट झाले असल्याचे जाहीर केले. याचे कारण आहे मंगळावरील धुळीचे वादळ. धुळीची ही वादळे मंगळावरील दिवसाला रात्रसदृश्य परीस्थितीमध्ये रुपांतरीत करतात. धुळीच्या वादळामुळे, या यानाच्या बॅटरीज रीचार्ज होत नाहीत. यानावर बॅटरी रीचार्ज करण्यासाठी जे सौर उपकरण आहे त्यावर धुळ बसल्याने, बॅटरी रीचार्ज होत नाहीयेत.\nमार्स रेकोनेसन्स ऑर्बीटर, या मंगळाभेवती फिरणा-या यानाने, मंगळावर उतरलेल्या मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर या स्वयंचलित गाडी च्या आसपास २००७ मध्ये धुळीच्या वादळाची टिपलेली ही छायाचित्रे.\nया महिन्यामध्ये मंगळाच्या वातावरणामध्ये प्रचंड मोठे धुळीचे वादळ थैमान घालीत आहे. आणि हे काही पहिलीच वेळ नाहीये धुळीच्या वादळाची. २००७ मधील वादळामध्ये ऑपॉर्च्युनिटी रोव्हर एक महिनाभर अचल होते. धुळीचे प्रचंड आवरण सौर उपकरणांवर आल्याने बॅटरीमधील ऊर्जा संपण्याच्या स्थितीला आली होती. पण पुन्हा सुर्यप्प्रकाश जसा उपलब्ध झाला तशी अभियंत्यांनी योग्य ती पावले उचलुन रोव्हरला पुर्व स्थितीला आणले.\nधुळीच्या आवरणाने रोव्हरचे काय होते याचे हे दोन फोटोज. डावीकडील फोटो जाने २०१४ मधील आहे आणि उजवीकडील फोटो मार्च २०१४ मधील आहे.\n१९७१ मध्ये नासाचे पहिले, मरीनर ९ हे यान मंगळाच्या कक्षेत गेले. पण जेव्हा ते कक्षेत फोचले तेव्हा नेमके मंगळावर धुळीचे वादळ आले होते. त्यामुळे पोहोचुन देखील एक महिनाभर शास्त्रज्ञांना काहीच हाती आले नाही. पण जसे हे वादळ शांत झाले तसे मंगळाच्या पृष्टभागाचा पहिला फोटो पहावयास मिळाला. तो खाली आहे.\nमंगळाच्या पृष्टभागाचा देखावा. १९७१ मध्ये मंगळाच्या कक्षेत जाणारे पहिले मानवीय यान म्हणजेच मरीनर ९. या फोटो मध्ये मंगळावरील प्राचीन नद्यांची खोरी देखील पाहता येऊ शकतात.\nद माशन नावाच्या सिनेमामध्ये मॅट डेमन ने जे पात्र साकारले आहे त्या पात्राला मंगळावर वादळामुळे अडकुन पडावे लागते असे दाखवले आहे. खरतर मंगळवरील वातावरण अत्यंत विरळ असल्याने त्यावरील वादळ देखील मोठे असुनदेखील विध्वंसंक नसते. ते सौम्य धुळींच्या तरंगणा-या लहरींचे असते.\nधुळीची वादळं अभ्यासातील अडचण जरी असले तरी त्यामुळे मंगळावरील तापम��न नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. खालील फोटो मध्ये असेच वादळ दिसत आहे की जे घरंगळत, त्या प्राचीन नद्यांच्या खो-यांमधुन डाव्या बाजुला सरकताना दिसते आहे.\nगडगडत सरकणारे धुळीचे वादळ\nधुळीची वादळे काही फक्त मंगळावरच असतात असे नाही. आपल्या वसुंधरेच्या पृष्टभागावर देखील अशी धुळीचे वादळे येत असतात.\nसांगा बर पृथ्वीवर कुठ येतात अशी धुळीची वादळं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/457", "date_download": "2021-06-17T22:37:21Z", "digest": "sha1:6KULQ37N2COZMXGJ3R23T6Y3TW6XZ2BU", "length": 7619, "nlines": 135, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "बोर्डी नदीत वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला, मुलगा बेपत्ताच | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News बोर्डी नदीत वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला, मुलगा बेपत्ताच\nबोर्डी नदीत वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला, मुलगा बेपत्ताच\nखामगाव: बोर्डी नदीकाठी बकºया चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह एक जण वाहून गेल्याची घटना काल सकाळी घडली होती. याघटनेतील वडिलांचा मृतदेह दुपारी सापडला होता. १६ वर्षाचा मुलगा व दुसरा व्यक्ती बेपत्ता होता. आज सोमवारी सकाळी गजानन लहानू रणसिंगे वय ३८ याचा मृतदेह मोरगावनजीक पाण्यात तरंगतांना दिसून आला.\nसविस्तर असे की, खामगाव परिसरात रविवारच्या रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे खामगाव तालुक्यातून वाहणाºया बोर्डी नदीलाही मोठा पूर आला. नदीकाठी सोमवारी सकाळी बकºया चारत असतांना गजानन लहानू रणसिंगे वय ३८, राहुल गजानन रणसिंगे वय १६, दिलीप नामदेव कळसकार वय ४२ हे तिघे वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील दिलीप नामदेव कळसकार याचा मृतदेह कालच नागरिकांना सापडला होता. तर बापलेक बेपत्ता होते. आज सकाळी गजानन रणसिंगे यांचा मृतदेह सापडून आला तर मुलगा राहूल अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु असल्याची माहिती माक्ताकोक्ता चे सरपंच गणेश ताठे यांनी ‘वºहाड दूत’शी बोलतांना दिली.\nPrevious articleकोरोनाग्रस्त गर्भवतीची प्रसूती\nNext articleअकोल्याचे वृत्तप्रतिनिधी विशाल बोरे यांना प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार जाहीर\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nक��ंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/politics-of-ambulances-in-chandrapur.html", "date_download": "2021-06-18T00:03:39Z", "digest": "sha1:INNEET2LQOS7YLQILSMBDSGTXHP6FC2T", "length": 8505, "nlines": 63, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपुरात रुग्णवाहिकेचे राजकारण; डझनभर रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाचंद्रपुरात रुग्णवाहिकेचे राजकारण; डझनभर रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात\nचंद्रपुरात रुग्णवाहिकेचे राजकारण; डझनभर रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात\nमनोज पोतराजे मे २५, २०२१ 0\nचंद्रपूर : शनीदेव नाराज झाले तर मनुष्याचे जीवन नरकापेक्षा काही कमी नसते. कुंडलीत अडीच किंवा साडेसात वर्षांसाठी शनीचा प्रकोप होतो, अशी आख्यायिका आहे. सध्या मनुष्यजातीवर कोरोना नावाचे महाभयानक शनिकोप आले आहे. यातून सावरण्यासाठी डॉक्टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाच्या भयावह स्थितीतही केवळ निधी न मिळाल्याने रुग्णवाहिका शोरुममध्येच धूळखात आहेत.\nआपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे. मात्र, राजकीय स्वार्थ आणि कामाच्या अनास्थेमुळे रुग्णांना मृत्यूच्या दारात उभे राहावे लागत आहे. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णवाहिका भेट दिल्याच्या बातम्या प्रकाशित करून घेतल्या. प्रसिद्धी मिळाली. पण, रुग्णवाहिका पोहोचल्या नाहीत. चंद्रपूर येथील नागपूर मार्गावर शनी मंदिर आहे. याच शनिमंदिरासमोर फोर्स कंपनीची शोरुम आहे. येथील मोकळ्या मैदानात रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. अधिक चौकशी केली असता गौङबंगाल पुढे आले. महाविकास आघाडीतील एका बङ्या नेत्याने घोषित केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त जिल्ह्यातील रुग्णांच्या स��वेसाठी या रुग्णवाहिका आहेत. मोठ्या नेत्याकडून रुग्णवाहिका घोषित झाल्याने मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र कोरोणाची दुसरी लाट संपूनही या रुग्णवाहिका रुग्णसेवेत पोहोचू शकल्या नाहीत. गडचिरोली जिल्ह्यासाठी या रुग्णवाहिका असल्या तरी या चंद्रपुरातील एका शोरूम समोर त्या धूळखात पडलेल्या आहेत. या मोठ्या नेत्यांनी शोरूमचा निधी अद्याप पर्यंत जमा न केल्यामुळे त्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होऊ शकल्या नाहीत. यासोबतच एक रुग्णवाहिका चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या मतदार संघातील आहे. मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने येथे धूळखात पडलेली आहे. आज कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची मोठी गरज असतांना पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील एखादी रुग्णवाहीका अशी धूळ खात पडलेली असेल, तर काय म्हणावे\nरुग्णवाहिकेची राजकारण करायचं आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शो रूम मध्ये महिनोंमहिने रुग्णवाहिका पङून आहेत, ही शोकांतिकाच आहे\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/iffco-testing-nano-urea-in-two-stated-of-india-first-consignment-sent-to-uttar-pradesh/300314/", "date_download": "2021-06-17T23:54:37Z", "digest": "sha1:7W72OWVVDIGJCX4CSZONYZN5LZVVVASE", "length": 12496, "nlines": 143, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IFFCO testing nano urea in two stated of india, first consignment sent to uttar pradesh", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी शेतकऱ्यांना आता नॅनो यूरियाचा पर्याय 'या' राज्यांमध्ये प्रयोगाला सुरूवात\nशेतकऱ्यांना आता नॅनो यूरियाचा पर्याय ‘या’ राज्यांमध्ये प्रयोगाला सुरूवात\nमुलुंड येथे भिंत कोसळून दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू\nआंदोलन करु ��का, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून सूचना\nMumbai Corona Update: मुंबईत पुन्हा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६६६ कोरोनाबाधितांची नोंद\nLive Update: रिव्ह्यू पिटीशन सरकार येत्या गुरूवारी दाखल करणार – संभाजीराजे\nविद्युत विभागातील भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम तयार करा, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश\n१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.\nशेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंधाधुंद पद्धतीने होणाऱ्या यूरियाचा अतिरेकत आता समोर येऊ लागला आहे. यूरियामुळे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. हीच गोष्ट टाळण्यासाठी आता नॅनो यूरियाचा प्रयोग येऊ घातला आहे. जवळपास ५० किलो यूरियाच्या तुलनेत अवघ्या अर्धा लीटर नॅनो यूरिया या तंत्रज्ञानाद्वारे पुरेसा असणार आहे. त्यामुळेज जिथे ५० किलोचे एक पोते यूरिया खर्ची व्हायचे त्याठिकाणी अवघ्या अर्धा लीटर यूरियामध्ये ही गरज भागवणे शक्य होणार आहे. Nano Urea च्या तंत्रज्ञानामुळेच हे शक्य होणार आहे. सरकारी कंपनी असलेल्या IFFCO ने नॅनो यूरियाचे लिक्विड (द्रव) रूपातील यूरिया निर्मितीला सुरूवात केली आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या कंपनीने या द्रव स्वरूपातील पहिली खेप ही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पाठवली.\nनॅनो युरिया ही IFFCO मार्फत गुजरात येथील कलोल स्थित बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये पेटंट तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आले आहे. एक नव्या स्वरूपाचा आणि संशोधनातील आविष्कार म्हणून या नॅनो यूरियाकडे पाहिले जात आहे. याआधी इफकोच्या वतीने हे तंत्रज्ञान ३१ मे २०२१ रोजी नवी दिल्लीतील एक कार्यक्रमात जगासमोर मांडण्यात आले होते. याआधीच इफकोच्या वतीने सांगण्यात आले होते की, शेतीमध्ये युरियाचा अंधाधुंद प्रयोग थांबवण्याची गरज आहे. तसेच यूरियाच्या अतिवापरामुळे अनेक गंभीर समस्या समोर येत आहेत. त्यामुळेच एकुण ५० किलो यूरियाची जागा आता अर्धा लीटर नॅनो यूरियाचे लिक्विड घेणार आहे.\nइफकोच्या दाव्यानुसार हा नॅनो यूरिया पोषक मूल्यांचा समावेश असलेला आहे. तसेच मातीतले, पाण्यातले आणि वायू प्रदुषण कमी करण्यासाठी हा यूरिया सक्षम आहे. इफकोच्या दाव्यानुसार नॅनो यूरियाच्���ा वापरामुळे पिकामध्ये आठ पटीने वाढ होण्यासाठी मदत होईल. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चातली कपात करणे शक्य होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या फायद्यातही वाढ होऊ शकते. गुजरातच्या कलोल आणि उत्तर प्रदेशात आंवला आणि फूलपूर येथे यूरियाचा प्रयोग सुरू झाला आहे. प्रयोगातील पहिल्या टप्प्याअंतर्गत १४ कोटी यूरिया लिक्विड बॉटल्सची उत्पादन क्षमता विकसित करण्यात येईल. तसेच दुसऱ्या टप्प्यात २०२३ पर्यंत आणखी १८ कोटी बॉटल्स तयार केल्या जातील. या नियोजनानुसार २०२३ पर्यंत ३२ कोटी बॉटल्सच्या माध्यमातून १.३७ कोटी मेट्रिक टन यूरियाची जागा घेतील असा अंदाज आहे. भारतात विक्री होणाऱ्या एकुण नायट्रोजनवर आधारीत खतांमध्ये ८२ टक्के प्रमाण हे युरियाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यूरियाचा अतिवापर झाल्याचे आढळले आहे. येत्या २०२०-२१ मध्ये युरियाचा वापर हा ३७ दशलक्ष मेट्रिक टन पोहचेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nमागील लेखनुसरत जहाँ होणार आई, पण याबाबत पतीला नाही माहित; भाजप नेत्याला करतेय डेट\nपुढील लेखहाय प्रोटीन्स कडधान्याचे सॅलेड\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/heavy-rains-in-maharashtra-for-next-4-days/301769/", "date_download": "2021-06-17T23:38:41Z", "digest": "sha1:E4Y6UJGTRV65PKQ6MT24FXT6AIVKK7AQ", "length": 6340, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Heavy rains in maharashtra for next 4 days", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा\nपुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\n१३.७% ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत\nमहाराष्ट्रभर पावसानं हजेरी लावली आहे. कुठे संततधार, तर कुठे मुसळधार सरी कोसळताना दिसत आहेत. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच मुंबईत रेड अलर्ट तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली आहे.\nमागील लेखDevmanus: देविसिंग लटकणार फासावर, मालिकेत नव्या पात्राची एंट्री\nपुढील लेखऑली रॉबिन्सनला शिक्षा झालीच पाहिजे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा ईसीबीच्या निर्णयाला पाठिंबा\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/possibility-second-wave-corona-be-prepared-strict-rules-cm-uddhav-thackeray-33474/", "date_download": "2021-06-17T23:23:37Z", "digest": "sha1:MBHANNCL7L6VKCN4T346RZ6DSJ6QGK36", "length": 13311, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "possibility second wave corona be prepared strict rules cm uddhav thackeray | कोरोना... तर यासाठी तयार राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nCorona Side Effectकोरोना… तर यासाठी तयार राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश\nआर्थिक चक्र (Economic cycle) फिरवण्यासाठी तरुण (Youngsters) पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर (work) जात आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत (senior citizens) विषाणू पोहोचण्याची श��्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर (Awareness) मोठा भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.\nवेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा\nमुंबई : रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजण्याचे काम चालू आहे, त्यामुळे पुढचे सहा महिने (six months) ही बंधने (restrictions) राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जगभर कोरोना विषाणू (corona virus) प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जात आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले.\nकोविड १९ संदर्भात औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागनिहाय जिल्ह्यांच्या आढावा बैठका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतल्या. मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटन आणि अन्य देशांत आता पुन्हा बंधने घालणे सुरू करण्यात आले आहे. आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे.\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होण्याची शक्यता, WHO ने व्यक्त केली भीती\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे.\n– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1-10-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-100-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE/AGS-CN-221?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-18T00:56:24Z", "digest": "sha1:HRER737ZFCP2UA5XGPINI4MV2BHSXZHP", "length": 4761, "nlines": 71, "source_domain": "agrostar.in", "title": "मल्टीप्लेक्स मल्टीप्लेक्स पुष्टी चिलेटेड 10% कॅल्शियम (100 ग्रॅम) - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nमल्टीप्लेक्स पुष्टी चिलेटेड 10% कॅल्शियम (100 ग्रॅम)\nरासायनिक रचना: कॅल्शियम10% इडीटीए\nमात्रा: 10 ग्रॅम/पंप किंवा 100 ग्रॅम/एकर\nप्रभावव्याप्ती: मॅग्नेशियम आणि गंधकाच्या बरोबर कॅल्शियम हे दुय्यम पोषक मूलद्रव्यांपैकी एक आहे. प्राथमिक पोषक मूलद्रव्यांप्रमाणेच (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम), वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी ही मूलद्रव्ये आवश्यक आहेत. पेशी भित्तिका मजबूत करण्यासाठी मदत करते. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेक रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करते.\nसुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1-2 वेळा\nपिकांना लागू: सर्व पिके\nनेमॅटोफ्री प्लस (व्हर्टीसिलीयम क्लामीडोस्पोरीयम) 1 किग्रॅ\nमल्टीप्लेक्स पुष्टी चिलेटेड 10% कॅल्शियम (100 ग्रॅम)\nटाटा बहार (1000 मिली)\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी ल���गू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://defencejobindia.in/tanmay-fadnavis-vaccination-%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T22:59:59Z", "digest": "sha1:J7ROLWYVGPALUNQJSPIFQC7FQBLY6EQO", "length": 19963, "nlines": 282, "source_domain": "defencejobindia.in", "title": "Tanmay Fadnavis Vaccination : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड » Latest Govt Jobs Notification 2021", "raw_content": "\nTanmay Fadnavis Vaccination : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड\nबारामती : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे. बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यात तन्मय फडणवीसने हेल्थ वर्कर म्हणून लस घेतल्याचं समोर आलं आहे. तन्मय फडणवीस हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आहेत.\nकाही दिवसांपूर्वी तन्मय फडणवीसने कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही घेतली होती. लस घेतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरुन मोठा वादंग झाला होता. तन्मयचं ट्विटर अकाऊंट पाहिले तर त्याने अभिनेता असल्याचे नमूद केलं आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना आरोग्य कर्मचारी म्हणून त्याने उल्लेख केला असल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.\nTanmay Fadnavis Vaccination प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणतात….\nएप्रिल महिन्यात देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर लसीकरणाचा एका फोटो शेअर केला होता. त्यावेळी देशात केवळ 45 वर्षांवरील नागरिकांनाचा कोरोना लस घेण्याची अट होती. असं असताना फारच कमी वयाच्या तन्मयने नागपुरात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याने लगेचच तो फोटो डिलीट केला. परंतु काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅण्डलवर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस घेणाऱ्या तन्मयचा फोटो शेअर केला. “तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का फ्रण्टलाईन वर्कर आहे का फ्रण्टलाईन वर्कर आहे का आरोग्य कर्मचारी आहे का आरोग्य कर्मचारी आहे का जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का” असे प्रश्न काँग्रेसने विचारले होते.\nTanmay Fadnavis Memes | ‘चाचा विधायक है हमारे’, ट्रोलर्सच्या निशाण्यावर तन्मय फडणवीस; ‘ये फस गया’ म्हणत अनेक मीम्स व्हायरल\nदेवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते\n“तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.\nतर याच प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “कायदा सगळ्यांना समान आहे,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. “कोणीही नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्याचा अवलंब करावा. आम्ही नेहमी कायद्याच्या बाजूने आहोत. या मुद्द्यावर आम्ही तुमच्यासोबत आहोत. याप्रकरणी कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात अशी कृती पुन्हा होणार नाही,” असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.\nकोण आहे तन्मय फडणवीस\nतन्मय हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. तन्मयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘अॅक्टर’ असं लिहिलं असून इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये ‘पब्लिक फीगर’ असा उल्लेख आहे. अभिजीत फडणवीस हे शोभा फडणवीस यांचे पुत्र आहेत. शोभा फडणवीस या माजी मंत्री देखील होत्या.\nसेहत बनाने के लिए खाते हैं केले तो हो जाएं सावधान, फायदे की जगह हो सकते हैं नुकसान\nइतनी आलीशान जिंदगी जीते हैं Amazon के मालिक, देखिए कैसे खर्च करते हैं अपने करोड़ों रुपए\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे June 17, 2021\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल June 17, 2021\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\nWeb Series Review: सोसाइटी की लिफ्ट बीच में फंस गई है ‘सनफ्लावर’ June 17, 2021\nTips For Farmers : पेरणी करताना काय खबरदारी घ्यावी कृषी संचालक विकास पाटील यांचं विश्लेषण June 17, 2021\nठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वंदना परिसरात कंबरेपर्यंत पाणी, वाहनांचं नुकसान June 17, 2021\nकाँग्रेसच्या नाना पटोले यांच्या ‘एकला चलो’ भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उत्तर June 17, 2021\nशिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाला मुहूर्त मिळण्याची शक्यता June 17, 2021\nभारतीय वंशाचे सत्य नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे चेअरमन June 17, 2021\nUPSC मुख्य परीक्षा पास अकोल्याच्या देवानंदला वाचविण्यासाठी जगभरातून साद\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\nWeb Series Review: सोसाइटी की लिफ्ट बीच में फंस गई है ‘सनफ्लावर’\nTips For Farmers : पेरणी करताना काय खबरदारी घ्यावी कृषी संचालक विकास पाटील यांचं विश्लेषण\nठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वंदना परिसरात कंबरेपर्यंत पाणी, वाहनांचं नुकसान\nकाँग्रेसच्या नाना पटोले यांच्या ‘एकला चलो’ भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उत्तर\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/nilesh-rane-criticizes-minister-gulabrao-patil/", "date_download": "2021-06-17T22:42:01Z", "digest": "sha1:UMBNWZHW3AYRFKLVHR3KL7Z6FOBUCU4Y", "length": 45864, "nlines": 420, "source_domain": "shasannama.in", "title": "Nilesh Rane: नीलेश राणे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका, म्हणाले... – शासननामा न्यूज - Shasannama News Nilesh Rane: नीलेश राणे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका, म्हणाले... – शासननामा न्यूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि ��यानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळ��� चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रNilesh Rane: नीलेश राणे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका, म्हणाले...\nNilesh Rane: नीलेश राणे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका, म्हणाले…\nपाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सुपारीचोर आहेत. ते सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. गुलाबराव एखादी युनिव्हर्सिटी किंवा स्पेस सायन्सचे सेंटर उघडणार नाही तर ते वाळूच चोरणार. त्यांची अक्कलच तेवढी आहे, अशा शब्दांत भाजपचे युवा नेते, माजी खासदार नीलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका केली.\nनीलेश राणे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी जळगावात आलेले होते. भाजपच्या जिल्हा कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.\nनीलेश राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे. तेच ना गुलाबराव. इथे पालकमंत्री आहेत सुपारीचोर. ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार, ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार, असा आरोपही निलेश राणे यांनी यावेळी केला.\nPrevious articleमुंबईच्या सौंदर्यात भर पडणार; शहरात विस्तीर्ण जंगल फुलवण्याचा मार्ग मोकळा\nNext articleपुणे आग दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना PM मोदींनीही जाहीर केली मदत\nज��लेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nTwitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत प��होचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nमुंबई : शिवसेनेने राममंदिरा बाबत विरोधी भूमिका घेतली त्यावरून भाजप-सेना मध्ये तुफान राडा झाला . दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्��ानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://thelokshakti.com/special-article-corona-warcommanderhealth-minister-rajesh-tope/", "date_download": "2021-06-17T22:50:50Z", "digest": "sha1:KS55LSB6DOAX67MI77I64JAWNKMEQD4G", "length": 89987, "nlines": 660, "source_domain": "thelokshakti.com", "title": "विशेष लेख : कोरोना युद्धातला लढवय्या सेनापती... आरोग्यमंत्री राजेश टोपे..! - लोकशक्ती", "raw_content": "गुरुवार, १७ जून २०२१\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n| नवी दिल्ली / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nआपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\n| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nकल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा कामांचा धडाका सुरूच.. दुर्गाडी जवळील पुलाचे लोकार्पण..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाई�� | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nक्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम...\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nबँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का \nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nयंदा तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का\nगुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..\nसुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिक्षकावर आली उपोषणाची वेळ. \nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nप्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते,...\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\n” पर कर्तव्य सर्वोपरी रखा..” , खासदाराला मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले व्हायरल पत्र..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n| नवी दिल्ली / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\nआपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\n| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने...\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nकल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा कामांचा धडाका सुरूच.. दुर्गाडी जवळील पुलाचे लोकार्पण..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nयंदा भाजपला द���ाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nक्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम...\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\nबँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का \nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\n| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,...\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nपद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या...\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\nयंदा तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का\nगुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..\nसुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिक्षकावर आली उपोषणाची वेळ. \nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\n| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात...\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्���ंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\n| प्रयोगशील | रँचो ची भारतीय सैन्यांना उबदार भेट \nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल...\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nIPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली.. इथे आणि या दिवशी होणार लिलाव..\nप्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते,...\nविशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले\nअसा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\n” पर कर्तव्य सर्वोपरी रखा..” , खासदाराला मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले व्हायरल पत्र..\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\nसामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात...\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nफडणवीसांना अफजलखान चावला का \nअन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश\nअन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगत��िंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nविशेष लेख : कोरोना युद्धातला लढवय्या सेनापती… आरोग्यमंत्री राजेश टोपे..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — मे ३०, २०२० 1 comment\nकाही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान विसरून ते पूर्ण ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने तीन महिन्यांपासून असाच एक सेनापती लढतोय… अगदी प्रत्येक क्षण.. ते ही न दिसणाऱ्या दुश्मनासोबत; जीवाची बाजी लावून. ते सेनापती म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री (सेनापती) राजेश अंकुशराव टोपे उर्फ भैय्यासाहेब…\nकार्यक्षम माणसाच्या क्षमतेला योग्य दिशा आणि न्याय मिळाला तर तो माणूस सकारात्मक नि सर्जनात्मक परिवर्तन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो; मग तो पेशाने इंजिनिअर असला तरी उत्तम आरोग्य सेवकाची भूमिकाही त्याला सहज निभावता येते. त्याला माहित नाही म्हणून तो अडखळत नाही; तर तो माहिती मिळवण्यासाठी अधिक कष्ट घेतो. तो थकला जरी; तरी पण थांबत मात्र नाही. तंत्र शिक्षणातला महामेरू असणारा तो, त्याच्यासाठी आरोग्यखातं म्हणजे अनोळखी प्रांत असतो; पण त्याचा बाऊ न करता त्या प्रत्येक गोष्टींशी तो फार कमी वेळेत परिचित होतो, एखाद्या निष्णात पंडितासारखा. न दिसणारं संकट आज त्याच्या मानगुटीभोवती घोंगावत असूनही; तो मात्र निर्भीड योध्यासारखा खंबीर उभा राहिला. कारण मिळालेली जबाबदारी हे ओझं नाही तर जीवित कर्तव्य समजणाऱ्या या योद्धयाला ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीय… या राज्यातल्या प्रत्येक माणसासाठी..\nत्याची आई एकीकडे मृत्यूशी झुंज देतीय, मुलगा मेंदूच्या आजाराशी आताच कुठे लढून बाहेर पडलाय, सह्याद्रीसारख्या खंबीर पाठीशी असणाऱ्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचं दुःख अजून भळभळत असतानाही पायाला भिंगरी लावून हा योद्धा राज्यभर न दिसणाऱ्या गणिमाला (कोरोनाला) संपण्यासाठी योजना आखतोय. तळमळीने लोकांना आवाहन करतोय. अगदी प्रत्येक बारीक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडतोय. मास्क, सॅनिटाइझर, पीपीई किट उपलब्धतेपासून, कोव्हिड सेंटर, कोरंटाईन सेंटर दवाखाने उभारणीपासून ते प्रत्येक रुग्णांना आवश्यक ती सुविधा देण्याचा आणि त्याबरोबरच आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांचा धीर वाढवण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणारा असा आरोग्यमंत्री या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने यापूर्वी कधीच पहिला नाही.\nतीन महिन्यांपूर्वी युवा प्रेरणा कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आरोग्य मंत्री राजेश टोपे व त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषाताई टोपे यांची प्रकट मुलाखत घेण्याचा योग आला होता. या मुलाखतीच्या निमित्ताने एका राजकारणापलीकडल्याच्या माणसाची ओळख झाली. शरदचंद्र पवार साहेबांच्या तालमीत घडलेल्या आणि वडील कर्मयोगी अंकुशराव टोपे यांचा आदर्श घेऊन शिक्षण, शेती, आरोग्य, तंत्रज्ञान, ऊर्जा अशा प्रत्येक क्षेत्राबद्दल परिपूर्ण अभ्यास असणारा, त्यावर बोलणारा, विधानसभेत प्रत्येक प्रश्नांवर तितक्याच आत्मविश्वासाने मत मांडणारा पवार साहेबांनंतर सर्वंविषयांचा व्यासंग असणारा महाराष्ट्राच्या राजकारणात राजेश टोपे यांच्यासारखा दुसरा नेता कदाचित दुर्मिळच असावा. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत सातत्याने कामाला महत्व देणारा हा नेता कधी कुणावर टीका- टिपण्णी करताना महाराष्ट्राने पाहिला नाही. बोलण्यातील नम्रता आणि वागण्यातील संयम हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख. कुटूंबामध्ये असंख्य संकटे उभी असताना एकट्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन प्रत्येक जबाबदारी तितक्याच खुबीने निभावणारा तो, कधी उत्तम कारखानदार… तर कधी उत्तम शिक्षण संचालकाची भूमिका पार पाडतो. कधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अडचणी ऐकण���रा लोकनेता होतो; तर कधी प्रशासनाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सडेतोड प्रश्न विचारणारा प्रशासक होतो. राज्यभरातून त्यांच्याकडे वेगवेगळी कामे घेऊन आलेल्या त्या प्रत्येकाचं समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करणारा तो सामान्यातून असामान्यत्वाकडे सातत्याने प्रवास करतो.\nकार्यक्षमता असूनही, असामान्य कर्तृत्वाचे धनी असूनही राजेश टोपे आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीसे पडद्याआडच राहिले. कधी प्रसिध्दीचा हव्यास म्हणून त्यांनी सवंग प्रसिद्धीसाठी उगाच भडंग विधान केली नाहीत, ना अनाठायी भूमिका घेतल्या, समाज मने दुखावतील, प्रशासनाला वेठीस धरल्या जाईल अशी कृती त्यांच्या कडून कधी घडताना दिसली नाही. समाजात तेढ निर्माण करणं किंवा टीकेचा विषय होणं अशा अवास्तव चुका त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधी घडताना दिसल्या नाहीत. उलट प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढत राहणं; मग कधी जायकवाडीच्या पाण्यासाठी, तर कधी पिकविम्यासाठी, तर कधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते संयमाने लढताना दिसले. त्यांच्यातील हाच संयमीपणा त्यांच्या लढवय्या वृत्तीच दर्शन घडवतो. हीच त्यांची लढाऊ वृत्ती या कोरोना संकटात अख्या जगानं पाहिली. प्रत्येक वेळी संकटाना आक्रमकपणे उत्तर देण म्हणजेच पराक्रम नसतो; तर प्रतिकूल परिस्थितीत संयमानं खंबीरपणे शांत उभं राहण्यातही पुरुषार्थ असतो हे त्यांनी या कोरोना युद्धात दाखवून दिलं. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर पडद्यामागे राहीलेला हा कर्तृत्ववान तारा या संकटाच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक पटलावर झळाळून चमकताना दिसला.\nआरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी आजवर पूर्णपणे पराक्रमाची शर्थ केली आहे. देशात सर्वात कार्यक्षम आरोग्यमंत्री म्हणून त्यांना अगदी विरोधकांनीही शाबासकी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक परिस्थितीची माहिती ते आजही समाजमाध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचवत आहेत. अगदी इंग्रजी वाहिन्यांवर देखील कोरोनासंबंधाने त्यांच्या मुलाखती पाहून महाराष्ट्राच्या राजकारणात अभ्यासू, कार्यक्षम आणि विद्येचे अलंकार असणारे नेते आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे सेवेकरी स्वतःच्या जीवावर खेळून रुग्णांसाठी दिवसरात्र ���रिश्रम घेताना पाहून राजेश टोपे यांनी एसी मध्ये बसून नुसत्या सूचना दिल्या नाहीत; तर प्रत्यक्ष जीवावर उदार होत प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन प्रश्न समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राष्ट्रीय विषाणू केंद्र असो की मग प्रत्यक्ष कोरोना कक्षात जाऊन कोरोना रुग्णाची भेट घेण्याचा प्रसंग. मालेगावच्या अस्वस्थ सामाजिक परिस्थितीत प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी घेतलेला पुढाकार असो की मग मजुरांना परप्रांतीयांना रेल्वेस्टेशनवर जाऊन केलेली विचारपूस कौतुकास्पद होती. ज्यावेळी मोठं मोठी लोक घरामध्ये सुरक्षित बसली होती; त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोरोनाच चक्रव्यूह भेदण्यासाठी संघर्ष करताना दिसत होते ते फक्त राजेश टोपे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातुन ठाणे येथे १००० बेडचं रुग्णालय उभारणी, महाराष्ट्र्रातील प्रत्येकासाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची तरतूद, अनेक ठिकाणी कोरोना रुग्णालयाची उभारणी, देशात सर्वात जास्त कोरोना चाचण्या, कोरोना चाचण्यासाठी आधुनिक लॅब उभारणी, प्रत्येक शहरात विलीगिकरण कक्षाची निर्मिती, सॅनिटाइझर निर्मितीसाठी पुढाकार, लॉकडाऊन परिस्थितीत उद्योजक, धर्मगुरू, प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांच्यात सुसंवाद घडवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वतः धारावीच्या झोपडपटीपासून ते रुग्णांच्या बेडपर्यंत जाऊन धीर देणारा हा आरोग्यमंत्री यानंतरच्या काळातही महाराष्ट्राच्या जनमानसांच्या काळजावर कायम उमटलेला दिसेल यात शंका नाही.\nमहाराष्ट्रभर काम करत असताना लॉक डाउन मध्ये आपल्या मतदार संघातही अगदी कालव्याला पाणी सोडण्यापासून कापूस उत्पादकांसाठी खरेदी केंद्र सुरू करण्यापर्यत प्रत्येक बाबतीत त्यांचे लक्ष होते. लॉक डाऊनमुळे गोरगरीब कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या पुढाकारातून मतदार संघात धान्य व किराणा किटचे त्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले, यावरून आभाळभर काम करत असतानाही त्यांना मातीचा विसर पडला नाही हे त्यांनी दाखवुन दिलं.\nकोरोना रोखनं ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस व त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आरोग्यमंत्री यांनीही पूर्ण ताकतीने आजवरची लढाई लढली आहे. या लढाईत अनेक योध्याना कोरोनाची लागणही झाली; तर काहींना यात मृत्यूला सामोरं जावं लागलं. एकीकडे एवढ्या आत्मीयतेने आजवर हे योद्धे लढत असताना आपण मात्र गाफील राहून दुसऱ्या दारातून शत्रूला बोलावण्याची चूक केली तर या संघर्ष योध्यांच्या आजवरच्या संघर्षावर आपण पाणी टाकल्यासारखं होईल. त्यामुळे या संघर्षयोध्यांच्या संघर्षाचा आदर नि सन्मान ठेऊन कोरोनाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या प्रजेच्या हितासाठी गेल्या तीन महिन्यापासून घर-कुटूंबापासून दूर राहून, आईच्या आजाराचं दुःख मनात कोंडून ठेऊन, कोरोनाच्या संकटाला जीवाची पर्वा न करता पाठीवर घेऊन एक सेनापती लढत असताना प्रजा म्हणून आपण त्यांचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे. आरोग्य सेनापती राजेश टोपे व त्यांच्या मावळ्यांचा या प्रतिकूल परिस्थितीतला संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील.\nतो जिंकेल की हारेल हे माहीत नाही… पण तो प्रत्येक क्षण लढत राहिला हे मात्र इतिहास कायम लक्षात ठेवीन…\nअशा लढवय्या कोरोना योद्ध्याला मानाचा सलाम…\n– दादासाहेब थेटे (Dy. CEO, दैनिक लोकशक्ती )\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे June 16, 2021\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nआरोग्य मंत्री कोरोना संकट महाराष्ट्र शासन महाविकास आघाडी राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस\nऔरंगाबाद महाराष्ट्र शहर शैक्षणिक\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 17, 2021\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 16, 2021\nयंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 16, 2021\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 15, 2021\nपत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 14, 2021\nठाणे महाराष्ट्र मुंबई शहर\nमलंगगड आणि जवळपासच्या परिसरातील गावांतील नागरिकांकरिता धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ संपन्न…\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 13, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nRBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 12, 2021\nदेश - विदेश राजकारण\n“…जेंव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श आणि बघण्यासाठी देखील कर आकारेल..”\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 11, 2021\nठाणे महाराष्ट्र मुंबई राजकारण शहर\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 11, 2021\nपुणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nयंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने.. नक्की काय आहे हा कोर्स. नक्की काय आहे हा कोर्स.\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 11, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nलहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 10, 2021\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 9, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र\nआपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 9, 2021\nखासदार डॉ. शिंदे यांनी घेतली MMRDA चे नवनियुक्त आयुक्त SVR श्रीनिवास यांची भेट, कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या व अतिरिक्त टप्प्याबाबत केली निर्णयात्मक चर्चा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 8, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण शहर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 8, 2021\nदेश - विदेश महाराष्ट्र मुंबई शहर\nवाफ बंद, व्हिटॅमिन, झिंकच्या गोळ्या बंद, ह्या आहेत केंद्राच्या नव्या गाईडलाईन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 7, 2021\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 6, 2021\nखासदार श्रीकांत शिंदेंचा कामाचा धडाका, आज थेट बस प्रवासातून कल्याण रिंग रोडची पाहण��..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 4, 2021\nआता गावा गावात साजरा होणार शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास विभागाचा स्तुत्य निर्णय..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 3, 2021\nकोरोनावरील उपचार खर्चावर नियंत्रण, नफेखोरीला चाफ..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | /\tJune 2, 2021\nबड्या काँग्रेस नेत्याचे भाचे, भाजपचे मुंबई सचिव यांचा शिवसेनेत प्रवेश\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण त्यांनी तत्काळ थांबवावे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nकाय सांगता.. आता भारतातून बस ने जाता येणार सिंगापूर ला…\n आता आपले सामान घरून थेट पोहचणार रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यात, अशी आहे रेल्वेची नवी सेवा..\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\n‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..\nउंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे\nरायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, पाहा सोहळ्याची क्षणचित्रं..\nमहाराष्ट्र दिन विशेष – जाणून घ्या महाराष्ट्रातील बोलीभाषा..\nशिक्षकांच्या बीएलओ नियुक्ती विषयी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा : भारत निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र शासनास निर्देश..\nचतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे अस्तित्व संपविणारा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा, पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांची मागणी..\nखूशखबर : शिक्षणसेवकांचे मानधन वाढणार, शिक्षण विभाग पाठवणार वित्त विभागाला प्रस्ताव..\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसद्य परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/central-railways-big-decision-on-the-backdrop-of-the-corona-will-be-safe-access-to-the-csmt-station-34064/", "date_download": "2021-06-17T23:13:18Z", "digest": "sha1:WQ2SHABLACYMLHSSG2NEX5ZFHTQRNX56", "length": 12196, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Central Railway's big decision on the backdrop of the corona, will be safe access to the CSMT station | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, सीएसएमटी स्थानकात होणार सुरक्षित प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nतिकिटांसह थर्मल तपासणीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, सीएसएमटी स्थानकात होणार सुरक्षित प्रवेश\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी आणि तिकीट तपासणीस (TC) यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेने (central railway) तिकिटांसह थर्मल तपासणी (thermal checking) करणारे गेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा (corona virus) प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी आणि तिकीट तपासणीस (TC) यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी मध्य रेल्वेने (central railway) तिकिटांसह थर्मल तपासणी (thermal checking) करणारे गेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) ते उभारण्यात येणार आहेत. याद्वारे अनावश्यक गर्दी आटोक्यात येईलच, शिवाय कोरोना संशयित असलेल्या प्रवाशांचे तातडीने विलगीकरण करण्यात येणार असून, अन्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.\nसीएसएमटी मेल-एक्स्प्रेससाठी प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर ५ फ्लॅप गेट (Flap gate) महिनाभरात कार्यान्वित ह��ईल. सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यांच्या उपयुक्ततेचा अभ्यास केल्यानंतर अन्य स्थानकांत असे गेट उभारण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रवेशद्वारावरील स्कॅनरवर तिकिटांवरील क्यूआर कोड (QR code) ठेवल्यावर तिकिटाची वैधता स्कॅन (scan) होईल.\nदुसऱ्या बाजूला थर्मल स्कॅनिंग मशिनद्वारे संबंधित प्रवाशांचे शारीरिक तापमान तपासण्यात येईल. या दोन्ही गोष्टी नियमानुसार असल्यावरच प्रवेशद्वार उघडेल आणि प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/3335", "date_download": "2021-06-17T22:53:00Z", "digest": "sha1:DSGEZT5OPU4G7EJG2DZQNYQ25DI7DR4J", "length": 9201, "nlines": 135, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "निम्न ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या धरणात उड्या | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News निम्न ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या धरणात उड्या\nनिम्न ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या धरणात उड्या\nमोबदला न मिळाल्याने जलसमाधी चा प्रयत्न, शेतकरी आक्रमक\nव-हा��� दूत न्युज नेटवर्क\nबुलडाणा: जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असले तरी अद्याप शेतक-यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोणार सरोवराची पाहणी करीत असतानाच इकडे धरणात उड्या घेवून जलसमाधीचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडली. पोलिसांनी धाव घेत शेतक-यांना पाण्यातून बाहेर काढले.\nलघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे काम पूर्ण केले असले तरी प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे 26 जानेवारी पासून शेतकर्‍यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र या आंदोलनाला प्रशासनाकडून दुर्लक्षित केले गेल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलीत ज्ञानगंगा धरणामुमधेच उड्या घेऊन जलसमाधीचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. बुलढाणा जिल्ह्यात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात दाखल होत असतानाच त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या त्या टोकाच्या पाऊलामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nस्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अवथळे अटक\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र शुक्रवारी पहाटेच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलीस स्टेशनला आणले यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत धरणांमध्ये उड्या घेतल्या.\nPrevious articleमहावितरणच्या केंद्रांना टाळे ठोकून माझा वाढदिवस साजरा करा – आमदार आकाश फुंडकर\nNext articleलोणार सरोवराच्या विकासासाठी नियोजित आराखडा तयार करा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/19/young-man-dies-after-drinking-kerosene/", "date_download": "2021-06-18T00:39:13Z", "digest": "sha1:NMDTOUJG42VWLORPLBPZKHPAAS63GCXG", "length": 12868, "nlines": 171, "source_domain": "krushirang.com", "title": "कोरोनाच्या भीतीने रॉकेल पिला, अघोरी उपाय जीवाशी आला.. पहा नेमकं काय झालं..? | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nकोरोनाच्या भीतीने रॉकेल पिला, अघोरी उपाय जीवाशी आला.. पहा नेमकं काय झालं..\nकोरोनाच्या भीतीने रॉकेल पिला, अघोरी उपाय जीवाशी आला.. पहा नेमकं काय झालं..\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाट्रेंडिंग\nनवी दिल्ली : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आजारापेक्षा लोकांच्या मनात या आजाराबाबत भीतीच जास्त आहे. त्यामुळे अनेक जण या आजाराने मानसिकरीत्या खचले आहेत. अनेकांनी कोरोनाचा अक्षरशः धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोना झाल्याच्या भीतीतून अनेक जण नको ते उपचार करीत आहेत. मात्र, त्यातून आजार बरा होण्याऐवजी दुसरेच प्रकार घडत आहेत. त्यातून लोकांच्या मनात कोरोनाची भीती किती बसली आहे, हेच स्पष्ट होते. असाच एक अघोरी उपाय भोपाळमधील तरुणाच्या जीवावर बेतला..\nतर त्याच झालं असं, की कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीतून भोपाळमधील एक तरुण थेट रॉकेल (Kerosene) प्यायला. मात्र, प्रमाणापेक्षा अधिक रॉकेल प्यायल्यानं संबंधित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेंद्र (वय 30) असं या युवकाचं नाव आहे. भोपाळमध्ये तो टेलरचं काम करीत होता.\nकाही दिवसांपासून महेंद्र तापानं फणफणला होता. त्यातून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची शंका त्याला आली. कोरोनामधून बरं होण्यासाठी एका मित्रानं त्याला रॉकेल पिण्याचा सल्ला दिला. मित्राच्या सल्ल्यानुसार, त्याने मोठया प्रमाणात रॉकेलचे सेवन केलं. मात्र, त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली.\nकुटुंबीयांनी तातडीने महेंद्रला रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. महेंद्रला मागील 6 दिवसांपासून ताप येत होता. औषधोपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे कोरोनाची लागण तर झाली नाही ना, असा संशय त्याला आला. एका मित्राच्या सल्ल्यानं तो रॉकेल प्यायला.\nघरातील लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु, तिथे बेड उपलब्ध नसल्यानं, त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्याला हलविले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nपोलिसांच्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनानं महेंद्रच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी केली असता, महेंद्रची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, कोरोनाच्या भीतीनं भलताचं उपचार केल्यानं महेंद्रला आपला जीव गमवावा लागला.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nघरबसल्या व्हा मालामाल , मोदी सरकारच्या ‘या’ स्पर्धेत भाग घ्या..\nWHO ने आठवण करून दिली कोवैक्स अभियानाची; पहा काय परिणाम होणार भारतीय लसीकरण अभियानावर\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amruta.org/mr/1992/12/30/", "date_download": "2021-06-18T00:01:03Z", "digest": "sha1:KYOFUP2LCUO2TFRPPKU3OKAA2SDVC4MZ", "length": 2237, "nlines": 46, "source_domain": "www.amruta.org", "title": "1992/12/30 – Nirmala Vidya Amruta", "raw_content": "\nShri Mataji सर्व भाषणे\nआता मराठीत बोललं पाहिजे, क���रण पुष्कळ लोकांना इंग्लिश भाषा समजत नाही. काही हरकत नाही, इंग्लिश भाषेत काही राम नाहीये. मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि परत आत्म्याचं ज्ञान घ्यायला मराठी भाषा आहे. आणि इतकं संतसाधूंनी इथे कार्य केलंय, नाथपंथीयांचंच आम्ही कार्य करतो आहे कुंडलिनीचं. पण सांगायचं असं कि मराठी भाषा जरी फार उच्च दशेला असली आणि महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी असूनसुद्धा महाराष्ट्रीयन लोकांचं डोकं मात्र आजकाल उलटं बसलेलं आहे ते कशाने ते मला माहित आहे. […]\nShri Mataji सर्व भाषणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-festival/home-171-ganesh-festival-celebrated-212849", "date_download": "2021-06-17T23:20:40Z", "digest": "sha1:WXW5QO6I6BU3WX7OW4KOQFSHXR2AMWCB", "length": 9382, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एकाच घरात 171 गणेशमूर्तींची स्थापना (व्हिडिओ)", "raw_content": "\nदेश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या शंभरहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे.\nएकाच घरात 171 गणेशमूर्तींची स्थापना (व्हिडिओ)\nअमरावती : देश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या शंभरहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल 171 गणेशमूर्तींची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून एका गणेशभक्त परिवाराने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे.\nदैनंदिन जीवनातील मनुष्याच्या विविध हावभावांचे हुबेहुब दर्शन घडविणाऱ्या 171 गणेशमूर्तीं या भक्ताकडे उपलब्ध आहेत. निस्सीम गणेशभक्त असलेल्या सुनिता खंडेलवाल आणि राजेश खंडेलवाल असे या गणेशभक्त दांपत्याचे नाव आहे.\nअमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठ परिसरातील राजेश खंडेलवाल यांच्या घरात गणेशाची विविध रूपे दर्शविण्यात आली आहे. गणेशाच्या अवतीभोवती या दांपत्याने सुंदर आरास केली आहे. काही वर्षांपूर्वी या दांपत्याने घरीच एका गणेश मूर्तीची स्थापना केली. पर्यटनानिमित्त देशात फिरताना विविध राज्यातील भौगोलीक प्रदेशानुसार तेथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गणेश मुर्ती खरेदी करून दरवर्षी त्या मुर्तींची स्थापना करण्यात येत होती. अशा पद्दतीने दरवर्षी गणेशमुर्तींच्या संख्येत वाढ होत गेली.\nस्थापना करण्यात आलेल्या गणेश मुर्तींमध्ये विविध रूपे दर्शविण्यात आली आहे. नाशिकच्या कुंभ मेळ्यात वामनअवत��राच्या वेषात रथावर स्वार झालेली गणेशमुर्ती, पाळण्यात झोपणारी गणेशाची मुर्ती, शेतात कामे झाल्यानंतर बैलगाडीवर आराम करणारी गणेशाची मुद्रा, ओल्या आणि वाळल्या नारळावर कोरलेली गणेशमुर्ती, बाबागाडीत फिरणारा गणेश, सायकल रिक्षातून फिरणारा गणेश, दोन चाकी सायकल चालविणारा गणेश, यासह नवी दिल्ली, बॅंगलोर, जयपुर, गोहाटी, कोलकाता, इंदोर, भोपाळ, मुंबई, पाटणा, रांचीसह काही मुर्ती या विदेशातून आणण्यात आल्या आहेत. या सर्व गणेशमूर्तींमध्ये दरवर्षी वाढ होते.\nमूर्ती ठेवण्यासाठी आमच्याकडे एक स्वतंत्र खोली आहे. या खोलीत मूर्ती ठेवून वर्षभर आम्ही सर्व मुर्तींची पुजा करतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत तर या मुर्तींची स्थापना करून दहा दिवस नित्यनियमाने पुजा करण्यात येतेच. शिवाय वर्षभर घरातील एका खोलीत गणेशमुर्तीं ठेवण्यात येऊन पुजा अर्चना करण्यात येते असे राजेश खंडेलवाल यांंनी सांगितले.\nखंडेलवाल दांपत्याची गणेशभक्ती बघून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आणि सहकारी स्नेही मंडळंनीही अग्रवाल दांपत्याला गणेशमुर्ती भेट दिल्या आहेत. त्यामुळे गणेश मूर्तींच्या संग्रहात दरवर्षी वाढ होत असल्याचे खंडेलवाल यांंनी सांगितले. ही वाढ होत आता तब्बल 171 गणेशमुर्तीचा संग्रह खंडेलवाल यांच्याकडे झाला आहे. हा परिवार दरवर्षी आपल्या घरी एका नवीन देखाव्याच निर्मिती करतात. या वर्षी खंडेलवाल परिवाराने जलकमल हा देखावा साकारला आहे आणि परिसरातील अनेक भाविक यांच्या घरी दर्शनासाठी येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jalna-zilla-parishad-presidency-scheduled-caste-236568", "date_download": "2021-06-17T23:50:46Z", "digest": "sha1:QH4JTHXDNUNCDID5M2GEMUXASCKS6LKX", "length": 16783, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जालना झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी", "raw_content": "\nजालना - सध्या महाशिवआघाडीची सत्ता असलेल्या जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (सर्वसाधारण) राखीव झाले आहे. या पदासाठी मुंबईत मंगळवारी (ता. 19) सोडत झाली.\nजालना झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी\nजालना - सध्या महाशिवआघाडीची सत्ता असलेल्या जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (सर्वसाधारण) राखीव झाले आहे. या पदासाठी मुंबईत मंगळवारी (ता. 19) सोडत झाली.\nआता अध्यक्षपद आपल्याकडे राहावे, यासाठी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेन�� आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोर्चेबांधणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी सांगितले.\nजालना जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा असलेल्या भाजपला रोखण्यासाठी आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने एकत्र येत अडीच वर्षांपूर्वी महाशिवआघाडी बनविलेली आहे. त्यामुळे येथील अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश टोपे यांची वर्णी लागली. त्यांचा अडीच वर्षांचा कलावधी 20 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता; मात्र राज्य शासनाने त्यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 20 जानेवारी 2019च्या आसपास अध्यक्षपद व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nहेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदूकवाल्यांचा अड्डा\nराजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीचे संकेत\nअध्यक्षपद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस; तसेच कॉंग्रेस प्रयत्न करू शकतात. बहुमतासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली जात आहे. महाशिवआघाडी कायम राहिल्यास जालन्यात नवीन समीकरणानुसार सत्ता मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकेल, अशी चर्चा होत आहे.\nबाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता, पण जातीय राजकारणाला कधीही पाठींबा दिला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात बोलत होते.\nये दिवार तुटती क्यू नही.. असं विचारण्याची वेळ विरोधकांवर येणार : अजित पवार\nमुंबई : 'ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी क्यु नही..असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडेल. अशा शब्दात महाविकास आघाडी सरकार पाडणार असे कायम भाकित करणार्‍या भाजपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.\n\"आज कसलीतरी ANNIVERSARY आहे म्हणे\"; 'त्या' शपथविधीवरून काँगेसचा टोला कुणाला \nमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मागील वर्ष कमालीचं अनपेक्षित असंच राहिलं. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. निवडणुका झाल्यानंतर सुरु झाल्यात राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राजकारण राज्यातील राजकीय घडामोडींनी कमालीचं ढवळून निघालं. महाराष्ट्\nस्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राऊतांनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\nमुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर रा\nगुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य \nमुंबई : कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. अशात २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. यामुळे पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष निवडणुकीआधीच्या तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर गुप्तच\nमहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी; काय ठरतंय, वाचा\nमुंबई : मुंबईत महानगर पालिका निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेत. मुंबई महापालिकेचं आर्थिक बजेट म्हणजे जवळजवळ काही राज्यांच्या बजेट एवढं आहे. अशात मुंबई महानगर पालिका आपल्या पक्षाकडे राहावी यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असल\nपरभणीत लोकप्रतिनिधीच्या वर्चस्वाची आज परीक्षा, ४९८ ग्रामपंचायतीचा होणार फैसला\nपरभणी ः जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा फैसला सोमवारी (ता.१८) होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार असता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे गावागावरचे वर्चस्व किती हे देखील या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nदेवेंद्र फडणवीस यांच्या 'मेट्रो ट्विट'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर\nमुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची मैत्री आणि युती सर्वज्ञात आहे. पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर ती तुटली. आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताशी घेत महाविकास आघाडी केली. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विर\nजळगावात भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल; तर शिवसेनेचा महापौर निश्‍चित\nजळगाव : राज्यात सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाला धक्के सुरू झाले. सांगलीत भाजपकडे बहुमत असतानाही जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचा महापौर केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत बहुमतातील भाजपची सत्ता उलथाविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. भाजपच्या गोटातील सुमारे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असून,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/marathi-famous-actress-mukta-barve-and-actor-umesh-kamat-entry-on-small-screen-from-ajunhi-barsaat-aahe-new-serial/301637/", "date_download": "2021-06-17T22:45:14Z", "digest": "sha1:NHBSBIYVJMPG5BYANVE7FJSOM3I2PLMF", "length": 9211, "nlines": 146, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Marathi famous actress Mukta Barve and actor Umesh kamat entry on small screen from Ajunhi Barsaat Aahe new serial", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन 'अजूनही बरसात आहे' मालिकेतून मुक्ता आणि उमेशची छोट्या पडद्यावर एन्ट्री\n‘अजूनही बरसात आहे’ मालिकेतून मुक्ता आणि उमेशची छोट्या पडद्यावर एन्ट्री\n'अजूनही बरसात आहे' मधून मुक्ता आणि उमेशची छोट्या पडद्यावर एन्ट्री\nफिल्मी करियरमध्ये सलमान पहील्यांदाच साकारणार ‘ही’ भूमिका\n‘समांतर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nपती सर्वगुणसंपन्न, तरीही एक खंत ..शिल्पा शेट्टी\nमिलिंद सोमणच्या फिटनेस पुढे तरुणाई पडेल फिकी \nमराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत आता एकत्र छोट्या पडद्यावर एन्ट्री घेण्यास सज्ज झाले आहेत. ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या कोऱ्या मालिकेतून मुक्ता आणि उमेशची जोडी प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.\nमुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंद��� अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.\nचित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.\nएवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.\nToday Petrol Diesel price : देशात गेल्या ३७ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक\nमागील लेखधक्कादायक : कोरोनामुक्त तरुणाला फोन करुनी दिली त्याच्याचं मृत्यूची माहिती, यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड\nपुढील लेखPearlVPuriCase:निया-देवोलिनामध्ये ट्विटरवर रंगली कॅट फाईट\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/help-maharashtra-from-pm-care-fund-to-fight-corona-sanjay-rauts-demand-to-the-center-30932/", "date_download": "2021-06-18T00:30:32Z", "digest": "sha1:3SDUKXON337KWJESQ6NEHL3NVLNQ2RRD", "length": 12259, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Help Maharashtra from PM care fund to fight Corona. Sanjay Raut's demand to the Center | कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला पीएम केअर्समधून मदत द्या, संजय राऊतांची केंद्राकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपाल���ंना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईकोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला पीएम केअर्समधून मदत द्या, संजय राऊतांची केंद्राकडे मागणी\nसप्टेंबर महिन्यापासून केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला आहे. केंद्र सरकारकडून वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर सुमारे साडेतीनशे कोटींचा अधिक बोजा पडणार आहे. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.\nमुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पार गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर (PM care fund) निधीमधून मदत द्यावी. अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत केली आहे. तसेच कोरोनाविरोधात लढाई (fight Corona) करताना कोणीही राजकारण आणू नये असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.\nराज्यसभेत कोरोनाच्या साथीच्या नियंत्रणावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे चर्चेत सहभागी होते. या चर्चेत संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. यानंतर महाराष्ट्राला कोरोनाशी सामना करण्यासाठी पीएम केअर फंडातून मदतीची मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारकडे थकीत असलेला राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने लवकर द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.\nसप्टेंबर महिन्यापासून केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला आहे. केंद्र सरकारकडून वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर सुमारे साडेतीनशे कोटींचा अधिक बोजा पडणार आहे. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.\nमराठा आंदोलकांचा भुजबळ यांच्या निवासस्थानास घेराव, भेटीची मागणी\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/1554", "date_download": "2021-06-18T00:37:32Z", "digest": "sha1:F7WWAD224R7IKFYN55VQMXOEBRGKFFPH", "length": 8150, "nlines": 137, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "सीसीआय कापूस खरेदीचा 15 नोव्हेंबरपासून शुभारंभ | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News सीसीआय कापूस खरेदीचा 15 नोव्हेंबरपासून शुभारंभ\nसीसीआय कापूस खरेदीचा 15 नोव्हेंबरपासून शुभारंभ\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nमलकापूर : मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर ने पुढाकार घेतला आहे. भारतीय कपास निगम (सिसीआय) अंतर्गत कापूस खरेदीसाठी 15 नोव्हेंबरपासून सकाळी 8 वाजतापासून ऑनलाईन नाव नोंदणी सुरु करण्यात येत आहे.\nज्या शेतकरी बंधूंना आपला कापूस शेतमाल सिसीआय मध्ये विक्री करायचा आहे. त्यांनी www.apmcmalkapur.com / myapmc mobile app वर नोंदणी करावी, असे आवाहन मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद कोलते, उपमुख्य प्रशासक संतोषराव रायपुरे, सचिव भ.ज.जगताप यांनी केले आहे.\nजाणून घ्या, वेबसाईटवर नोंदणी ची पद्धत ..\nजाणून घ्या , मोबाईल अँप्स वर कशी करावी नोंदणी..\nजनजागृतीसाठी कोलते अभियांत्रिकीचा पुढाकार\nमलकापूर येथील डॅा. व्ही.बी.काेलते अभियांत्रिकी महविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या संकल्पनेतून शेतक-यांना कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची माहिती व्हावी यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या मार्गदर्शनात प्रा. मयूरी दिनकर पाटील यांनी हा व्हिडीओ संपादित केला आहे. तर संगणक विभाग प्रमुख प्रा. सुदेश फरपट यांनी यासाठी सहकार्य केले.\nPrevious articleसंदीप जोशी यांनी घेतली माजी खासदार दत्ता मेघे यांची सदिच्छा भेट\nNext articleसोमवारपासून मंदिरे उघडणार गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच’श्रीं’ ची इच्छा समजा गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच’श्रीं’ ची इच्छा समजा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/2445", "date_download": "2021-06-17T23:21:22Z", "digest": "sha1:YH3H3HFSW4VQONWLPUJQO2MDLCYDYJDV", "length": 6347, "nlines": 135, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "मुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News मुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून\nमुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून\nवर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क\nजळगाव: ता.बोदवड येथील चीचखेड येथे राहणार शंकर गरबड लवंगे वय 72 वर्ष यास मूलगा ज्ञनेश्वर शंकर लवंगे याने डोक्यात तसेच चेहर्‍या वर जबर मारहाण करून गंभीर जखमी करून जिवानिशी ठार केले.\nमूलगा ज्ञनेश्वर हा एका लग्नात गेला असता तिथे त्याच्या पत्नीला भेटल्याने शेतात येण्यास उशीर झाला या कारणावरून मृतक शंकर लवंगे व मूलगा ज्ञानेश्वर यांच्यात वाद झाला. यामध्ये वडिलांनी ज��ञनेश्वर ला मारहाण केली. मुलगा ज्ञांनेश्वर चा राग अनावर झाल्याने त्याने आपल्या वडिलांना काडीने जबर मारहाण करित जिवानिशी ठार केले.\nNext articleसंत गाडगेबाबांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न कधी साकार होणार \nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/06/blog-post_19.html", "date_download": "2021-06-17T22:53:30Z", "digest": "sha1:3FVNQZHGB2ZANYUMFQWE6NF2GG3UBJ4T", "length": 13660, "nlines": 71, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "वाघाच्या ताकदीला संख्या‘बळा’ची गरज - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political वाघाच्या ताकदीला संख्या‘बळा’ची गरज\nवाघाच्या ताकदीला संख्या‘बळा’ची गरज\nकॉंग्रेस व राष्ट्रवादीला धोबीपछाड देत व भाजपालाही जोरदार टक्कर देत शिवसेनेच्या वाघाच्या पंज्याची पकड जिल्ह्यावर मजबूत बसली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे संख्याबळही वाढले आहे मात्र शहरीभागात शिवसेना अजूनही पिछाडीवर आहे. विशेषत: रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ अत्यंत कमी आहे. येथे एकून ३४ जिल्हा परिषद सदस्यांपैकी शिवसेनेचे केवळ ३, ६८ पंचायत समिती गणांपैकी केवळ ३ तर एकूण १८२ नगरसेवकांपैकी केवळ १ शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले आहे. त्या तुलनेत जळगाव लोेकसभा मतदारसंघात ११ जि.प.सदस्य, २७ पं.सं. सदस्य व ४५ पुरस्कृत नगरसेवकांव्यतिरीक्त १३ नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून आले आहेत.\n१९९९ च्या विधानसभा निवडणूकीत गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील, दिलीप भोळे, कैलास पाटील व चिमणराव पाटील असे पाच आमदार निवडून आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातीची शिवसेनचा बालेकिल्ला अशी नवी ओळख निर��माण झाली. मात्र यानंतर या बालेकिल्याचे बुरुज एकएक करून ढासळत राहीले आहेत. सन २००४ मध्ये चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील व कैलास पाटील असे चार उमेदवार निवडून आले.यावेळी एक आमदार कमी झाली. सन २००९ च्या निवडणूक चिमणराव पाटील व सुरेशदादा जैन हे केवळ दोन आमदार निवडून आले. खान्देशची मुलुख मैदान तोफ व उपनेते गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य दिग्गज पराभुत झाले. यानंतर चालु पंचवार्षिकला झालेल्या निवडणूकीत उपनेते गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण)यांच्यासह किशोर पाटील (पाचोरा-भडगाव) व प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) निवडून आले. तर सुरेशदादा जैन व चिमणराव पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांसह जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील थोड्या मतांनी पराभुत झाले.\nग्रामीण भागात मुसंडी - जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा व जळगाव असे ८ तालुके आहेत. याभागात शिवसेनेची ताकद जास्त असून ३४ जि.प.गटांपैकी ११ गटांमध्ये व ६८ गणांपैकी २७ शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहे. पाचोरा, धरणगाव,एरंडोल व जळगाव पंचायत समितींमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या व्यतीरिक्त जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ज्ञानेश्‍वर आमले तर कृषी सभापती मिनाताई पाटील व महिला बालकल्याण सभापती निताताई चव्हाण विराजमान आहेत. शहरी भागात पिछाडीवर - जळगाव लोकसभा मतदार संघातील ७ नगरपालिकांमधील २४३ नगरसेवकांपैकी केवळ १३ जण धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले आहे. यात अमळनेर येथे १, भगडगाव - ८ व पारोळा येथील ४ नगरसेवकांचा समावेश आहे. या व्यतीरिक्त ४५ नगरसेवक वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडून आले आहे. यात एरंडोल- १६, चाळीसगाव - ४, धरणगाव- ६, पाचोरा - १९.\nरावेर लोकसभा मतदार संघ\nजळगाव लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत रावेर लोकसभा मतदार संघात शिवसेना कमकुवत दिसून येत आहे. चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ व जामनेर या ७ तालुक्यांमधील ३४ जि.प. गटांमध्ये शिवसेनेचे केवळ ३ सदस्य निवडून आले असून ६८ जणांमधील देखील ३ सदस्य निवडून आले आहे. शहरी भागातही अशीच परिस्थिती असून वरणगाव नगरपालिकेतून धनुष्यबाण या चिन्हावर केवळ १ नगरसेवक निवडून आले आहे. या व्यतीरिक्त यावल तालुक्यातील पुरस्कृत निवडून आलेले ४ व भुसावळ मधील ८ नगसेवकांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. फैजपूर, रावेर, सावदा व जामनेर नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही, हे कटू सत्य आहे.\nसन १९६८ मध्ये पहिली शाखा\nहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९६६ मध्ये मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच बाळासाहेबांच्या विचारांचे वादळ जळगाव जिल्ह्यात पोहचून सन १९६८ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे श्री.नेहेते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे सोपविण्यात आली. त्यांनी तत्कालीन शिवसैनिकांना सोबत घेवून घराघरात बाळासाहेबांचा विचार पोहचविला. यानंतर राणाजींकडे जिल्हाप्रमुख पद सोपविण्यात आले. हे राणाजी म्हणजे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे वडिल राणाजी यांच्यानंतर सदाशिव ढेकळे, ऍड जगदिश कापडे, राजेंद्र दायमा गणेश राणा, गुलाबराव वाघ, आ. गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील, चंद्रकांत पाटील यांनी टप्प्याने जबाबदारी पेलली. यामध्ये राजेंद्र दायमा यांनी सर्वाधिक १६ वर्ष म्हणजे १९९४ ते २००९ दरम्यान हे शिवधनुष्य पेलले. याच काळात सेनेने सत्तेची फळे चाखली. सन १९९० जिल्ह्यातुन पहिले आमदार म्हणून हरिभाऊ महाजन यांनी विधानसभेत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून एन्ट्री केली. त्यानंतर १९९५ मध्ये दिलीप भोळे हे देखील विधानसभेवर निवडून गेले.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/28/covid-19-politics-bjp-congress-health-india-kamalnath/", "date_download": "2021-06-17T23:52:46Z", "digest": "sha1:H6B3CVNJOW6ILV7S75XSUTKM5XRMUSJL", "length": 13762, "nlines": 160, "source_domain": "krushirang.com", "title": "मोदींच्या कार्यकाळात करोना संकटामुळे देश बदनाम झाला; कॉंग्रेसचे कमलनाथ यांचा गंभीर आरोप | Krushirang maharashtra, marathi, latest, news % आंतरराष्ट्रीय", "raw_content": "\nमोदींच्य��� कार्यकाळात करोना संकटामुळे देश बदनाम झाला; कॉंग्रेसचे कमलनाथ यांचा गंभीर आरोप\nमोदींच्या कार्यकाळात करोना संकटामुळे देश बदनाम झाला; कॉंग्रेसचे कमलनाथ यांचा गंभीर आरोप\nदिल्ली : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे नेते पत्रकार परिषदा घेत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही पत्रकार परिषदेत करोना काळातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला आहे.\nकेंद्रातील मोदी सरकार ३० मे रोजी आपला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. यानिमित्ताने कमलनाथ यांनी मोदी सरकारला काही सवाल केले. त्यांनी म्हटले, की देशातील युवकांना रोजगार देणार होता, त्याचे काय झाले, देशात सातत्याने वाढत चाललेल्या महागाईचे काय, देश केवळ घोषणांवरच चालणार आहे का करोना माफियांविरोधात आम्ही संघर्ष करत आहोत मात्र, भाजपचे नेते व्हेंटीलेटर्स, बेड्स, इंजेक्शन विकत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. जगात आज भारत देश महान नाही तर बदनाम झाला आहे. करोनामुळे आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, असाही आरोप कमलनाथ यांनी केला. त्यानंतर कमलनाथ यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले. राज्यात आतापर्यंत किती जणांचे लसीकरण झाले हे का सांगितले जात नाही, आकडेवारी जनतेसमोर का ठेवत नाहीत, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.\nराज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र, करोनाच्या काळात नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढणे कठीण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, करोना परिस्थिती केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसऱ्या लाटेत गाफील राहिल्याने आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप करत आहे. अधूनमधून विदेशी माध्यमातही भारतातील करोना परिस्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध होत असतात. या अहवालांचा हवाला देत विरोधक टीका करत असतात. मुळात या मुद्द्यावर देशात रोजच राजकारण होत आहे. आता तर विरोधी पक्षांनी आक्रमक रणनिती तयार केली आहे. सरकारला घेरण्याचा कोणताही मुद्दा विरोधक सोडत नाहीत. करो���ाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर गेली. रुग्णसंख्या प्रचंड वाढली. रुग्णांना ऑक्सिजन मिळेना, अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. त्यानंतर केंद्र सरकारचे लसीकरणाचे नियोजनही कोलमडले आहेत. देशात करोना लसींची कमतरता आहे, अशा अनेक मुद्द्यावर विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nम्हणून सोन्याचे भाव कमी, तर पेट्रोलिअम पदार्थाच्या भावात वाढ\nमोदींच्या ‘त्या’ कृतीवर 61 टक्के भारतीय नाराज; पहा नेमके काय आहे अहवालात\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\n‘असे’ पदार्थ नाश्त्यात खा आणि मस्त राहा; वाचा आरोग्यदायी अशा महत्वाच्या टिप्स\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shasannama.in/actress-neha-dhupia-pregnancy-weight-loss/", "date_download": "2021-06-17T23:41:20Z", "digest": "sha1:QXU55U7I4DRGVSW6WKASQUWWVUFHU6HN", "length": 54834, "nlines": 440, "source_domain": "shasannama.in", "title": "डाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला होता लठ्ठपणाचा सामना – शासननामा न्यूज - Shasannama News डाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला होता लठ्ठपणाचा सामना – शासननामा न्���ूज - Shasannama News", "raw_content": "\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nPune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध\nकोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचं संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण | Pune\nसहलीला गेलेल्या पुण्यातील कुटुंबासोबत घात; वेगवेगळ्या ठिकाणी सापडला मायलेकराचा मृतदेह, पतीही गायब | Crime\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरह�� दिला लढा\n30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career\nबिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला तरुण; 30 वेळा चावा घेतल्यानंतरही दिला लढा\nआईचा मृतदेह सासवडमध्ये, तर मुलाची कात्रजमध्ये हत्या; वडील अद्याप बेपत्ता\nपुणे जिल्ह्यात ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण; ‘हा’ धोका टाळायचा असेल तर…\nकोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश |Pune\nसलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी\nTwitter | स्पेशल रिपोर्ट | ट्विटर विरुद्ध केंद्र.. देशात पहिल्यांदाच ट्विटरविरोधात गुन्हा दाखल\nCovishield | स्पेशल रिपोर्ट | कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरवाढीवरुन राजकारण\nTwitter Update : कोणत्याही यूजरने भडकाऊ, बेकायदेशीर ट्विट केल्यास थेट ट्विटरवर कारवाई होणार\nHomeमनोरंजनडाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला...\nडाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला होता लठ्ठपणाचा सामना\nप्रेग्नेंसीमध्ये आणि डिलिव्हरीनंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेच बदल होतात. स्त्रियांना या काळात बऱ्याच समस्यांचा सामना देखील करावा लागतो. बाळाची काळजी घेत आपल्या डाएटकडे देखील लक्ष द्यावं लागतं. डिलिव्हरीनंतर स्त्रियांचे वजन अचानक वाढू लागते. याकाळामध्ये शरीराचे वजन वाढणं ही स्त्रियांसाठी मोठी समस्या असते. काही स्त्रिया तर वजन वाढल्यामुळे अस्वस्थ होतात. त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. पण अशावेळी हार न मानता डाएट, व्यायाम आणि योग्य आहाराकडे स्त्रियांनी लक्ष देणं गरजेचं आहे.\nडिलिव्हरीनंतर शरीराचं वजन वाढणं ही समस्या फक्त सर्वसामान्य स्त्रियांच्या नव्हे तर अभिनेत्रींच्याही वाट्याला येते. अभिनेत्री नेहा धुपियाला देखील प्रेग्नेंसीदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नेहाचं जवळपास २५ किलो वजन वाढलं होतं. अशावेळी तिने हार न मानता डाएट, व्यायामाच्या जोरावर तब्बल ८ महिन्यांमध्ये २१ किलो वजन कमी केलं.\n२०१८मध्ये अभिनेत्री नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी लग्नगाठ बांधली. आणि त्यानंतर तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. प्रेग्नेंसीदरम्यानचे बरेच फोटो देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र प्रेग्नेंसीदरम्यान तिचे तब्बल २५ किलो वजन वाढले. वजन वाढल्यामुळे नेहा निराश झाली होती. डिलिव्हरीनंतरचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. पण यादरम्यान तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शरीराचे वजन वाढल्यामुळे नेहाला बऱ्याच समस्यांचा सामना देखील करावा लागला.\nगरोदरपणातील काळ हा स्त्रियांसाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा असतो. डिलिव्हरीनंतर स्त्रीया बाळाची देखभाल करण्यात व्यस्त होऊन जातात. मात्र या परिस्थितीमध्ये त्यांना वजन वाढीची चिंता अधिक सतावत असते. नेहाच्या बाबतीत देखील तसंच घडलं. नेहाचं वजन वाढल्याने ती नकारात्मक विचार करू लागली होती. याचदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने म्हटलं होतं की, वजन वाढल्यामुळे आता आपल्या हातचं काम ही जाणार की काय ही भिती मला वाटत होती.’ खरं तर डिलिव्हरीनंतर वजन न वाढणं हे क्वचितच स्त्रियांच्या बाबतीत घडतं.\n( डिलिव्हरीनंतर ‘हे’ उपाय करून राहा स्लिम फिट, काही दिवसांमध्येच होईल वेट लॉस )\nडिलिव्हरीनंतर स्त्रियांनी आपल्या कामांमधून स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आपला आहार, व्यायाम याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नेहाने घर, मुल सांभाळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली आहे. नेहासाठी लॉकडाउन अगदी फायदेशीर ठरलं असं म्हणायाला हरकत नाही. लॉकडाउनच्या आठ महिन्यांमध्ये नेहाने नियमित व्यायाम आणि डाएट करत तब्बल २१ किलो वजन कमी केलं. आणि वजन वाढल्यामुळे कमी होत चाललेला आत्मविश्वास तिने परत मिळवला.\nनेहाने वजन कमी करण्यासाठी बराच घाम गाळला आहे. वजन कमी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचा सल्ला देखील तिने घेतला. नेहा अजूनही तिचं डाएट उत्तमरित्या करत आहे.\n– सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून त्याचे सेवन करणे.\n– व्यायाम करण्यापूर्वी एक ग्लास बीट, गाजर किंवा सफरचंदाचा ज्यूस पिणे.\n– सकाळी नाश्तामध्ये अंड, दूध, इडली आणि ताज्या भाज्यांचे सेवन करणे.\nनेहाचा हा सकाळचा क्रम अगदी ठरलेला असतो.\n( ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा\nनेहा ठरलेल्या वेळातच दुपारी तसेच रात्रीच्या जेवणाचे सेवन करते. चपाती, डाळ, भाजी, भात अशा साध्या पद्धतीचा आहार ती करते. तसेच रात्री ८ वाजता ती तिच्या ठरलेल्या आहाराचे सेवन करते. रात्रीच्या जेवणामध्ये सूप, सलाडचं सेवन करणं नेहाला आवडतं. घरगुती पद्धतीचं जेवण आणि सकस आहाराकडे नेहाचा अधिक कल असतो. तसेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करण्याकडे ती विशेष लक्ष देते. नेहाने निरोगी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.\n​या गोष्टी खाणं टाळा\nडिलिव्हरीनंतर स्त्रियांनी आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे. नेहा देखील आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या पदार्थांपासून लांबच राहते. ती साखर खाणं पूर्णपणे टाळते. तसेच तेलकट पदार्थांचं सेवन करणं देखील तिला आवडत नाही. साखरेचा समावेश असलेले पदार्थ तसेच तेलकट पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे. योग्य डाएट प्लॅन आणि सकस आहार हे नेहाचं वजन कमी होण्यामागचं रहस्य आहे.\nवजन कमी करण्यासाठी फक्त डाएट करणंच महत्त्वाचं नाही. तर त्याचबरोबरीने नियमित व्यायाम करणं देखील महत्त्वाचं आहे. नेहाने देखील लॉकडाउनमध्ये व्यायाम करण्याकडे अधिक भर दिला. आताही ती तिच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देते. नेहा नियमित योगा करते. तसेच कार्डिओ हा तिच्या व्यायामामधील महत्त्वाचा भाग आहे. तसेच नेहाला जिममध्ये देखील अधिकाधिक वेळ घालवणं आवडतं. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहतं तसेच वजन कमी होण्यास देखील मदत मिळू शकते.\n(NOTE – तुम्ही देखील वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्या. दुसऱ्या व्यक्तीचे डाएट तसेच वर्कआउट फॉलो करू नका. कारण प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या या वेगवेगळ्या असतात.)\nPrevious articleशॅम्पू व तेलाला दोष देऊ नका,‘या’ चुकांमुळेही झपाट्याने पातळ होतात केस, ट्राय करा हे उपाय\nकरीना कपूरच्या लग्नात करिश्माने परिधान केला होता सुंदर ड्रेस, मोहक लुक पाहून चाहते झाले फिदा\nथकव्यामुळे शरीरात राहिली नाही अजिबात ताकद १० मिनिटांत थकवा दूर करतील ‘हे’ उपाय\nअनुष्का शर्माच्या ‘या’ लूकची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा, साधेपणातील सुंदरतेचं जोरदार प्रदर्शन\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी द��स्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n'सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो'; मोदी- ठाकरेंच्या व्यक्तिगत भेटीनंतर शिवसेनेचं सूचक वक्तव्य - on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nराज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा - शासननामा न्य on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on पंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला\nमुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nपंतप्रधानपद वाटून घेण्याचा निर्णय झाला नाही ना; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली; मोदी-ठाकरे भेटीवर मनसेचा खोचक टोला - शासननामा न् on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिल���टिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nShivsena Vs BJP, Video War: शिवसेनेच्या व्हिडीओला बाळासाहेबांच्याच व्हिडीओने भाजपचे प्रत्युत्तर; नेटकर्यांनी केले शिवसेनेला ट्रोल\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंन��गपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nहायलाइट्स:लुटीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंदझडती घेतल्यावर सापडली मिरची पावडर, चाकू आणि दोरी तीन जण ताब्यात, तर अन्य तिघे फरारयवतमाळ : आर्णी-यवतमाळ मार्गावरुन दररोज...\nहायलाइट्स:एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे...\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nमुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये Saamna भाष्य करण्यात आले होते....\nहायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nहायलाइट्स:जिलेटिन प्रकरणाशी संबंधित धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचलेराष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) नागपुरात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलंनागपूर : तालिबानी समर्थकाला ताब्यात घेण्यासह...\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nजिलेटिन प्रकरणाचे धागेदोरे उपराजधानीपर्यंत; NIA नागपुरात\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय….\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nरावेर तालुक्यात वीज कोसळली; एकाच कुुटुंबातील दहाजण जखमी - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँ�� लीक - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती\nनवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेनेचा जल्लोष, फटाकेही फोडले - शासननामा न्यूज - S on …तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nमी कुणाला बांधील नाही; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली - शासननामा न्यूज - Shasannama News on राज्यातील ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/topic-discussion-jayawantrao-jagtaps-closeness-ncp-332045", "date_download": "2021-06-18T00:18:19Z", "digest": "sha1:Y4ZP65NLPGIC3ZH6WNVPBTO56A4HYD2H", "length": 30966, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीक चर्चेचा विषय", "raw_content": "\nजयवंतराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला. आमदार शिंदे यांच्या विजयात जगताप यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज जरी संजय शिंदे राष्ट्रवादीत नसले तरी त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत. शिवाय करमाळ्याच्या राजकारणात आमदार संजय शिंदे हे जगतापांना विचारात घेत आहेत. त्यामुळेच जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीला विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.\nजयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीक चर्चेचा विषय\nकरमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे माजी आमदार व बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच गोविंदबाग (बारामती) येथे भेट घेतली. करमाळा तालुक्‍याच्या राजकारणात आमदार संजय शिंदे व श्री. जगताप यांची असलेली जवळीक आणि जगताप व पवार यांची भेट या मागे काहीतरी गुप्ती नक्की आहे. यापुढे आपण शरद पवारसाहेबांच्या विचाराने काम करणार असल्याचेही माजी आमदार जयवंतराव जगताप सांगत आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ असलेले कै. नामदेवराव जगताप यांचे जयवंतराव जगताप हे चिरंजीव आहेत. जयवंतराव जगताप हे 1990 ला पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. 1995, 1999 ला ते कॉंग्रेसकडून लढले. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानं��र ते राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र 1999 ला नारायण पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. दोनवेळा कॉंग्रेसकडून लढून पराभव झाल्यानंतर ते 2004 साली ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. 2004 ला त्यांनी तत्कालीन माजी राज्यमंत्री कै. दिंगबरराव बागल यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009 ला ते समाजवादी पक्षाकडून तर 2014 ला कॉंग्रेसकडून विधानसभा लढले. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता. यावेळी जगताप हे मोहिते-पाटील यांच्याशीही जवळीक साधून होते. याचवेळी त्यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तर विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे पवार-जगताप भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून रशमी बागल या शिवसेनेत गेल्या तर राष्ट्रवादीकडून लोकसभा लढलेले आमदार संजय शिंदे यांनी विधानसभेला मात्र अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांनाही उमेदवारीसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांनीही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. परिणामी करमाळा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात तगडा उमेदवार मिळाला नाही. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल हे कारखान्याच्या अडचणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत. बागल ही पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी ताला कोणीही अधिकृत दुजोरा देत नाही.\nसध्या करमाळा तालुक्‍यातील एकही बडा नेता राष्ट्रवादीत नाही. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी जयवंतराव जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार काय याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेत जयवंतराव जगताप यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर 307 चा गुन्हा दाखल आहे. एकीकडे जगताप यांची बाजार समितीची सत्ता गेली तर दुसरीकडे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटकपूर्व जमीनसाठी अनेक महिने बाहे�� फिरावे लागले.\nजयवंतराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला. आमदार शिंदे यांच्या विजयात जगताप यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज जरी संजय शिंदे राष्ट्रवादीत नसले तरी त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत. शिवाय करमाळ्याच्या राजकारणात आमदार संजय शिंदे हे जगतापांना विचारात घेत आहेत. त्यामुळेच जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीला विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.\nसंपादन : वैभव गाढवे\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या व���ीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nisargshala.in/how-to-make-natural-colors-at-home-to-play-holi-rangpanchami-marathi-camping-article-near-pune/", "date_download": "2021-06-18T00:07:39Z", "digest": "sha1:YH3WWL6MVVFSQOOQHPQM4SEWZSJASDH6", "length": 22259, "nlines": 156, "source_domain": "www.nisargshala.in", "title": "रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंग कसे बनवावेत? – निसर्गशाळा – Camping near Pune", "raw_content": "\nरंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंग कसे बनवावेत\nनैसर्गिक रंग कसे बनवायचे\nवसंत ऋतु येतो तशी ही धरा नानाविध रंगांत रंगुन जाते. त्यातही सर्वात जास्त मोहक रंग असतो तो केसरी, पिवळा, लालभडक. हे सारे रंग निसर्गामध्ये विविध वृक्षांच्या फुलांचे असतात. याच्याच आधारे आपण रंगपंचमी, होळी, धुलवड अशा सणांमध्ये आवर्जुन पुर्वापार याच फुलांपासुन बनविलेला रंग वापरला जायचा. जंगलेच्या जंगले अशा विव���ध रंगांच्या फुलांनी पुर्वी बहरुन जायची. एका गावाचे नाव तर चक्क अशाच एका झाडाच्या जंगलामुळे चक्क प्लासी पडले. प्लासी आठवतेय का प्लासीची लढाई, इ.इ..प्लासी हा इंग्रजांनी केलेला पलास/पलाश या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर मुद्दा असा की आपल्या दुर्दैवाने व आपल्या कर्मदारिद्र्याने आपण आपले हे वैभव गमावुन बसलो आहोत. दशकांच्या अमर्याद वृक्षतोडीनंतर मोजकीच काय ती झाडे शिल्लक आहेत. नेमक्याच काळात (फेब्रु,मार्च,एप्रिल) वाळलेल्या सुकलेल्या रानावनातील गवताला अनावधानाने अथवा मुद्दामहुन पेटवुन दिले जाते. यामुळे या वृक्षांच्या नवनवीन रोपांची वाढच होत नाही. परिणामी जेवढे मोठे वृक्ष आहेत तेवढेच काय ते आता शिल्लक आहेत. या अस्सल देशी वृक्षांची संख्या वाढण्यासाठी आपण प्रत्यक्ष झाडे नाही लावली तरी चालणार आहे पण निसर्ग स्वतःच जी नवनिर्मिती करीत आहे त्यात वणवा, उत्खणन आदी द्वारे ह्स्तक्षेप जरी नाही केला तरी निसर्ग आपोआप पुन्हा एकदा बहरुन येईल.\nअसो, आजचा आपला विषय आहे या वसंत ऋतुमधील होळी, रंगपंचमी, धुलवड आदी सणावारांमध्ये रंग खेळण्याच्या व नैसर्गिक रंग बनविण्याच्या विधी विषयी जाणुन घेणे.\nसर्वप्रथम आपण हे जाणुन घेऊयात की रंगपंचमी व एकुणच वसंतोत्सवात रंग का खेळतात\nवसंतोत्सव ज्याप्रमाणे नव्या पालवीची चाहुल देतो त्याचप्रमाणे तो तप्त होत जाणा-या उष्म्याची देखील जाणीव करुन देतो. रानवने लाल, पिवळ्या, केसरी फुलांनी बहरलेली असतात. निसर्गातील हा रंगोत्सव भारतीय जनसामान्यांनी देखील संस्कृतीमध्ये आत्मसात केला नाही तरच नवल. रंगांच्या छटा जशा निसर्गात असतात तशाच आपल्या जीवनात देखील असाव्यात. रंगीबिरंगी होणे म्हणजे स्वतःला विसरुन जाणे. इतरांच्या रंगात रंगुन जाण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणारा हा सण आपणास विनम्र करतो. इतरांच्या आयुष्यात रंग भरण्याचे महान काम करण्यासाठी आपण नेहमी तत्पर असावे. किती महान विचार आहे ना हा\nहा झाला एक (तत्वज्ञान व दर्शन) भाग तर दुसरा महत्वाचा भाग ऋतुमानाशी मिळते जुळते घेण्याचा संदेश देण्याचा आहे. उन्हाळा सुरु होत बदलतल्या तापमानाशी जुळते घेण्यासाठी रंग खेळण्याची प्रथा पुर्वापार सुरु आहे. होळी पोर्णिमे पासुन सुरु होणारा या सणाचा समारोप रंगपंचमीला होतो.\nतर प्रथा अशी आहे की, होळी पोर्णिमेला होलिका दहन करायचे. त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे धुळवडीला होळीची राख व धुळ एकमेकांच्या अंगावर टाकुन, पाणी टाकुन धुळवड खेळायची व रंगपंचमी च्या दिवशी नैसर्गिक रंग (पाण्यात) एकमेकांच्या अंगावर टाकुन रंगपंचमी साजरी करायची. चला तर मग आपण माहिती घेऊयात की हे नैसर्गिक रंग कसे बनवायचे.\nनैसर्गिक रंग कसे बनवायचे\nयाच दिवसांत पळस (लाल/पिवळा) यांची फुले जमिनीवर पडलेली असतात. या जमिनीवर पडलेल्या फुलांच्या पाकळ्यांपासुन रंग बनवितात. त्यातल्या त्यात केशरी लाल रंग पळसपासुन मुबलक बनविलला जायचा कारण हा पळस मुबलक असायचा. पळसाची फुले (जमिनीवर पडलेली व गोळा केलेली) रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्याने रंग तयार. खुप सोप आहे. ही फुले गोळा करण्याचे काम मात्र रंग खेळण्याच्या काही दिवस आधी करावे लागेल.\nपळस या वृक्षाविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी कृपया इथे क्लिक करा\nयाची पिवळसर फुले असतात. खाण्याची भेंडी वेगळी व हे झाड वेगळे. या झाडाची फांदी लावली तर ती जगते. रंग करण्यासाठी शक्यतो अर्ध्या उमलेल्या कळ्या जास्त उपयोगी असतात. ताज्या फुल-कळ्यांच्या ठेचुन, मग कापडाने पिळुन पिळुन हा रंग केला जातो. आम्ही लहानपणी असा रंग केला आहे.\nकाटे सावरीची बोंडे आता जम धरु लागलेली असतात तर झाडाखाली जमिनीवर फुलांचा सडा पडलेला असतो. ही फुले आत्ताच जमा करुन वाळवुन(सावलीत) जर पाण्यात भिजत टाकली तर लाल् भडक रंग तयार होतो. ही फुले गोळा करण्याचे काम मात्र रंग खेळण्याच्या काही दिवस आधी करावे लागेल.\nझेंडुच्या पाकळ्या पाण्यात उकळुन घेतल्यास पाकळ्यांच्या रंगाप्रमाणे ओला रंग तयार होतो. याच पाकळ्या जर सुकवून पावडर केली तर सुका रंग तयार होतो.\nहळदीपासुन ओला रंग करण्यासाठी हळद पाण्यात मिसळले की झाले. तुम्हाला सुका म्हणजे पावडर करायची असेल तर हळदी मध्ये बेसन मिसळावे.\nडाळींब / जास्वंद लाल रंग\nवाळवुन त्याची पावडर केल्यास लाल सुका रंग तयार होतो. तसेच डाळींबाचे दाणे पाण्यात उकळले तरी देखील छान लाल रंग तयार होतो.\nबीटाचे बारीक तुकडे करुन पाण्यात बुडवुन ठेवल्यास ओला गुलाबी रंग तयार. तर कोरड्या गुलाबी रंगासाठी गुलाबाची फुले सुकवून त्यांची पावडर करावी.\nओल्या हिरव्या रंगासाठी मेंदीची सुकलेल्या पानाची पावडर म्हणजेच मेंदी पाण्यात मिसळावी. पालक , कोथिंबीर पुदीना चांगले वाटुन घेऊन, अथवा मिक्सर मधुन काढुन पाण्यात मिस���ल्याने ओला हिरवा रंग तयार होतो. कोरड्या हिरव्या रंगासाठी मेंदीच्या पाने सुकवून त्याची पावडर बनवुन घ्यावी.\nनैसर्गिक रंगच का खेळावेत\nवाढत्या लोकंसख्येची गरज पुरवणे तसेच औद्योगिकीकरणामुळे, उत्पादन क्षम बनल्यामुळे तसेच केवळ पैसे देऊन रंग विकत मिळत असल्याने नैसर्गिक रंग रंगपंचमी अथवा होळीला वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. पण हे कारखान्यांमधेय बनणारे रंग नैसर्गिक तर नसतातच उलट ते आरोग्यास हानिकारक देखील असतात. सहज लक्षात येतील असे त्वचा व केसांछे नुकसान तर होतेच होते पण दुरगामी कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण देखील या रासायनिक रंगानी मिळते. याउलट आपण वर पाहिलेले नैसर्गिक रंग अपायकारक तर नाहीतच उलट ते लाभदायक देखील आहेत.\nइतर काय काळजी घ्यावी\nआपण भलेही नैसर्गिक रंग तयार करुन खेळलो तरीही चुकून इतर कुणी आपल्या अंगावर रासायनिक रंग टाकले तरी देखील आपण इच्छा नसताना ही या अनिष्ठास बळी पडतो. यासाठी आपण थोडी काळजी घेतली तर बरे होईल. ती खालील प्रमाणे\nजाड कपडे शक्यतो रंग खेळताना वापरावेत\nपुर्ण बाह्या असलेले सदरे/टॉप वापरावेत\nआपल्या त्वचेचा जो भाग उघडा आहे व रंग लागु शकतो त्या भागावर आधीच तेल अथवा व्हॅसलिन लावावे म्हणजे रासायनिक तत्वांपासुन काही अंशी आपल्या त्वचेचे रक्षण होईल.\nरंग खेळुन झाल्यावर शक्यतो लागलीच थंडगार पाण्याने आंघोळ करावी व रासायनिक रंग जर त्वचेस लागलेला असेल तर तो धुवून काढण्याचा प्रयत्न करावा.\nरंग खेळताना डोके/केस टोपीने झाकलेले चांगले\nअनेकदा सांगुनही समजत नाही अशा रासायनिक रंग वापरना-या मित्र-मैत्रिणींपासुन या दिवसांत लांब राहणे हिताचे होय.\nएकमेकांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम म्हणजे एकमेकांना आनंद देण्याचे काम अगदी दररोज करण्याचे आहे. त्यामुळे याच एका दिवशी रंग लावला तर फार काही मोठे होईल असे नाही. रंग लावणे, खेळणे हा सामाजिक कार्यक्रम अथवा उत्सव नाहीये. हा वैयक्तिक , कुटूंब, समुहाचा उत्सव आहे. त्यामुळे मर्यादीत सदस्य संख्येमध्ये या उत्सवाचा आनंद घ्यावा तोही ओळखीच्याच लोकांसोबत.\nत्याही पलीकडे जाऊन जर तुम्ही रंग न खेळण्याचे ठरवाल तर अधिक चांगले कारण तुम्ही असे करण्याने अनावश्यक गोंधळ कमी करीत असता, पाण्याचा अपव्यय कमी करीत असता, स्वतःच्या तसेच इतरांच्या आरोग्यास अपाय होण्यापासुन तुम्ही वाचवीत असता. पुर्वी पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. गावखेड्यांमध्ये उन्हाच्या झळा जाणवायच्या. आता तसे नाहीये. सिमेंट कांक्रीटच्या इमारतीमध्ये राहणारे ,काम करणा-या आपणास आता उन्हापासुन ‘असे’ वाचण्याची गरज नाहीये. परंपरा जिंवत ठेवण्याच्या नादात त्या परंपरांमध्ये दोष निर्माण होताहेत व आपण रंग न खेळल्याने त्या दोषांचे भागीदार किमान आपण तरी होणार नाही हे देखील समाधान यातुन मिळते आहेच. त्यामुळे रंग न खेळता निसर्गाची रंगपंचमी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली, ती वृध्दींगत होण्यासाठी सातत्याने काहीना काही प्रयत्न करीत राहिलेले, एकेक व्यक्तिस वणवा का लावु नये यासाठी जागरुक केलेले कधीही बरे नव्हे का अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, या म्हणजे शेवटच्या मुद्यशी / मताशी सहमत असलेच पाहिजे असे नाही.\nचला तर मग मंडळी खेळुयात निसर्गाची रंगपंचमी, नैसर्गिक रंगांनी. लेख आवडल्यास अवश्य शेयर फॉरवर्ड करा.\n← साहसाचे वेड की वेडे साहस\nशाळेसोबतच निसर्गात रमणारा निसर्गशिक्षक मिलिंद गिरधारी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/857", "date_download": "2021-06-17T22:29:27Z", "digest": "sha1:DQEIG5C2A2G6ORDKN6K27DDUWZAJ4PSC", "length": 9894, "nlines": 137, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "आगामी काळातील सण उत्सव साधेपणाने साजरे करा | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News आगामी काळातील सण उत्सव साधेपणाने साजरे करा\nआगामी काळातील सण उत्सव साधेपणाने साजरे करा\nअकोला: आगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन हे सर्व सण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर अत्यंत साधेपणाने, कमीत कमी उपस्थितीत; शक्यतो घरातल्या घरात आणि शासनाच्या नियमांचे पालन करुन साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.\nआगामी काळात येऊ घातलेले दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्रप्रवर्तन दिन या सणांच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विविध सामाजिक कार्यकर्ते व दुर्गोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.\nयावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर आगामी काळात येणारे सण उत्सव त्या त्या लोकांनी साजरे करतांना कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नुकताच आपल्या जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख़्येचा आकडा वाढला होता. हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आपण साऱ्यांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातही उत्सवाच्या काळात ही काळजी अधिक घ्यावी, कारण पुढे लगेचच दिवाळी सारखा मोठा सण ही येऊ घातला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करावा. परस्परांमध्ये अंतर राखावे व सॅनिटायझरचा वापर करा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन त्यांनी केले.\nबैठकीच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रास्ताविकात शासनाकडून दुर्गोत्सव साजरा करण्याबाबत प्राप्त नियमावलीचे वाचन करुन दाखवले. तसेच पोलीस अधिक्षक जी श्रीधर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपली मते व्यक्त केली.\nPrevious articleजिल्ह्यात परतीच्या पावसाचा अंदाज\nNext article‘एमपीएससी’ची रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/04/blog-post_26.html", "date_download": "2021-06-18T00:31:13Z", "digest": "sha1:RFX4GVPJJ5BSYPAJ3SM4T6LPXBAWFYNH", "length": 10530, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "मद्यपींच्या चैनीचा सर्वसामान्यांना भुर्दंड कशासाठी? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social मद्यपींच्या चैनीचा सर्वसामान्यांना भुर्दंड कशासाठी\nमद्यपींच्या चैनीचा सर्वसामान्यांना भुर्दंड कशासाठी\nस्वातंत्र्यानंतरच्या काळात संपूर्ण देशभर दारूबंदी होती. महाराष्ट्रातही शहरी भागात मोजक्याच विदेशी दारूच्या दुकानांना परवाने होते. दारूबंदीचे हे धोरण हळूहळू शिथिल झाले. गावागावात देशी दारू विक्रीच्या दुकानांना मुक्त हस्ते परवाने दिले गेले. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर देशी-विदेशी दारू विक्रीच्या दुकानांचा, परमिट बारचा सुळसुळाट झाला. देशी आणि विदेशी दारूच्या दुकानांना हजारोंच्या परवान्यांमुळे दारू पिणार्‍यांची संख्या वाढली. मका, ज्वारीपासून दारूचे उत्पादन करणार्‍या उद्योगांनाही सरकारने परवाने दिले. परिणामी महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केली होती आणि ती वास्तव असल्याची प्रचिती आज पुन्हा एकदा येत आहे. यातून राज्य सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळत असल्याने महाराष्ट्राचा मद्यराष्ट्राकडे होणारा प्रवास हा शासन मान्यतेच सुरु होता, असे म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही\nआता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१७ पासून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर असलेली देशी दारूची २५९४, देशी-विदेशी दारूची ८३१ आणि ९०२७ परमिट रूम, ३१३८ बिअर बार बंद झाल्याने दारुतून राज्य शासनाला दरवर्षी ७ हजार कोटी रुपयांचा दारूमुळे मिळणारा कर बंद झाला आहे. यामुळे महसली उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी, पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलीटर तीन रुपयांचा अधिभार लावला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. दारू न पिणार्‍या जनतेवर पेट्रोलची दरवाढ करून सरकारने अन्यायच केला आहे. मुळात दारू ही चैनीची वस्तू आहे तर पेट्रोल ही जीवनावश्यक वस्तू आहे. पेट्रोलची किंमत कितीही वाढली, तरी पेट्रोलचा वापर कमी होत नसतो.\nयातही शासनाची काळी बाजू समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, दुष्काळी स्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी पेट्रोलवर प्रतिलीटर सहा रुपयांचा अधिभार या आधीच राज्य शासनान��� लावला होता. दुष्काळ संपला, तरीही हा अधिभार काही कमी झालेला नाही. ३१ मार्च २०१७ रोजी या अधिभाराची मुदत संपली असली, तरीही त्याची वसुली सुरूच आहे. त्यात आता प्रतिलीटर तीन रुपयांच्या नव्या अधिभाराची भर पडली आहे. म्हणजे २६ रुपयांचे पेट्रोल भरतांना त्यावर तब्बल ३५ रुपयांचा कर आपल्या खिशातून वसूल केला जात आहे, याची आपल्याचा जाणीव देखील नसावी\nयातही राज्य शासनाची धुर्त खेळी समोर येत आहे. ती म्हणजे एकीकडे बुडालेले उत्पन्न मिळवाण्यासाठी पेट्रोलवर अधिभार लादला असला तरी महामार्गावरची बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू करता यावीत, यासाठीही पळवाटांचा शोध घेण्यात येत आहे. काही उद्योगी राजकारण्यांची दुकाने वाचविण्यासाठी राज्य महामार्ग महापालिकेत वर्ग करण्याचा नवा पॅटर्न आपल्याला जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये पहावयास मिळत आहे. हे सर्व उपव्द्याप राज्य सरकारच्या संमतीनेच करण्यात आल्याचे उघड सत्य आहे. म्हणजे राज्य शासन दारुची दुकाने वाचविण्याची धडपड करत आहे तर दुसरीकडे बुडणारा महसूल वसुल करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशावर भार देखील टाकत असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nअयोध्येतील राममंदिर व मशिदीचा वाद सोडविण्याची शेवटची संधी\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nशेतकरी आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/25/6309-pune-gultekadi-market-yard-today-rate/", "date_download": "2021-06-17T23:59:26Z", "digest": "sha1:JBZFSUGJFKTYUEGFULSUR7VR4EPZIDQZ", "length": 14352, "nlines": 254, "source_domain": "krushirang.com", "title": "पुणे बाजारभाव : गुलटेकडीमध्ये बाजरी, गहू ज्वारीही खातायेत भाव; पहा मार्केट अपडेट | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nपुणे बाजारभाव : गुलटेकडीमध्ये बाजरी, गहू ज्वारीही खातायेत भाव; पहा मार्केट अपडेट\nपुणे बाजारभाव : गुलटेकडीमध्ये बाजरी, गहू ज्वारीही खातायेत भाव; पहा मार्केट अपडेट\nअर्थ आणि व्यवसायकृषी व ग्रामविकासताज्या बातम्या\nयेथ���ल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात न्घासारण होत असतानाच भुसार मालाला बऱ्यापैकी भाव मिळत आहे. मात्र, हाही भाव सरसकट नसून चांगल्या दर्जाच्या गहू, बाजरी आणि ज्वारी यांनाच भाव मिळत आहेत.\nकारल्याला 30 रुपये किलो, तर कोथिंबीर जुडीला 5-8 रुपये भाव मिळत आहे. पालक आणि शेपू यांना तर 5-6 रुपये इतकाच भाव आहे. तर, शेवगा शेंगाना 15-20 आणि वांग्याला 10 रुपये किलो इतका भाव मिळत आहे. एकूण भाजीपाला पिकांना विशेष भाव नसल्याचे चित्र आहे.\nगुरुवार, दि. 25 मार्च रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :\nशेतमाल जात/प्रत कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर\nज्वारी मालदांडी 4400 5000 4750\nनाचणी/ नागली लोकल 3300 3500 3450\nतांदूळ बसमती 7200 9300 8300\nतांदूळ मसुरा 2650 2850 2800\nशेंगदाणे घुंगरु 9500 10300 9950\nद्राक्ष लोकल 2000 7000 4500\nकलिंगड लोकल 500 800 700\nस्ट्रॉबेरी लोकल 2000 4000 3000\nअंबाडी भाजी लोकल 6 6 6\nआंबट चुका लोकल 4 5 4\nदुधी भोपळा लोकल 888 1525 1200\nचवळी (शेंगा) लोकल 2000 2500 2250\nचवळी (पाला) लोकल 4 6 5\nफ्लॉवर लोकल 550 775 663\nघोसाळी (भाजी) लोकल 1500 2250 1875\nकढिपत्ता लोकल 3000 4000 3500\nकांदा पात लोकल 7 9 8\nकोथिंबिर लोकल 5 8 7\nमेथी भाजी लोकल 6 8 7\nढोवळी मिरची लोकल 1800 2267 2033\nमुळा लोकल 5 8 7\nपालक लोकल 4 5 5\nपावटा (भाजी) लोकल 3000 4500 3750\nपुदिना लोकल 2 2 2\nराजगिरा लोकल 3 5 4\nशेपू लोकल 5 7 6\nदोडका (शिराळी) लोकल 1750 3000 2400\nटोमॅटो लोकल 525 950 738\nवाल पापडी लोकल 2500 3000 2750\nमिरची (हिरवी) लोकल 2167 3500 2833\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nनाशिक बाजारभाव : कांद्याचे भाव झालेत कमी; पहा सर्व पिकांचे बाजारभाव एकाच क्लिकवर\nकोल्हापूर बाजारभाव : पहा शेतमाल मार्केट अपडेट एकाच क्लिकवर\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/video_watermark1609499968849/", "date_download": "2021-06-17T23:22:56Z", "digest": "sha1:ZHQ7EBEZKIG632NLCPVD7JGTBBEL274C", "length": 6664, "nlines": 114, "source_domain": "mediamail.in", "title": "video_watermark1609499968849 – Media Mail", "raw_content": "\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\n“फलोत्पादन क्षेत्र विकास” योजनेत केळीसाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा- पंकज पाटील, केळीतज्ज्ञ\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत ��ुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T23:38:25Z", "digest": "sha1:DMSMM2FMJOUBACQLCDF6BERP2DYGYNY7", "length": 9985, "nlines": 66, "source_domain": "uranajjkal.com", "title": "गोंडवाना होणार नवे वनवृत्त, वाचा कोणकोणत्या वृत्ताचे होणार विभाजन – उरण आज कल", "raw_content": "\nगोंडवाना होणार नवे वनवृत्त, वाचा कोणकोणत्या वृत्ताचे होणार विभाजन\nगोंडवाना होणार नवे वनवृत्त, वाचा कोणकोणत्या वृत्ताचे होणार विभाजन\nनागपूर : वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाची पुनर्रचना करण्यात येणार असून पुणे येथील सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे कार्यालय बंद करून हे कार्यालय नागपूर येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. चंद्रपूर वनवृत्त कार्यालय बंद करून चंद्रपूर आणि गडचिरोली या वृत्ताचे एकत्रिकरण करून गोंडवाना या नवीन वृत्ताची निर्मिती होणार आहे. औरंगाबाद वृत्ताचे विभाजन केले जाणार असून नांदेड हे नवीन वृत्त तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.\nहेही वाचा – वयोवृध्द वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या दाम्पत्यास न्यायालयाचा दणका; दंडासोबत सुनावली अनोखी शिक्षा\nगतिमान प्रशासन, व्यवस्थापन आणि संरक्षणणार्थ वन विभाग व सामाजिक वनीकरण शाखेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण तालुका, वनक्षेत्राचे प्रमाण, प्रादेशिक विभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांना असलेल्या वनसंरक्षण, वनविकास, वनेत्तर जमिनीवरील वृक्षलागवडीसाठीचा वाव आहे. त्यामुळेच ३५ प्रादेशिक विभाग होणार असून त्याचे प्रमुख उपवनसंरक्षक दर्जाचे अधिकारी राहणार आहे. ज्या जिल्ह्यात वनेत्तर प्रमाण कमी आहे व वनेत्तर क्षेत्रावर वृक्षलागवडीसाठी जास्त वाव आहे, अशा सात जिल्ह्यात विभागीय वनाधिकारी आणि २२ जिल्ह्यात सामाजिक वनीकरण असे एकूण ६४ विभागस्तरावरील कार्यालये प्रस्तावित केले आहेत.\nचंद्रपूर आणि गडचिरोली वनवृत्ताचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने कूप निष्कासनाची कामे, तेंदू पानाची तोड, वृक्षलागवड हेच उपजिविकेचे प्रमुख स्त्रोत आहे. पाच वन विभागात हा विभाग विभागलेला आहे. हा जिल्हा नक्षल प्रभावीत असून अवैध वृक्षतोडीचे प्रमाणही अधिक आहे. तसेच चंद्रपूर वृत्तामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यात तीन विभाग आहेत. गडचिरोली वृत्तात सामाजिक वनीकरणाचे कार्यालय आहे. मात्र, या क्षेत्रात वृक्ष लागवीसाठी कमी वाव असल्याने येथील सामाजिक वनीकरणाचे कार्यालय बंद करण्यात येणार आहे. चंद्रपूर येथील सामाजिक वनीकरणाचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असले तरी येथील प्रादेशिक वृत्त कार्यालय बंद होणार आहे. त्यामुळे येथील मुख्य वनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, प्रशासकीय अधीक्षक ही पदे नवीन प्रस्तावित नांदेड वृत्तामध्ये वळती करण्यात येणार आहे. काही पदे ज्येष्ठतेनुसार गडचिरोली वनवृत्तात समाविष्ट केली जाणार आहेत.\nहेही वाचा – Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी…\nमेळघाट प्रकल्पात विलीनीकरणाचा प्रस्ताव –\nअमरावती वनवृत्तातील मेळघाट, परतवाडा विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विलीनीकरणाचा प्रस्ताव आहे. जारिदा व धारणी हे दोन्ही प्रादेशिक वन परिश्रेत्र व्याघ्र प्रकल्पात जातील. अकोला सामाजिक वनीकरणाचा समावेश अकोला प्रादेशिक विभागात विलीनीकरण केले जाणार आहे. औरंगाबाद वन वृत्ताचे विभागाजन होणार ���हे. त्यात औरंगाबाद वनवृत्तात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश राहणार आहे. नांदेड वनवृत्तात हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्हयाचा समावेश राहणार आहे. या संदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) प्रमुख यांच्याशी संपर्क केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/featured/santvani-63/299624/", "date_download": "2021-06-17T23:02:30Z", "digest": "sha1:JY5IAYUURWSBBZMM7VELGSOM4LHMQ66M", "length": 10491, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Santvani", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका\nवैराग्यावाचून सारा परमार्थ लटका\nनाटककार गोविंद बल्लाळ देवल\nएकनाथ शिंदे यांची पेरणी..\nभगवंत जोडणे हाच एक धर्म\nनोटबंदीतील लयलुटीच्या आठवणीही जतन करा\nपक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.\nआतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय.\nप्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते धन, सुत, दारा, वगैरे ���ड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते.\nआज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.\nमागील लेखराशीभविष्य : शनिवार, ५ जून २०२१\nपुढील लेखकामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी\nमनसेकडून घरोघरी पुस्तकांचे वाटप\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरबसल्या लर्निंग लायसन्स योजनेचा शुभारंभ\nCBIला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान\nसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला १ वर्ष पूर्ण\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\nमहाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे\nPhoto: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत\nPhoto: मुंबईत पावसाला सुरुवात, वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/herbicidemistake", "date_download": "2021-06-17T23:40:54Z", "digest": "sha1:NH6I6KNXAPJWPVVRX2MTFH5I3XZFQT3B", "length": 11053, "nlines": 118, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "कोणत्याही पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी झाली तर काय करणार? – Patil Biotech Services", "raw_content": "\nकोणत्याही पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी झाली तर काय करणार\nअनेक वेळा शेजारच्या शेतात तणनाशकाची फवारणी होते, तर कधी कधी आपण तणनाशकाच्या पंपाने कीटक नाशक फवारतो व उभ्या पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो. अश्या वेळी काय करावे\nकापसावर टू फोर डी या तणनाशकाचा परिणाम दिसतो आहे.\nसर्वप्रथम हे तपा���ा कि तणनाशक कोणत्या प्रकारातील आहे. जर हे स्पर्शजन्य असेल तर सुरवातीला नुसत्या पाण्याची भरपूर फवारणी करा जेणेकरून पृष्ठभागावर पडलेले तणनाशक वाहून जाईल. पण जर आपण फवारलेले तणनाशक अंतप्रवाही असेल तर पाण्याच्या फवारणीचा फायदा होणार नाही. एव्हाना अशा वेळी नुसत्या पाण्याची फवारणी टाळावी.\nजेव्हा उभ्या पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी होते तेव्हा हि तण नाशके चय-अपचय प्रक्रिया मंदावतात व पिकाला इजा व्हायला सुरुवात होते. अश्या विपरीत परिस्थितीतून जेव्हा आपण पिकाला सावरायचा प्रत्यत्न करतो व त्यास पाणी व खते उपलब्ध करून देतो त्यावेळी विकरे तयार व्हायला वेळ जात असल्याने पिकाची वाढ पूर्ववत व्हायला वेळ लागतो. अशा वेळी आपण जर फॉलीबिओन ची फवारणी केली फायदा होतो कारण फॉलीबिओन मध्ये अमिनो एसिड आहेत ज्या पासून विकरे बनवली जातात. हा एक शॉटकट आहे. विकरे अपेक्षेपेक्षा अधिक लवकर बनल्याने पिकाच्या वाढीचा वेग पूर्ववत व्हायला मदत होते व पिक लवकर सावरते.\nविपरीत परिस्थितीमुळे मागे पडलेले पिक फॉलीबिओन च्या मदतीने वेळ व सत्व भरून काढते ज्या मुळे उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळले जातात.\nफॉलीबिओन चे डोसेस काय आहेत पिकाचे वय व वाढ लक्षात घेवून फवारणी चे डोसेस निवडावे. लहान पिकात १ मिली प्रती लिटर, फुलावर यायच्या वळेस २ मिली प्रती लिटर, फळावर यायच्या अगोदर ३ मिली प्रती लिटर. विपरीत परिस्थिती किंवा व्हायरस लागण झाल्यावर सुधारणे साठी १ ते २ मिली प्रती लिटर. ड्रीप ने देण्यासाठी ५०० मिली प्रती एकर, रोपांच्या पुनरलागवड करते वेळी रूट डीपिंग साठी ५ ते १० मिली प्रती लिटर.\nतणनाशकाचा परिणाम खूप जास्त प्रमाणात असेल तर फॉलीबिओनच्या वर सांगितलेल्या डोसेस सोबत प्रती लिटर 3 ग्राम गुळ व ३ ग्राम डीएपी वापरावे.\nअश्या अवस्थेत चुकुनही पोटाश युक्त खताची फवारणी करू नये.\nआजच फोलीबिओन खरेदी करून ठेवा.\nफोटोवर क्लिक करून हे पुस्तक खरेदी करा व कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकावर खर्च होणारे हजारो रुपये वाचवा.\nवरील पुस्तकाच्या लेखकाचा अल्पपरिचय खालील प्रमाणे आहे.\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nसुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nएकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे\nपिक व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पराकोटीचा गोंधळ दिसून...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\nप्रत्येक पिकावरील निवडक तणनाशकाचे बाजारपेठेतील नावे सांगा\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\nटोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा\nउन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://cghsrecruitment.mahaonline.gov.in/MR/RecruitmentMainPage.aspx", "date_download": "2021-06-17T23:18:25Z", "digest": "sha1:THODAGPG4J4NKVALAWKCPT7WGU5BJYAG", "length": 8249, "nlines": 53, "source_domain": "cghsrecruitment.mahaonline.gov.in", "title": "लॉग इन-ऑनलाईन अर्ज प्रणाली", "raw_content": "\nविषय पर जाएं |\nदिशा-निर्देशक पर जाएं |\nमुख्य विषय पर जाएं| दिशा-निर्देशक पर जाएं\nउम्मीदवारों को सुचना: आवेदन फार्म में तीन चरण हैं\nप्रोफ़ाइल बनाना / अपडेट करना\nशुल्क भुगतान (यह खाता मेरे खाता अनुभाग में उपलब्ध है)\nसामान्य दिशा - निर्देश ( फाइल आकार : 885.14 KB )\nऑनलाइन आवेदन करने के लिए निर्धारित सूचना ( फाइल आकार : 1003.52 KB )\nपॉप अप ब्लॉकर मार्गदर्शन ( फाइल आकार : 769.71 KB )\nपासवर्ड भूल गए ( फाइल आकार : 0 Bytes )\nफ़ोटो और हस्ताक्षर अपलोड करने के लिए चरण ( फाइल आकार : 885.14 KB )\nसंपर्क समय: सोमवार से शुक्रवार तक सुबह 9.00 बजे से 8.00 बजे, शनिवार और रविवार 9:30 अपराह्न से 6.30 बजे तक\nतुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास संकेतस्थळावर लॉग इन करण्यासाठी यूज़र नेम आणि पासवर्ड निर्माण करा.\nसंकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर आपल्या संपूर्ण प्रोफाइलमध्ये विचारलेल्या माहितीची नोंद ��रा. प्रोफाइलमध्ये माहितीची नोंद करायला सुरूवात करण्यापूर्वी तुमचे छायाचित्र (आकार - रूंदी ३.५ सेमी, उंची ४.५ सेमी) आणि स्वाक्षरी (आकार - रूंदी ३.५ सेमी, उंची १.५ सेमी) स्कॅन करून सज्ज राहा. प्रतिमा केवळ जेपीजी स्वरूपातच असाव्यात आणि ५० केबी पेक्षा मोठ्या नसाव्यात.\nउमेदवाराने एकदा प्रोफाइल भरल्यावर त्याला विविध कार्यालयांच्या जाहिरातीस अर्ज करण्यासाठी वेळोवेळी नवीन प्रोफाइल तयार करायची आवश्यकता नाही.सदर प्रोफाइल मधील माहितीद्वारे उमेदवार संकेतस्थळावर उपलब्ध कोणत्याही जाहिरातीस अर्ज करू शकतो.\nत्यानंतर जाहिराती समोरच्या \"अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\" या दुव्यावर क्लिक करा.\nआपण जाहिरातीत नमूद पात्रता धारण करीत असल्यास तुमच्या प्रोफाइलमध्ये असणारी माहिती स्वयंचलितरित्या तुमच्या आवेदन अर्जावर प्रदर्शित होईल. अर्जावरील उर्वरित माहिती भरा आणि अर्ज सादर करा.आपण जाहिरातीत नमूद पात्रता धारण करीत नसल्यास आपला अर्ज स्वीकारला न जाण्याचे कारण दर्शविले जाईल.\nअर्ज सादर केल्यानंतर \"माझे खाते\" या दुव्यावर क्लिक करा. पृष्ठावर डाव्या बाजुला असणाऱ्या \"थेट पदभरती\" या दुव्यावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन यादीमधून तुम्ही अर्ज केलेली जाहिरीत निवडा. तुम्ही सादर केलेला अर्ज खाली प्रदर्शित होईल.\nअर्जासमोरील “भरणा करा” या दुव्यावर क्लिक करा. तेथे “ऑनलाईन भरणा/चलनाद्वारे भरणा” असे पर्याय दिसतील.\nचलनाद्वारे भरणा पर्याय निवडल्यास जारी झालेल्या चलनाची प्रिंट घ्या आणि अंतिम तिथीपूर्वी कामकाजाच्या दिवशी एसबीआय च्या शाखेत शुल्क भरणा करा. २४ तासानंतर अर्जासमोरील भरणा स्थिती \"भरणा पूर्ण\" म्हणून अद्ययावत होईल. ऑनलाईन भरणा केल्यास व्यवहार यशस्वी झाल्यावर लगेचच अद्ययावत होईल.\nसंबंधित अधिकाऱ्याचे नाव *\nसंबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक * + 91\nतिथि से नवंबर २०१७ से कुल आगंतुक : ४७५१७९ आज के आगंतुक : २८९\nमहाऑनलाइन के बारे में\nदेनदारी और नीतियों का नकार\nदेनदारी का अस्वीकार: इस पोर्टल पर उपलब्ध जानकारी विभिन्न स्रोतों और सरकारी विभागों / संगठनों से प्राप्त की जाती है, इसलिए उन्हें अधिक जानकारी और सुझावों के लिए संपर्क किया जा सकता है.\nरिलीज़ दावे 2017, महाऑनलाईन मर्या.,महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मर्या. सभी अधिकारों के सं���ुक्त उद्यम आरक्षित. Server A", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/siddharth-jadhav-old-pic/", "date_download": "2021-06-18T00:46:05Z", "digest": "sha1:ISQRGNQCIWI5TMDE4ARDRBPKMJRMIWLE", "length": 7550, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "siddharth jadhav old pic Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nलहानपणी प्रभूदेवा त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर...\nसिद्धार्थ जाधव मराठीतला सुपरस्टार आता बॉलीवूड मधेही आपले ���ाय रोवताना दिसतोय. फिल्म लाईनची कोणतीही बॅग्राऊंड नसताना आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर त्याने...\nतानाजी – एक अकिर्तित अतुलनीय योद्धा\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/mucormycosis-in-marathi.html?shared=email&msg=fail", "date_download": "2021-06-17T22:44:43Z", "digest": "sha1:GQQMFA2AM47HNH7HLCMIH67FB62BL3VO", "length": 20419, "nlines": 184, "source_domain": "marathidoctor.com", "title": "म्युकरमायकोसिस कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, Mucormycosis in Marathi »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nम्युकरमायकोसिस कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, Mucormycosis in Marathi\nशेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\nकोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार वाढल्यानंतरच लक्षात येत असल्याने डोळे आणिजीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यांपर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते.\nम्यूकोर्मिकोसिस हा एक म्युकर मायोसिटिस नावाचा समूह आहे. ज्याला आपण ब्लॅक फंगस सुद्धा म्हणतो. हा एक प्रकारचा Fungal Infection आहे जो शरीरात खूप वेगाने पसरतो. याला झिगॉमायकोसिस देखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. मेंदू, फुफ्फुस किंवा त्वचेवर याचे संक्रमण होऊ शकते. या रोगामध्ये, बर्याच रुग्णांच्या जबडा आणि नाकाची हाड गळून जातात, आणि काहींच्या डोळ्यांचा प्रकाश सुद्धा कायमचा निघून जातो. जर वेळीच त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.\nकाय आहे हे म्युकरमायकोसिस \nकाय आहे हे म्युकरमायकोसिस \nहा बुरशीमुळे होणारा आजार आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा, दात यापासून सुरू होऊन डोळे व मेंदूपर्यंत ���ोचून दृष्टीवर परिणाम करू शकतो. काही प्रकरणांत तो जिवावरही बेतू शकतो.\nनियंत्रणाबाहेर मधुमेह असलेले रुग्ण\nरोगप्रतिकारशक्ती कमी असलेले .\nकोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात ” हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी ” घेतली असल्यास\nकोरोना उपचारादरम्यान स्टीरोइड अथवा टोसिलीझुमकसारख्या औषधांच्या अतिरिक्त वापराचा परिणाम\nरोग प्रतिकारशक्ती कमी असणे.\nफंगस किंवा बुरशी प्रथम नाकावाटे शरीरात जाते आणि तिथून सायनसमध्ये वाढते. तिथून ती डोळ्यात आणि मेंदूत शिरते. या बुरशीचा संसर्ग कर्करोगाच्या पेशींपेक्षा जलद होतो. कर्करोगात पेशींची अनियंत्रित वाढ होण्यासाठी किमान काही महिने तरी जातात; पण ‘म्युकर’चा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांतच झपाट्यानं ही बुरशी फुफ्फुस, डोळे, मेंदू, जबडा यांपैकी कुठल्या तरी अवयवांवर हल्ला करते.\nरुग्णाच्या कपाळाखाली किंवा तोंडात टाळ्याच्या जागी काळे व्रण दिसणं, हे या आजाराचं गंभीर लक्षण मानलं जातं. करोना येण्याआधी तीन-चार वर्षांतून ‘म्युकर’ झालेला एखादाच रुग्ण दिसे. आता त्याचे बरेच रुग्ण आढळत आहेत.\nडोळे बाहेर आल्यासारखे दिसू लागणे\nदोन – दोन प्रतिमा दिसू लागणे ( डबल व्हिजन )\nगाल दुखणे / सुजणे\nकाळपट अथवा तपकिरी रंगाचा स्राव नाकातून येणे.\nनाक चोंदणे, नाकावर सूज येणे\nचेहरा अथवा डोळ्यावर सूज\nएक पापणी अर्थी बंद राहणे\nदात दुखणे किंवा हलू लागणे\nअशा प्रकारचा त्रास झाल्यास तातडीने नाक – कान – घसा तज्ज्ञांचा किंवा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nबुरशीविरोधी औषधे प्रारंभीच्या टप्प्यात उपयोगी . प्रसार वाढला तर शस्त्रक्रिया हाच उपाय. शस्त्रक्रियेद्वारे सर्व मृत आणि संक्रमित भाग काढावा लागतो.\nवेळेत उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते , किंवा प्रसंगी जीवही गमवावा लागतो .\nबुरशीमुळे झालेला हा आजार बरा करण्यासाठी ‘अॅम्फोटेरिसिन’ हे ‘अँटिफंगल’ औषध इंजेक्शनद्वारे द्यावं लागतं. केशनलिका जर बंद झाल्या, तर हे औषध रुग्णाच्या बाधित अवयवापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे त्या औषधाचा अपेक्षित परिणाम होत नाही. अशा वेळी हा अवयव काढून टाकण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. हे चित्र भयावह असलं, तरी योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार बरा होण्याची शक्यता वाढते. ही अँटिफंगल इंजेक्शन आणि काही आठवडे चालणारा एकूण उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असल्यानं, हा खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असतो.\nलक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.\nमधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासावे कोरोनातून बरे झाल्यानंतर एअर कंडिशनचा वापर टाळावा. दमट किंवा ओलसर वातावरण टाळा. रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे.\nवैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.\nकान , नाक , घसा तज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करावी.\nटूथ ब्रश / मास्क वरचेवर बदलणे.\nदिवसातून एकदा गुळण्या करणे.\nडॉक्टरांनी सांगितले तेवढे दिवस स्टिरोइड किंवा इतर औषधे घेणे.\nवरील लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.\nछोट्या छोटया लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.\nघरगुती उपायांचा पर्याय निवडू नये.\nवैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉइड्स चे सेवन करावे.\nम्युकरमायकोसिस हा अति जलद पसरणारा बुरशीचा रोग आहे, जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू ह्यांना बाधित करतो. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो परंतु वेळेवर योग्य उपचार न केल्यास रुग्ण त्याचा डोळा , दृष्टी किंवा प्राण देखील गमावू शकतो.\nवेळेवर योग्य उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे कारण रोग बळावल्यास दृष्टी आणि जिवाला धोका पोचू शकतो.\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआजारांची माहिती घरगुती उपाय पुरुषांचे आरोग्य व्यायाम, योगा, फिटनेस स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासोबत इतर काही त्रास नसतो. अनेक Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य बाल आरोग्य स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसर्व मुलांना ( तसेच गरोदर माता, अतिजोखमीच्या व्यक्तींना ) इन्फ्लूएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. दोन्ही Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nतोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ Read more…\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nकोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nitinsalunkheblog.wordpress.com/2021/03/15/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-06-18T00:23:09Z", "digest": "sha1:EU3NRO2R724NKP32CNIOWFHTOYKUJK7F", "length": 17335, "nlines": 104, "source_domain": "nitinsalunkheblog.wordpress.com", "title": "स्वार्थ.. – Nitin Salunkhe -नितीन साळुंखे", "raw_content": "\nNitin Salunkhe -नितीन साळुंखे\nमला समजतं ते सर्व काही नाही..\nनितीन अनंत साळुंखे – परिचय\nकोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातल्या त्यात एका नात्याला स्वार्थ स्पर्श करत नाही असं म्हणता येईल आणि ते म्हणजे आई आणि मुलातलं नातं. सर्वात नैसर्गीक आणि निरपेक्ष म्हणावं असं हे एकमेंव नातं. बाकी सर्व नाती ‘कुछ रिश्ते मुनाफ़ा नहीं देते, मगर ज़िन्दगी को अमीर बना देते हैं..’ असं म्हणून फक्त ‘मुनाफा’ हाच हेतू ठेवून झालेली असतात. अगदी मुल आणि आई या नात्यातही स्वार्थ असतोच.\nमातृत्वाची भावना वैगेरे सर्व सत्य असलं तरी मनुष्याच्या जन्माला त्याच्या आईचा (आणि वडीलांचाही) स्वार्थ कारणीभूत झालेला असतो. (मुलाच्या जन्मापूर्वीचा वडीलांचा स्वार्थ स्पष्ट असल्याने वडील-मुल या नात्यावर मी इथं लिहीलेलं नाही. परंतू ‘आई’ हा विषयच वेगळा असल्याने त्यावर थोडंसं लिहीलय.). एकदा का मुलाचा जन्म झाला की मग आईच्या मनी ‘माझं मुल’ ही निस्वार्थी भावना जन्म घेते आणि मग ती तिच्या शेवटापर्यंत टिकते. पण तो पर्यंत ‘मला आई व्हायचंय’ हा स्वार्थ असतोच. माणसाचा जन्मच असा स्वार्थातून झालेला असल्याने स्वार्थीपणा त्याचा जन्मापासूनचा साथीदार आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही असं मला वाटतं. माकडीन आणि तिने स्वत: बुडत असताना स्वत:चा जीव वाचावा म्हणून पायाखाली घेतलेल्या तिच्याच पिलाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. स्वत:चा जीव वाचावा म्हणून आपल्याच पोराला पायाखाली घेणाऱ्या माकडीनीचेच आपण ‘वंश’, आपण तसेच असायचे. बाकी माणूस हा देवाचा ‘अंश’ वैगेरे आपली अंधश्रद्धा आहे..\nस्वार्थ नसता तर आता आपण जी काही प्रगती पाहातोय, ती झाली नसती. स्वार्थापोटी गती असते आणि म्हणून प्रगती होते. जे माझं नाही त्याचा विचारही मी करणार नाही ही भावना सर्वच सामान्य मनुष्यमात्रांच्या ठायी असते. तशी भावना, तसा विचार साम्यवादी राजवटींमधे करायला मनाई असते आणि म्हणून तर एके काळी बरोबरीची राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील जनता प्रगतीची नवनविन शिखरं पादाक्रांत करत असताना, रशीयासारखं साम्यवादी राष्ट्र जरी पुढे जाताना दिसत होतं असलं, तरी त्या राष्ट्रातील जनता मात्र अधोगतीकडे जाताना दिसत होती. रशीयन महासत्तेचं ‘महासत्ता’ म्हणून पतन होण्यामागे जी काही अनेक कारणं आहेत, त्यामधे ‘हे तुमचं नसून सरकारचं आहे’ ही त्या देशातील कायद्याने जनतेची करून दिलेली सक्तीची भावना हे ही एक कारण आहे. जे सरकारी असतं ते कोणाचंच नसतं हा आपलाही अनुभव आहे आणि म्हणून मुंबईच्या लोकल गाड्यांमधे घोषणा करावी लागते, की ‘रेल आपकी संपत्ती है, कृपया इसे नुकसान न पहुंचाये’ ती म्हणूणच. रशीयन संघराज्यातील (युनीयन ऑफ सोव्हीएट सोशालिस्ट रिपब्लीक-USSR) जनतेला स्वार्थ अलाऊड नसल्याने त्याची संघराज्य त्याच्यापासून विलग होऊन त्या महासत्तेच पतन झालेलं अलिकडचं सर्वात मोठं आणि ठळक उदाहरण.\nस्वार्थ मुळीच वाईट नसतो. वाईट असते ती स्वार्थाची मात्रा. ती जेवढी जास्त, तेवढी वाईट. स्वार्थाची भावना जपताना आपल्यासोबत दुसऱ्याचही भलं कसं होईल ही भावनाही जपली, तर तो स्वार्थ वाईट कसा म्हणता येईल.. माझ्यासहीत दुसऱ्याचंही भलं होवो इतपत मात्रेचा स्वार्थ केंव्हाही चांगलाच. आपल्या देशात ��र ‘स्वार्थ मे परमार्थ’ ही म्हणच आहे. पण माझं आणि माझंच भलं होवो ही भावना जेंव्हा बळावू लागते तेंव्हा मात्र ती त्या माणसासाठी आणि तो ज्या समाजाचा घटक असतो, त्या समाजासाठीही धोक्याची घंटी असते. माझं आणि माझंच याचा अर्थ क्रमाने मी, माझं कुटुंब, माझ्या पुढच्या दहा-पंधरा पिढ्या आणि काही नातेवाईक एवढाच घ्याया. मग त्यासाठी दुसरे, त्यांची कुटुंब व त्याच्या पिढ्याही व प्रसंगी देशही बरबाद झाला तरी हरकत नाही असं वाटायला लावेल येवढी ही मात्रा अशा लोकांच्यात मोठ्या प्रमाणात असते. फक्त मलाच किंवा माझ्या मुला-पत्नींला निवडणूकीचं टिकीट मिळावं असं नाटणारे नेते, लाच खाऊन कोणतीही बेकायदेशीर कामं बिनधास्तपणे आणि तत्परतेनेही करणारे सरकारी कर्मचारी-अधिकारी, भेसळ करणारे व्यापारी, विश्वास ठेवणाऱ्याचा गळा बिनदिक्कत कापणारे मित्र, दुसऱ्याच घर विस्कटून स्वतःच घर बांधणारे स्वकीय अशी अनेक माणसं आपल्या आजुबाजूला दिलतात. अशी माणसं वेळ पडल्यास स्वार्थासाठी कोणाचाही आणि कशाचाही सौदा करताना दिसतात.\nहे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे हल्ली यत्र तत्र सर्वत्र बोकाळलेला अतिस्वार्थवाद.. दुसऱ्याचं घर विस्र्कटून स्वत:चं घर बांधणारांची संख्या वाढताना दिसत आहे. अतिस्वार्थाचं हे प्रॉडक्ट.. दुसऱ्याचं घर विस्र्कटून स्वत:चं घर बांधणारांची संख्या वाढताना दिसत आहे. अतिस्वार्थाचं हे प्रॉडक्ट.. स्वार्थ मनुष्याला कळायला लागलं तेंव्हापासून त्याच्यात आहेच. पण तो साधताना दुसऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी पूर्वी घेतली जायची. स्वार्थापोटीच अनेक कामं केली गेली व पुढे ती सर्वांच्याच उपयोगास आली अशी अनेक उदाहरण पूर्वीच्या काळात घडलेली मुंबई शहराच्या जडणघडणीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आली. ब्रिटीशांनी आपल्या देशात रेल्वे व पोस्टासारख्या ज्या अत्यावश्यक सोयी केल्या त्यामागे त्यांच्या सैन्याची जलद हालचाल व वेगाने संपर्क व्हावा याच हेतून. त्याद्वारे या देशावर प्रभावीपणे राज्य करता यावं हा त्यांचा स्वार्थी हेतू त्यात होता. परंतू त्याचे फायदेही त्यांना आपल्या देशातील स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिले व त्याची फळं आपण आजतागायत चाखतो आहोत.\nपारतंत्र्यात जे काही करायचं ते देशासाठी हीच भावना होती. होती म्हणजे नैसर्गिकरित्याचं होती. स्वातंत्र्यानंतर स्व-देश निर्माण होताच, कुठंतरी पक्षाप्रती निष्ठा ठेवली जाऊ लागली. पुढं हळुहळु ही निष्ठा व्यक्ती केंद्रीत झाली आणि आता तर ती ‘मी’ आणि ‘माझं’पुरती मर्यादीत झालेली दिसते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा बदल झालेला दिसतो. ‘सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामय:’ पासून ‘अहं भवानि सुखी, अहमसानि निरामय:’ पर्यंतचा अलिकडच्या काळातील हा बदल चिंताजनक आहे. ‘मला काय करायचंय’, ‘मै भला-मेरा काम भला बाकी दुनिया गेली खड्ड्यात’ ही वृत्ती बळावू लागलीय. ‘माझंच नव्हे तर संपूर्ण विश्वाच भल होवो’ असं पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची परंपरा मोठ्या अभिमानाने सांगणारे आपण, एवढे कसे बदललो\n← मै सूर्य हूं..\n..आणि माय ‘मुंबाई’च्या पोटी माझा पुनर्जन्म झाला…\nगिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)\nहिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती\nSourabh Ashok Das on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nAdv.Dipak b Pawar on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nVinayak Pandurang Ku… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nSHASHIKANT PIMPLE on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\nAvinash khedkar Chin… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/india-modi-government-considers-edible-oil-mustard-oil-import-tax-cut-to-lower-prices/300335/", "date_download": "2021-06-18T00:02:45Z", "digest": "sha1:EZACBWOI6DD3HCY67DEPVNZ6UYDOOINW", "length": 10694, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "India modi government considers edible oil mustard oil import tax cut to lower prices", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश देशात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले, मोदी सरकार उचलणार महत्त्वाचे पाऊल\nदेशात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले, मोदी सरकार उचलणार महत्त्वाचे पाऊल\nएका वर्षात दुप्पट किंमत\nदेशात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले, मोदी सरकार उचलणार महत्त्वाचे पाऊल\nNorth Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला \nशौक बड़ी चीज है जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव आणि किंमत ऐकून व्हाल हैराण\nआता संपूर्ण देशात PUC प्रमाणपत्र सारखच असणार, जाणून घ्या नवा नियम\nसीरम इन्सिट्यूट मुलांसाठी करणार Novavax लसीचं ट्रायल तर सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार Covavax लस\nऐकाव��� ते नवलंच, हिऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांनी खोदलं अख्ख गावं\nदेशात एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. देशात सतत वाढणाऱ्या खाद्य तेलांचा किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता आता मेटाकुटीला आली आहे. यात केंद्र सरकारकडून खाद्य तेल आयात कमी करण्याची तयारी सुरु झाली आहे. यामुळे देशात खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. देशात सध्या मोहरीचे तेल, पाम तेल, सोया तेलांच्या १ लीटरच्या किंमत सुमारे १७५ ते २०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. यातून सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार कर कमी करण्याची तयारी सुरु करत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भारत जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश आहे.\nकिंमती कमी होईल वापर वाढेल\nआयात कर कमी केल्याने देशांतर्गत खाद्य तेलाचे दर कमी होतील आणि वापर वाढेल. यामुळे मलेशियामधून आयात केलेले पाम तेल, सोया तेल, सूर्यफूल तेलाच्या आयातीला आधार मिळेल आणि देशातील मोहरी, सोयाबिन आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीही कमी होतील. खाद्यतेलांवरील आयात कर कमी करण्याच्या प्रस्तावावर केंद्राचा विचार सुरू आहे. या महिन्यात या संदर्भात निर्णय घेता येईल. असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nएका वर्षात दुप्पट किंमत\nदेशात गेल्या एक वर्षात सोयाबिन तेल आणि पाम तेलाच्या किंमती दुप्पट झाल्यात. कोरोनामुळे आधीच त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. यातच तेलाच्या वाढत्या किंमतींमुळेअन्नाची चव खराब होत आहे. भारत सध्या दोन तृतीयांश तेलाची गरज आयात करुन पूर्ण करत आहे. सध्या पाम तेलावर ३२.५ टक्के आणि कच्च्या सोयाबीन आणि सोयाबीन तेलावर ३५ टक्के कर आकारला जात आहे. पाम तेल प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया सेस आणि सोयाबीन तेल अर्जेंटिना, ब्राझील, युक्रेन आणि रशिया आयात केले जाते.\nमराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी उदयनराजेंची भेट घेणार- संभाजी राजे छत्रपती\nमागील लेखमराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी उदयनराजेंची भेट घेणार- संभाजी राजे छत्रपती\nपुढील लेखतुमचा स्मार्टफोन कोणत्या Appमुळे होतोय स्लो, कसे घ्यायचे जाणून\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत��र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/supreme-court-justice-chandrachud-fight-with-corona-he-was-in-the-office-isolation-for-18-days/299542/", "date_download": "2021-06-17T23:27:52Z", "digest": "sha1:ZWEWGK6KLFHIOMCMRDOKXK4EPRTJEV5K", "length": 12276, "nlines": 146, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "supreme court justice chandrachud fight with corona he was in the office isolation for 18 days", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट\nCorona Update : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज; डॉक्टर, नर्स यांची ‘जंबो कंत्राटी भरती’\nMaharashtra Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ; २३६ जणांचा मृत्यू\nNorth Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला \nशौक बड़ी चीज है जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव आणि किंमत ऐकून व्हाल हैराण\n‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात उद्भवणार कोरोनाची तिसरी लाट, तज्ज्ञांचा अलर्ट\nदेशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला असून सामान्य व्यक्तींपासून देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींनाही कोरोनाची झळ सहन करावी लागत आहे. दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात अनेकांना कोरोनाची लागण झाले असून मृतांचा आकडाही वाढला आहे. मंळगवारी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकिलांची चर्चा झाली. यावेळी काहींनी आपण कोरोनाशी लढा कसा दिला याचा अनुभव सांगितला तर बहुतेक वकिलांनी कोरोना परिस्थिती सुधारण्यासाठी देवासमोर प्रार्थना करत प्रत्यक्षात कोर्टात सुनावणी होऊ दे अशी मागणी केली.\nकार्यालयातील पुस्तकांनी दिला मोठा आधार\nयावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट राहिल्याबद्दलचे अनुभव शेअर केले आहेत. यावर बोलताना न्यायमूर्ती चंद्रचुड म्हणाले की, मला कोरोनाचा संसर्ग झाला. परंतु घरातल्या कुणालाही माझ्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून मी कार्यालयातच राहिलो. परंतु मी कोरोनातून बरा होत नाही तोवर माझ्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. परंतु जे व्हायचे नव्हते तेच झाले. परंतु मी १८ दिवस कार्यालयातच आयसोलेशनमध्ये राहिलो. या काळात मा कार्यालयातील पुस्तकांनी मोठा आधार दिला. असे ते सांगतात. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचुड आणि न्यायमूर्ती एम.आर.शहा यांच्या खंडपीठासमोर पश्चिम बंगालच्या अवैध कोळसा खननसंबंधीत एका खटल्यावर ऑनलाईन सुनावणी सुरु होती. यावेळी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेशन अनुभवाची आठवण शेअर केली.\nकार्यालयात एकटे राहणे अगदी कंटळवाणे\nयाबरोबर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही कोरोना संसर्गानंतर आपल्या कार्यालयात आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतरचे अनुभव शेअर केला. यावर बोलताना वकील सिंघवी म्हणाले की, मलाही गेल्यावर्षी जून महिन्यातच कोरोनाची बाधा झाली होती. परंतु आता शरीरात अँटिबॉडीही तयार झाल्या असून मी कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे मला ट्रिपल प्रोटेक्शन आहे. तर तिसरे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले की, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मी माझ्या ऑफिसातच एकटा राहत होतो. स्वत:च सगळी कामं करायचो. एखाद्या वकिलाला त्याच्याच ऑफिसमध्ये एकटं रहायला लागणं खूपच कंटाळवाणं असतं. ऑफिसात कुणीही येत नाही की बाहेर जात नाही. नेहमी गर्दी आणि माणसांची सवय असलेल्या वकिलाला हे थोडं अवघडच जातं.’\nCoronavirus : युरोपियन देशांमध्ये डेल्टा, बीटा, गॅमापेक्षा ‘हा’ व्हेरियंट ठरतोय अधिक धोकादायक\nमागील लेखworld environment day: मुंबईत २५ हजार वृक्षांची लागवड करणार – महापौर\nपुढील लेखम्युकरमायकोसिस खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चित, अशाप्रकारे आकारला जाणार दर\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/heavy-rainfall-in-kandivali-and-borivali/301129/", "date_download": "2021-06-17T23:12:22Z", "digest": "sha1:RX4HBFVXWZBBOMZUXVQWB3PLC7ESRQMB", "length": 6386, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Heavy rainfall in kandivali and borivali", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ कांदिवली, बोरिवली भागात पावसाची दमदार हजेरी\nकांदिवली, बोरिवली भागात पावसाची दमदार हजेरी\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\n१३.७% ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत\nमुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या उपनगरात पावसाच्या सरी बरसल्याने संपूर्ण रस्ते ओले चिंब झाले आहेत. तर कांदिवली, बोरिवली भागात पाऊस बरसल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. मात्र, पावासाने लावलेल्या हजेरीमुळे मुंबईकर सुखावला आहे.\nमागील लेखसर्व कोविड रुग्णांच्या बिलांचे ऑडीट करा; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा\nपुढील लेखपंतप्रधानांकडे महाराष्ट्राचे GST चे २४ हजार ३६० कोटी रुपये मिळावे यासाठी मागणी केली – अजित पवार\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2018/foundation-day-anniversary-2018/", "date_download": "2021-06-17T22:53:25Z", "digest": "sha1:DI2LOTT5XADVPTCMDFTMTO7MP6GMITZM", "length": 8335, "nlines": 56, "source_domain": "balranjankendra.org", "title": "बालरंजन – एक यज्ञ | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nबालरंजन – एक यज्ञ\nदिनांक: २० जानेवारी, २०१८\n“बालरंजन हा एक यज्ञ आहे.ह्या यज्ञातल्या एका सुंदर कार्यक्रमाला मला उपस्थित रहाता आले याचा आनंद वाटतो. बालकारणाची चळवळ सातत्याने चालविल्याबद्दल माधुरीताई व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करते ” असे उद्गार आमदार प्रा.सौ.मेधा कुलकर्णी यांनी काढले.भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या त्रिदशकपूर्ती च्या समारंभात त्या बोलत होत्या.मैदानावर शिकलेली कौशल्ये जीवनात सगळीकडे उपयोगी पडतात.\nमुलांनी एखादा छंद अवश्य जोपासावा.छंद असणारी व्यक्ती कधी निराश होत नाही असेही त्या म्हणाल्या.\nसमारंभाच्या सुरुवातीला, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांचा बालरंजन केंद्राला दिलेला शुभेच्छा संदेश उपस्थितांना आईकाविण्यात आला. मा. मंत्रीमहोदयांनी यंदापासून अशा शाळाबाह्य उपक्रमांचा, भारत सरकार शिक्षणात समावेश करणार असल्याचे सांगितले. माधुरीताईंच्या बालरंजन सारखी केंद्र शहरात ठिकठिकाणी निर्माण होण्याची गरज प्रतिपादन केली.\nह्या कार्यक्रमात बालरंजन केंद्रातील मुलांनी नेत्रदीपक प्रात्याक्षिके सादर केली.दोरीखाळून रांगत जाणे,दोरीवरून उद्या मारणे, पावलांच्या रंगीत ठशान्वर उद्या मारणे, पराशूटचे खेळ , आकर्षक कवायत ,अनाकोंडा , बास्केट बाल आदी नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिकांचा त्यात समावेश होता. उपस्थित पालक व पाहुण्यांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचे कौतुक केले.\nकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार अनिल शिरोळे म्हणाले,” ३० वर्षे काम करणे हे चिकाटी व सहनशीलतेचे द्योतक आहे. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ते करून दाखविले. त्यांच्या कामात सहभागी व्हायला मला नक्की आवडेल.”\nयावेळी अध्यक्षस्थानी डॉ.प्र.चिं.शेजवलकर होते.”आज बालरंजन चा सण आहे.बालरंजन केंद्राचे आजचे स्वरूप हे त्याच्या संस्थापक-संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या तपश्चर्येचे फळ आहे.व्रतस्थ राहून त्यांनी हे काम केले आहे.बालरंजन केवळ भारती निवास सोसायटीचेच नाही तर समाजाचे भूषण आहे.या कामासाठी टीम वर्कची गरज आहे.नाविन्याचा ध्यास हे माधुरीताईचे वैशिष्ठ्य आहे आणि माणसांशी संवाद साधून त्यांना धरून ठेवण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे.” असे सांगून त्यांनी माधुरी सहस्रबुद्धे यांचा गौरव केला.\nमाधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना दिलेल्या भक्कम पाठीम्ब्याचा माधुरी ताईंनी उल्लेख केला. आपल्या सायकोलोजी, सोशल वर्क,कम्युनिकेशन व जर्नालिझम या विषयांच्या घेतलेल्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आपल���यातील उर्जेला व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून देणाऱ्या भारती निवास सोसायटीचे मनपूर्वक आभार मानले.\nविनया देसाई यांनी उत्तमरीतीने मुलांच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी वयाची शंभरी पूर्ण केलेल्या लीलाताई काटदरे, डॉ.श्यामला वनारसे, माधुरीताईंच्या मातोश्री कमला साठे, मंगला गोडबोले, दीपक शिकारपूर ,नगरसेवक जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर , स्मिता वस्ते ,नीलिमा खाडे ,गायत्री खडके आदी मान्यवर उपस्थित होते.\nबालरंजन – ३० वा वर्धापन दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/rakhi-sawant-comment-on-coronavirus-mhgm-547696.html", "date_download": "2021-06-17T23:51:27Z", "digest": "sha1:ZIOQFN6SRWZH2TD3BZNJ7ULQ3MHZ52LE", "length": 18594, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राखी सावंतला कधीच होऊ शकणार नाही कोरोना; पाहा अभिनेत्रीनं सांगितलं अजब कारण | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nराखी सावंतला कधीच होऊ शकणार नाही कोरोना; पाहा अभिनेत्रीनं सांगितलं अजब कारण\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nराखी सावंतला कधीच होऊ शकणार नाही कोरोना; पाहा अभिनेत्रीनं सांगितलं अजब कारण\nराखीला कोरोना (Coronavirus)कधीच होऊ शकणार नाही असं विचित्र विधान तिनं केलं आश्चर्याची बाब म्हणजे यामागचं कारणही आणखी विचित्र आहे. ते कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.\nमुंबई 6 मे: राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार यावेळेसही घडला आहे. अलिकडेच तिनं वृत्तमाध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी तिनं तिला कोरोना (Coronavirus) कधीच होऊ शकणार नाही असं विचित्र विधान केलं आश्चर्याची बाब म्हणजे यामागचं कारणही आणखी विचित्र आहे. ते कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.\nअसं काय म्हणाली राखी\nलोखंडवाला येथील एका कॉफी शॉपबाहेर राखीनं पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. त्यावेळी ती म्हणाली तिला किंवा तिच्या कुटुबीयांना कधीच कोरोना होऊ शकणार नाही. कारण तिच्या शरीरात येशू ख्रिस्त यांचं रक्त आहे. या पवित्र रक्ताला कुठल्याच विषाणूची लागण होऊ शकत नाही. तिचं हे अजब उत्तर ऐकून एकच हास्यकल्लोळ झाला. यापुढे तिनं कंगणा रणौतच्या ट्विटर हँडल सस्पेंशनवरही भाष्य केलं.\nचाहत्यांसाठी सुरेल भेट; लतादीदी-किशोरदांचं अनपब्लिश गाणं हिमेश रेशमिया करणार रिलिज\n“कंगनाचं अकाउंट बंद झालं याचा आनंदच आहे. कारण ती समाजात निव्वळ द्वेष पसरवण्याचं काम करत होती. याची शिक्षा तिला मिळाली.” असं राखी म्हणाली. राखीचे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राखीच्या विधानांचं कौतुक केलंय तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एका��ा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-216655.html", "date_download": "2021-06-18T00:27:08Z", "digest": "sha1:ORPY442FDVNR5ADRFLPULGZI2PTFOKR2", "length": 17776, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयसिसच्या रडारवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी, उकळणार होते खंडणी ? | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय क���मार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nआयसिसच्या रडारवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी, उकळणार होते खंडणी \nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान, उद्या सुनावणी\n ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास; अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nलेकीचा 4 सेंकदाचा Voice Message ऐकून कुटुंब हादरलं; 3 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न\nआयसिसच्या रडारवर बॉलिवूडचे सेलिब्रिटी, उकळणार होते खंडणी \nनवी दिल्ली - 25 मे : दहशतवादी कारवायाने हैदास घालणार्‍या आयसिसच्या रडारवर बॉलिवडूनगरी असल्याची माहिती समोर आलीये. भारतात सक्रीय असलेल्या आयसिसच्या विंगने बॉलिवडूच्या सेलिब्रिटींकडून खंडणी मागण्यासाठी तयारी केली होती अशी धक्कादायक माहिती अटकेत असलेल्या रिजवान नवाजुद्दीन उर्फ़ खालिद आणि मुद्दबिर शेख यांनी दिली.\nआयसिसच्या भारतातल्या विंगनं बॉलिवूड सेलिब्रिटींकडेही खंडणी मागण्याची तयारी केल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडालीये. आयसिसच्या टॉप कमांडरच्या चौकशीत एनआयएला ही माहिती मिळाली आहे. अटक झालेल्या रिजवान नवाजुद्दीन उर्फ़ खालिद आणि मुद्दबिर शेख यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झालीय.\nसूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी बॉलीवूड स्टार्सना टार्गेट करण्याचं प्लॅनिंग केलं होतं. खंडणीसाठी प्लॅनिंग त्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये लखनऊ मोड्यूलच्या सदस्यांसोबत मीटिंगमधे केली होती. लखनऊमध्ये झालेल्या या मीटिंगमध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्यांकडून खंडणी मागणे आणि ट्रेनिंग लोकेशन बद्दलही चर्चा झाली होती.\nआणि यासाठी पनवेल, च��दीगढ़, तामिळनाडू, कर्नाटकच्या जंगलामध्ये ट्रेनिंगचं प्लॉनिंग केलं होतं. याआधीही अंडरवर्ल्डकडून बॉलिवडू सेलिब्रिटींकडून खंडणी मागितल्याचे प्रकार घडले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/amey-narkar-mother-aishwarya-narkar/", "date_download": "2021-06-17T22:46:08Z", "digest": "sha1:4PRWTS4IDVP4PNMGPVAXIHOM6VSFG4DU", "length": 7916, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "amey narkar mother aishwarya narkar Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १���८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nही आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून\nऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं आणि चिर:तरुण जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचही तितकंच...\nप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी झाले निधन…झी मराठीवरील या...\nपाहिले न मी तुला मालिकेतील मनोहर नक्की आहे तरी कोण\nही प्रसिध्द अभिनेत्री लवकरच करणार लग्न. पाचगणी येथील फार्महाऊसमध्ये ह्या व्यक्तीसोबत करणार लग्न\nखाष्ट आणि कजाग सासू रंगवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री “शशिकला” यांचे निधन\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आण��� आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/DOCTORANKADE-JANYAPURVI/985.aspx", "date_download": "2021-06-17T23:37:34Z", "digest": "sha1:5S5Y2VXM2OJ6COM6Q26A6JSY4WS7XRVX", "length": 19031, "nlines": 184, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DOCTORANKADE JANYAPURVI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nया पुस्तकात सर्दी- पडसे, खरचटणे, अ‍ॅलर्जी, चिखल्या, खोकला, कुरूप, केस गळण्याची समस्या यासारख्या किरकोळ वाटणा-या आजारांपासून सर्पदंश, अस्थिभंग, अ‍ॅपेंडिक्स, अपस्मार, हृदयविकारापर्यंत एवूÂण १४० रोग वा लक्षणांवर अतिशय मनोरंजक पण साध्या सोप्या चटकन् समजणा-या भाषेत विवेचन केलेले आहे; तसेच रोग निर्मिती, लक्षणे, कारणे, प्रतिबंधक उपाय व डॉक्टरांकडे जाईपर्यंत रोग वाढू न देता तो बरा होण्यास मदत व्हावी यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. लेखांची मांडणी वर्णानुक्रमाने असल्यामुळे माहिती शोधणे अतिशय सोपे होते. प्रत्येक लेखाशेवटी वैद्यकीय क्षेत्रातील थोड्या ऐकलेल्या पण ब-याच नवीन गंमती. या सर्वांमुळे पुस्तक नक्कीच संग्राह्य झालेले आहे.\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/maratha-reservation-mla-mp-will-speak-not-society/302552/", "date_download": "2021-06-17T23:20:03Z", "digest": "sha1:MZ2KWK35544GQZ5H5AJLR7MK5N5LTB2J", "length": 10243, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maratha reservation : MLA MP will speak, not society", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र आता समाज नव्हे आमदार, खासदारच बोलतील\nआता समाज नव्हे आमदार, खासदारच बोलतील\nसंभाजीराजेंनी स्पष्ट केली आंदोलनाची रूपरेषा\nमुलुंड येथे भिंत कोसळून दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू\nआंदोलन करु नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून सूचना\nरायगड येथे उभारणार बल्क ड्रग पार्क; स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nMumbai Corona Update: मुंबईत पुन्हा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६६६ कोरोनाबाधितांची नोंद\nइगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता; पाणी पुरवठा मंत्र्यांची माहिती\nमराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, असे म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँग मार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.\nकोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. १६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरू होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, आतापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचे. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.\nमराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत, असेही ते म्हणाले.\nसंभाजीराजेंनी राजकारण्यांवरही घणाघाती टीका केली आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असंही ते म्हणाले.\nमागील लेखनाशिक आयटीआय होणार मॉडेल आयटीआय – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय Nashik ITI will be a model ITI – decision of the state cabinet\nपुढील लेखरायगडातील धबधब्यांवर नो एन्ट्री\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले ���र\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/young-man-of-pune-commited-suicide-in-depression-30565/", "date_download": "2021-06-18T00:01:22Z", "digest": "sha1:XSPXOZZOSCC74TT2MSR7SAI2AX4WXKXZ", "length": 11504, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "young man of pune commited suicide in depression | पुण्यातील तरुणाने नैराश्यातून केली आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nसहकारनगरमधील घटनापुण्यातील तरुणाने नैराश्यातून केली आत्महत्या\nपुण्यामध्ये रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अनेकांनी गेल्या काही महिन्यात आपली नोकरी गमावली आहे. अनेकांच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. कोरोना आणि बेरोजगारीमुळे अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील(pune) सहकारनगर भागामध्ये एका तरुणाने आत्महत्या(suicide) केल्याची घटना समोर आली आहे.\nसहकारनगरमधील(sahakarnagar) एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून तो बराही झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला होम क्वारंटाईनचा सल्ला दिला. मात्र या होम क्वारंटाईन काळात हा तरुण निराश होत गेला आणि गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या बातमीनंतर एकच खळबळ उडाली आहे.\nसंदीप भोसले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकारनगरमध्ये स��दीप भोसले आपल्या कुटुंबासोबत राहत होते. संदीप यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. काही दिवसांनी संदीप यांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. मात्र संदीप कोरोनामधून बरे झाले. डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला. संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीत राहत होते. त्यांनी पत्नी आणि मुलांना सासरी सोडले. दरम्यान, संदीप यांचा भाऊ सकाळी नाष्टा घेऊन आल्यावर संदीपने आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण नैराश्य असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-on-babari-ayodhya-verdict", "date_download": "2021-06-18T00:27:20Z", "digest": "sha1:62P5TH4CVWXCV6BR2CRHPHRU7I36NR7Z", "length": 24111, "nlines": 140, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "प्रतिगामीत्वात स्पर्धा नको!", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nपण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला असून, ती संपूर्ण जागा रामलल्ला ट्रस्टची आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे, आणि त्या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याचा प्रतिनिधी असावा असेही म्हटले आहे. शिवाय, सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी असाही निर्णय दिला आहे.\nअखेर निकाल लागला. बाबरी मशीद होती ती जागा कोणाच्या मालकीची, या खटल्याचा निकाल लागला. 1949 पासून हा खटला न्यायालयात चालू होता. इ.स. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ती 2.7 एकर जागा रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या तीन दावेदारांना वाटप करण्यात येणार होती.\nपण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला असून, ती संपूर्ण जागा रामलल्ला ट्रस्टची आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे, आणि त्या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याचा प्रतिनिधी असावा असेही म्हटले आहे. शिवाय, सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी असाही निर्णय दिला आहे.\nतब्बल सत्तर वर्षांपासून हा खटला चालू होता, तीन पक्षकारांचे वारस वा प्रतिनिधी हा खटला लढवत आले होते. मात्र या खटल्याला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले ते 1987नंतर, म्हणजे भाजप व त्यांच्या परिवारातील अन्य संस्था व संघटना यांनी आयोधेतील त्या जागेवर राम मंदिर उभारले जावे यासाठी आंदोलन उभारले तेव्हा. नंतरच्या पाच वर्षांतत्या आंदोलनाने उभा देश पेटवला, त्याची परिणती बाबरी मशीद पाडण्यात झाली. ती पाडली गेली तेव्हा त्या आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, ‘हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग आहे.’ कारण ती मशीद सन्मानपूर्वक अन्यत्र हलवावी असे त्यांचे म्हणणे होते. ते प्राप्त परिस्थितीत शक्यच दिसत नव्हते. म्हणून त्यामागणीसाठी अयोध्येत कारसेवा या नावाखाली प्रचंड मोठा जनसमुदाय देशभरातून गोळा करण्यात आला. उग्र वातावरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम बाबरी मशीद पाडण्यात झाला.\n‘उपस्थित जनसमुदायाच्या उत्स्फूर्त उद्रेकातून ते विध्वंसक कृत्य घडले’ असे अडवाणी व भाजप नेते सांगत आले आहेत. तो कट होता का, त्याची जबाबदारी कोणाची, त्यात कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारचा हात होता का, त्याला नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची छुपी संमती होती का, याबाबतचा न्यायालयीन खटला स्वतंत्रपणे चालू आहे, त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. पण एवढे मात्र खरे की, बाळासाहेब ठाकरे वगळता अन्य कोणत्याही मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याने बाबरी पाडल्याचे जाहीर समर्थन केले नव्हते. ठाकरेंनी मात्र ‘ते कृत्य करणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे’ असे जाहीर वक्तव्य केले होते.\nबाबरी मशीद पाडली जाणे यासंदर्भातील निकालाची आता प्रतीक्षा आहे, कदाचित पुढील काही महिन्यांत तो येईल, कदाचित तो इतका लांबेल की तोपर्यंत राम मंदिर बांधून होईल. आताचा निकाल हा फक्त जागेची मालकी कोणाची यासंदर्भात होता आणि हा खटला सत्तर वर्षांपासून प्रलंबित होता. बाबरी पाडली जाणे हे दरम्यानच्या काळातील कृत्य होते. त्यासंदर्भात आताच्या निकालात ‘ते कृत्य बेकायदेशीर होते’ असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर, ‘1949 मध्ये मशिदीच्या जागेत रामाची मूर्ती ठेवणे हे कृत्यही बेकायदेशीर होते,’ असाही निर्वाळा या निकालात आहे. त्यामुळेच बाबरी पाडली गेली नसती तर सर्वोच्च न्यायालयाने आता दिला तसाच निकाल दिला असता का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. म्हणजे बाबरीचे स्थानांतर करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद त्या जागेवर असती तर दिला असता का या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’,असेच येईल. कारण 1947 पूर्वी धार्मिक स्थळे ज्या अवस्थेत होती, त्यात बदल करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1991 मध्ये दिला आहे, त्याला अपवाद केला होता तो केवळ बाबरी खटल्याचा. आणि तो निर्णय फिरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्यामुळे दोन शक्यता होत्या.\nएक- 1991 चा निकाल बाबरी मशिदीलाही लागू होतो असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले असते. दुसरी- आतासारखा निकाल दिला असता तर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने तो फिरवला असता. कारण परिस्थितीच तशी स्फोटक होताी. अशाच स्फोटक परिस्थितीमुळे शाहबानो पोटगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल 1986 मध्ये राजीवगांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने फिरवला होता. ‘त्याला प्रतिक्रिया म्हणून राम मंदिर उभारणीसाठीचे आंदोलन भाजपने 1987 मध्ये हाती घेतले’, असे अडवाणी यांनी (2008 मध्ये आलेल्या) आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. याचा तात्त्विक अर्थ, ‘तुम्ही मुस्लिमांन�� मागास ठेवू इच्छिता काय, मग आम्ही पण हिंदूंना मागास ठेवू इच्छितो असा निघतो,’ म्हणजे प्रतिगामीत्वाच्या बाबतीत आम्ही हार मानणार नाही. याचा व्यावहारिक अर्थ, ‘शाहबानो प्रकरणातील निकाल फिरवून तुम्ही मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवू पाहता काय, मग आम्ही राम मंदिराचे आंदोलन पेटवून हिंदूंची एकगठ्ठा मते मिळवू’ असा निघतो. म्हणजे सत्तेच्या राजकारणात आम्ही तुम्हाला मागे टाकू.\nविशेष म्हणजे मागील तीन दशकांवर नजर टाकली तर लक्षात येईल, भाजपने काँग्रेसवर मात केली आहे, तात्त्विक व व्यावहारिक या दोन्ही बाबतीत. तर मुद्दा असा की, बाबरी मशीद पाडली गेली नसती, म्हणजे ती जागा रिकामी नसती तर सर्वोच्च न्यायालयाने आता दिला तसा निकाल दिला नसता. म्हणजे बदलत्या किंवा प्राप्त परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल आहे. अर्थात, ‘1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांमध्ये बदल करता येणार नाही’, हा 1991 चा निकालही बदलत्या किंवा प्राप्त परिस्थितीला समोर ठेवूनच दिला होता.\nआणि आता संपूर्ण देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत फारशी खळखळ न करता केले आहे, त्याला कारणही बदलती परिस्थिती हेच आहे. ‘झाले तेवढे पुरे, नको आता लढे-भानगडी’ असा कंटाळा वा वैताग आणि ‘भाजप आता इतका सर्वव्यापी आहे की, फार काही हालचाल करण्यात अर्थ नाही’ अशी भीती वा दहशत, अशा दुहेरी भावनेचा पगडा आताच्या परिस्थितीवर आहे. मुख्य म्हणजे 1992 च्या आठवणी ताज्या असणाऱ्या पिढ्या आता वय वर्षे पन्नास ते ऐंशी यादरम्यान आहेत, आणि 1992 नंतर तारुण्यात पदार्पण केलेल्या पिढ्यांना मंदिर-मशीद वादाबाबत आस्था तरी नाही किंवा अज्ञान तरी आहे. पण एका मर्यादित अर्थाने हे चांगलेच आहे.\n तर मशीद होती त्या जागेवर भव्य राम मंदिर उभारले जाईल, कारण विटा व खांब यांच्यावर कोरीव काम करून सर्व पूर्वतयारी झालेली आहे. त्याबाबत हिंदू धर्माभिमानी लोकांकडून कमी-अधिक प्रमाणात जल्लोष होईल, त्या आंदोलनात सामील झालेल्यांना श्रमसाफल्याचा आनंद वाटेल, सीमारेषेवर असलेल्यांना आपला धर्म व संस्कृती यांचे वर्चस्व सिद्ध केले किंवा झालेल्या अन्यायाची भरपाई झाली याचे समाधान लाभेल.\nदुसऱ्या बाजूला काय होईल मुस्लिम समाजासाठी कार्यरत असलेल्या संस्था व संघटना यांच्याकडून काही लहान अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम समाजात नाराजी आहे, निराशा आहे, अन्यायाची भावनाही काहीअंशी आहेच, पण सुटकेचा निश्वास त्या सर्वांहून मोठा आहे. मुख्य म्हणजे अयोध्येत अन्यत्रमिळणार असलेल्या पाच एकर जागेबाबत कसलाही उत्साह नाही. ‘ती जागा घेऊच नये’, इथपासून ‘त्या जागेवर मशिदीऐवजी शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटल उभारले जावे’ या प्रकारच्या प्रतिक्रिया येताहेत. अर्थातच तो आवाज क्षीण आहे, पण त्याला विरोध होत नाही हे लक्षणीय आहे. त्यामुळे जर हा क्षीण आवाजच मुख्य स्वर बनला आणि तिथेखरोखरच मशिदीच्याऐवजी इतर काही किंवा काहीच बनले नाही तर मुस्लिम समाजासाठी कार्यरत असलेल्या संस्था व संघटना यांच्याकडून काही लहान अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम समाजात नाराजी आहे, निराशा आहे, अन्यायाची भावनाही काहीअंशी आहेच, पण सुटकेचा निश्वास त्या सर्वांहून मोठा आहे. मुख्य म्हणजे अयोध्येत अन्यत्रमिळणार असलेल्या पाच एकर जागेबाबत कसलाही उत्साह नाही. ‘ती जागा घेऊच नये’, इथपासून ‘त्या जागेवर मशिदीऐवजी शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटल उभारले जावे’ या प्रकारच्या प्रतिक्रिया येताहेत. अर्थातच तो आवाज क्षीण आहे, पण त्याला विरोध होत नाही हे लक्षणीय आहे. त्यामुळे जर हा क्षीण आवाजच मुख्य स्वर बनला आणि तिथेखरोखरच मशिदीच्याऐवजी इतर काही किंवा काहीच बनले नाही तर तर ते एक महान पुरोगामी पाऊल ठरेल\nआम्ही प्रतिगामीत्वात स्पर्धा करू इच्छित नाही, असा त्याचा अर्थ निघेल. हे पाऊल मुस्लिम समाजाला आणि अर्थातच देशालाही आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विशेष उपयुक्त ठरेल यात एक शक्यता अशी आहे की, यामुळे बहुसंख्यांकवादाचा धोका आणखी वाढेल. पण तो धोका आजही कमी नाही. त्यामुळे अज्ञानाला ज्ञानाने छेदणे आणि अंधाराला प्रकाशाने भेदणे हीच खरी दीर्घकालीन रणनीती असू शकते, विनोबांच्या भाषेत यालाच ‘जशास तसे’ म्हणतात.\nTags: ayodhya-babari mashid verdict babari mashid ayodhya nikal अयोध्या निकाल बाबरी मशीद राम मंदिर प्रकरण अयोध्या प्रकरण weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nअतिशय बांधेसूद लेख. सर्व मुद्यांचा समावेश आहे. अभिनंदन.\nसुरेख कमीत कमी शब्दात प्रभावीपणे आशय मांडला आहे.\nया विषयात सुरवातीपासूनचे सारे मुद्दे ठळकपणे अंतर्भूत केल्याने लेख परिपूर्ण आहे पण १९९१ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उल्लंघन करून न्याय फिरविला गेला आणि विश्वासाला तडा गेला.\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/triyug-tyagi-actor-family-photo/", "date_download": "2021-06-18T00:02:32Z", "digest": "sha1:6FBT6EINQADXAQF7LC5GLJ6OGDBIMVJP", "length": 7406, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "triyug tyagi actor family photo Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे ल���टली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nयेऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत “रॉकी” नक्की आहे तरी...\nफोटोत बालपणीचे अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे दिसत आहेत त्यांच्यासोबत असलेला हा मुलगा देखील आज झी मराठीवरील येऊ कशी तशी मी...\n“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात\nपाहिले न मी तुला मालिकेत आता पाहायला मिळणार नवीन अभिनेता\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/week-ago-guardian-of-liquor-consignment.html", "date_download": "2021-06-17T22:52:26Z", "digest": "sha1:CJQY7X36XD52OTDL57PKYDOTAM6OEHAN", "length": 11511, "nlines": 68, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "एक आठवड्यापूर्वी परराज्यातून आलेल्या "त्या" दारूच्या खेपेला वाली मात्र बिनधास्त !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाएक आठवड्यापूर्वी परराज्यातून आलेल्या \"त्या\" दारूच्या खेपेला वाली मात्र बिनधास्त \nएक आठवड्यापूर्वी परराज्यातून आलेल्या \"त्या\" दारूच्या खेपेला वाली मात्र बिनधास्त \nमनोज पोतराजे मे १०, २०२१ 0\nएक आठवड्यापूर्वी परराज्यातून आलेल्या \"त्या\" दारूच्या खेपेला वाली मात्र बिनधास्त \nएक आठवड्यापूर्वी चंद्रपूर शहरांमध्ये \"दिव-दमन\" येथून दारूची मोठी खेप चंद्रपुरात दाखल झाली. याबद्दलची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना होती, परंतु त्यावर कोणतीच क��रवाई करण्यात आली नाही. परराज्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या या दारू खेपेचा तस्कर हा जिल्ह्यातील दारू तस्करीचा मोठा मासा असल्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही ही अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. \"गोवा-दिव-दमन\" या परराज्यातून \"विशाल\" प्रमाणात जिल्ह्यात साठा येत असेल तर व जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना च्या नावाने घरात बसण्यास सांगण्यात येत असेल ही गंभीर बाब आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबतीत गंभीर दखल घेऊन सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करावी व या दारू तस्कर तील मोठ्या मास्यावर आपला जाळ अवश्य आवळायला हवा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही सदर प्रकरणाला लावून धरावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक करीत आहे.\nराजा \" च्या \"दारुच्या खेपा\" खुलेआम होत आहेत चंद्रपूरात दाखल \nपोलिसांच्या आशीर्वादाने नियमांचे होत आहे उल्लंघन \nआता कुठे गेले कोरोनाचे निर्बंध, नागरिकांचा सवाल \nचंद्रपूर : चंद्रपूरात राजा ठाकूर या दारू तस्करांच्या दारू साठा सर्रासपणे पोहोचता होत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोणा संदर्भात कडक निर्देशांचे पालन होत असतांना मात्र चंद्रपूर शहरामध्ये \"राजा ठाकूर\" या दारू तस्करांच्या दारू नित्यनेमाने त्याला मिळत आहे, आणि त्याच्या पुरवठाही होत आहे, ही आश्चर्याची बाब असून परत जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची आवश्यकता असतांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यातून परप्रांतातून होत असलेला दारू पुरवठा हा चिंतेचा विषय आहे. कोरोनासंदर्भातील नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीचं आहेत कां असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.\nहाती आलेल्या सूत्रानुसार, शहरातील हेमंत करकरे चौकातील पोलीस ठाणे अंतर्गत राजा ठाकूर यांचे निवास आहे तर रामनगर पोलीस पोलिस हद्दीतील कपिल चौक परिसरात राजा ठाकूर व त्यांच्या साथीदाराचे कार्य स्थान असल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रामाणिक पोलिसांना कारवाई करताना त्रास सहन करावा लागतो. शहर पोलीस ठाणे व रामनगर पोलीस ठाणे या दोन्ही हद्दीत कागदोपत्री कार्यरत असलेली राजा ठाकूर व त्याची गॅंग सुरळीतपणे आपले कामकाज करीत आहे. बावा गुप्ता, गुप्ता बंधू आणि अन्य असे या गॅंग चे स्वरूप आहे. दोन वर्षापूर्वी दारु तस्करी मध्ये सक्रिय असलेला चर्चित अमित गुप्ता हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येते. परवानगी देतांना (दारूसाठी परवानगी या शब्दाचा सीबीआय तपास व्हायला हवा. ही परवानगी देतो कोण याचा शोध महत्वाचा आहे.) ती परवानगी राजा ठाकूर यांच्या नावाने देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजा ठाकूर हा देखावा असून त्यापाठीमागे असणारा मुख्य दारू तस्कर हा संपूर्ण शहरांमध्ये हे आपले मोठे नेटवर्क उभारून या काळामध्ये ही कार्यरत आहे, व दारूच्या पुरवठा मोहल्ला कमिटी ला अजूनही या दारू तस्करांच्या माध्यमातून सुरळीतता सुरू आहे. या राजा ठाकूरच्या मुसक्या आवळण्यात पोलीस किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच.\nराजा ठाकूर च्या नावाने पडद्यामागे असलेल्या दारू तस्कर आला अभय कोणाची आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. कोरोणा संक्रमणाच्या नावाखाली सामान्यजनांना घरी बसविण्यात आले आहे मग दारू तस्करांवर कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन कां बरे लाचार आहे, हा संशोधनाचा विषय आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/covid-19-vaccination-cowin-to-block-users-over-excessive-search-for-slots-otp-generation-65698", "date_download": "2021-06-17T22:53:39Z", "digest": "sha1:VWKWK6EPELYU2M6Z632GJOXIV4XMVSUR", "length": 9262, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Covid-19 vaccination - cowin to block users over excessive search for slots, otp generation | लसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nलसीसाठी नोंदणी करताना घ्या ‘ही’ खबरदारी, नाहीतर CoWin ब्लॉक करेल\nपोर्टलवर नोंदणी प्रक्रियेत तुमची एक छोटीशी चूक त��म्हाला महागात पडू शकते.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी भारत सरकारच्या CO-WIN पोर्टलवर नोंदणी करता येते. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेत तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्या चुकिसाठी तुम्हाला पोर्टलवर ब्लॉक (CO-WIN will block users) केलं जाईल, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.\nकोरोना लसीसाठी काही लोक वारंवार स्लॉटसाठी (Corona vaccine slot) प्रयत्न करत आहेत. अनेक वेळा ओटीपी जनरेट करत आहेत. स्लॉटसाठी २४ तासांत १००० पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करणाऱ्या लोकांना आणि २४ तासांत ५० पेक्षा जास्त ओटीपी जनरेट करणाऱ्या युझर्सना को-विन पोर्टल यापुढे ब्लॉक करणार आहे.\nया पोर्टलवरून संबंधित युझर्सना केवळ २४ तासांसाठीच ब्लॉक केलं जाईल. याशिवाय को-विन पोर्टलवर १५ मिनिटांत २० पेक्षा जास्त वेळा सर्च रिक्वेस्ट (search request) पाठवल्यास सिस्टम युझरला लॉग आउट (log out) करेल, असं एका अधिकाऱ्यानं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.\nहा उपाय को-विन पोर्टलवर ऑटोमेट स्लॉट बुकिंगसाठी बॉट्स तसंच स्क्रिप्ट रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. बुकिंग स्लॉटला मॅन्युअलपणे करणाऱ्या लोकांना बॉट्ससोबत स्पर्धा करावी लागू नये हा यामागचा हेतू आहे.\nनुकतंच केंद्र सरकारनं को-विन पोर्टलसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्या थर्ड पार्टीला आपल्या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन (registration), शेड्यूलिंग (scheduling) आणि व्हॅक्सिनेशन मॅनेजमेंट एनेबल करण्याची परवानगी देतात. हे सध्याच्या फ्रेमवर्कसाठी एक अपडेट आहे.\nयापूर्वी डेव्हलपर्स फक्त उपलब्ध असलेल्या स्लॉटबद्दलची माहिती आणि अॅपच्या माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड (download of vaccination certificates) करण्याची सुविधा देऊ शकत होते.\nबालकांच्या संरक्षणासाठी नवी मुंबई पालिकेकडून मोफत लसीकरण कार्यक्रम\nWhatsApp वरून मिळवा कोरोना लसीची माहिती, रिलायन्सची 'ही' नवी सुविधा\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\n\"संजीवनी आपके द्वार\" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण\nदहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/special-train-from-dadar-to-sawantwadi-road-32727/", "date_download": "2021-06-17T22:48:10Z", "digest": "sha1:UWUVWK3NRFI6NOKHMH6Y4ZSAZ43IHBHI", "length": 11735, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Special train from Dadar to Sawantwadi Road | दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईदादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन\nदादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन\nमुंबई: मध्य रेल्वे दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील. मान्सून / नॉन-मॉन्सूनच्या वेळेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.\n१) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन\n०१००३ विशेष गाडी दादरहून दररोज ००.०५ वाजता दिनांक २६.९.२०२० ते ३१.१०.२०२० पर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १२.२० वाजता पोहोचेल.\n०१००४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज १७.३० वाजता दिनांक २६.९.२०२० ते ३१.१०.२०२० दरम्यान सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला ०६.४५ वाजता पोहोचेल.\nथांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, ��ाजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.\n२) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन\n०१००३ विशेष गाडी दादरहून दररोज ००.०५ वाजता दिनांक ०१.११.२०२० पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १०.४० वाजता पोहोचेल.\n०१००४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज १८.५० वाजता दिनांक ०१.११.२०२० पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला ०६.४५ वाजता पोहोचेल.\nथांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा , अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/tag/turmeric-in-marathi", "date_download": "2021-06-17T22:38:45Z", "digest": "sha1:RXCQ7AT42REDPMHO35ZSODMYISJFWADI", "length": 6620, "nlines": 114, "source_domain": "marathidoctor.com", "title": "Turmeric in Marathi Archives »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nऔषधी वनस्पती घरगुती उपाय\nहळद गुण व औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi\nहळद हि बहुगुणी औषधी वनस्पती आहे. हळद वनस्पतीच्या कंदाच्या चूर्णाला हळद असे म्हणतात. हरीद्रा किंवा हळदिचे कंद, कंदाचे चूर्ण, स्वरस औषध म्हणून वापरले जाते. हळदीच्या वाळलेल्या कंदाला हाळकुंड असे म्हणतात. खालिल लेखामधे हळद गुण, हळदीचे औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi, Turmeric Information in Marathi, Turmeric Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nओवा औषधी उपयोग Parsley use in Marathi:- १ ) व्यसनमुक्ती साठी ओवा:- जे जास्त दारू पित असतील आणि अल्कोहलयुक्त पेय ( दारू ) सोडू इच्छितात, त्यांनी अर्धा किग्रॅ ओवा ४ लीटर पाण्यात शिजवावा आणि जवळपास २ लीटर पाणी शिल्लक राहिल्यावर गाळून ठेवावे . हे पाणी दरारोज जेवणाच्या आधी एक एक Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi\nम्युकरमायकोसिस कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, Mucormycosis in Marathi\nमुतखडा कारणे, लक्षणे, घरगुती उपाय, आहार, ऑपरेशन, Kidney Stone in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ncb-inquiry-riya-chakraborty-difficulties-are-likely-increase-342689", "date_download": "2021-06-18T00:12:56Z", "digest": "sha1:6XOE6UXYGUQMPPFNZVLWOBF7NDE3RICT", "length": 18560, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता", "raw_content": "\nसुशांतसिंग राजपूत मृत्युप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीची आज चौकशी केली. बाॅलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि ड्रग्ज सेवनाबाबतही रियावर आरोप करण्यात आले होते.\nरिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता\nमुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्युप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीची आज चौकशी केली. बाॅलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि ड्रग्ज सेवनाबाबतही रियावर आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या चौकशीत गौरव आर्याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे रियासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.\n कर्जतमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेकडो कोंबड्या अचानक गायब\nड्रग्जसाठी रियाने गौरव आर्याला संपर्क केल्याच आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी शनिवारी स्मिता पारेख, राधिका नेहलानी, संदीप सिंह यांची चौकशी केली. मात्र, दिपेश सावंतला एनसीबीने ताब्यात घेत त्याची कसुन चौकशी केली असता त्याने रिया आणि शौविकच्या सांगण्यावर सॅम्युअल मिराडाकडुन ड्रग्जची ने-आण केल्याची कबुली दिली. यामुळे सॅम्युअल यालाही एनसीबीने अटक केली आहे. न्यायालयाने सॅम्युअल आणि सावंतला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.\n'त्या' निनावी कॉलनंतर 'मातोश्री'च्या सुरक्षेत वाढ; गुन्हे शाखा करतेय तपास\nरविवारी सकाळी एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी चौकशीचे समन्स घेऊन पोहचली. यावेळी रियाला 2 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, रिया एनसीबी कार्यालयायात हजर झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी संशयास्पद आणि चुकीची माहिती रियाकडून देण्या आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे एनसीबीने शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि रियाची समोरासमोर बसवून चौकशी केली.\nड्रग्जप्रकरणी तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथून आरोपी ड्रग डीलर झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना एनसीबीने अटक केली. या दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर ठेवण्यात आले आहे. एनसीबीने कैझान इब्राहिम नावाच्या ड्रग डीलरलादेखील अटक केली होती. पण, शनिवारी त्याला जामीन मिळाला.\nअपयश झाकण्यासाठी भावनिक विषयांवर फोकस; प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात\nअफवा पसरवल्याप्रकरणी एकाला अटक\nसुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी यूट्यूब चॅनेलवरून अफवा पसरवल्याप्रकरणी ओमर सर्वांगण्या याला सायबर पोलिसांनी नोटीस पाटवली होती. त्यानंतर याप्रकरणी 505(2), 500, 501, 504, अंतर्गत गुन्हा दाखल करून ओमरला अटक करण्यात आली. जामीनावर त्याची सुटकाही करण्यात आली.\n( सं���ादन - तुषार सोनवणे )\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\nGood News:देशपातळीवरील आरएसी समितीवर नांदेडचे अशोकसिंह हजारी\nनांदेड : संबंध जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी अनेकांनी जोखीम पत्करत वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाला मदत केली. कोणी अन्नदान तर कोणी वैद्यीकीय सेवा दिली. मात्र सामाजीक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे नांदेडचे अशोकसिंह हजारी हेही मागे राहिले नाही. त्यां\nसुशांत सिंह आत्महत्या: भाजपनं राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी\nमुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं. या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. सुशांतला नैराश्यानं ग्रासलं होतं आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्य\nभाजपचा रुग्णांच्या जीवाशी खेळ रुग्णांना फळे देऊ केल्याने कॉंग्रेसचा आरोप\nनवी मुंबई : राज्यभरात कोरोना विषाणूंमुळे महामारी पसरल्याने सर्वत्र साथ रोग प्रतिबंध कायदा लागू झाला आहे. या कायद्यान्वये राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्यावर गुन्हा दाखल क\n‘के. के. रेंज’मध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय केले पाहावे लागेल\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : के. के. के. रेंज जमिनअधिग्रहणबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल.\nनांदेड पोलिस परिक्षेत्राची कमान निसार तांबोळी यांच्या हाती\nनांदेड : राज्यात गृहविभागाच्या उपसचिवानी आपल्या स्वाक्षरीत बुधवारी (ता. दोन) काढण्यात आलेल्या बदली आदेशात नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रात करण्यात आली. तर त्यांच्या जागी म्हणजेच नांदेड परिक्षेत्र नांदेडसाठी पोलीस उपमहानिरीक्षक निसार\nमुलायमसिंह यादव यांचाही बायोपिक लवकरच भेटीला; चित्रपटाचा ट्रेलर झाला लॉन्च\nमुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिकची मोठी क्रेझ आली आहे. अनेक व्यक्तींवर चरित्रपट बघायला मिळत आहे. विशेषतः क्रीडा आणि राजकारणातील व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत असल्याचे आपल्याला दिसून आले. त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यातूनच आता देशातील आणखी एका राजकारणी व्यक्\nएकदाची परीक्षा घ्या आणि चिंतामुक्त करा; नीट, जेईई विद्यार्थ्यांची ऑनलाईन याचिका...\nमुंबई : कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परिक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. त्याचा फटका प्रामुख्याने उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आता जेईई, नीट परिक्षा पुन्हा लांबणीवर पडल्याची चर्चा सुरु झाल्याने त्याबाबत ऑनलाईन याचिका करण्यात येणार आहे.\nकायद्यापुढे सर्वजण सारखेच असतात; रियाच्या जामीन प्रकरणात न्यायालयाचे एनसीबीला खडेबोल\nमुंबई : सुशातसिंह आत्महत्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या अमली पदार्थप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी जामीन मंजूर करताना रियाचा अमलीपदार्थ विक्रेत्यांच्या साखळीत सहभाग नसून तिने कथित अमलीपदार्थांचा व्यवसाय केल्याचे आढळत नाही, असे स्पष्ट मत\nभिवंडी कॉंग्रेस अध्यक्ष पदावरून पक्षात खडाखडी; नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत\nभिवंडी ः भिवंडी शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब खान यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यामुळे भिवंडीत नाराजीचे सुर उमटत असून गटबाजी उफाळून आली आहे. भिवंडी पालिकेच्या नगरसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/marathi-actor-real-doctor/", "date_download": "2021-06-18T00:39:03Z", "digest": "sha1:AKQVAGTPQBLPFJHVEHMPS5E2EB2IOJTT", "length": 7626, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "marathi actor real doctor Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगं���ा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू...\nवैद्यकीय क्षेत्रातील बरेचसे कलाकार मराठी, हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब अजमावताना दिसतात. कारण ग्लॅमरस दुनिया आणि अभिनयाची आवड त्यांना तिथपर्यंत येण्यास भाग पाडते....\nपाहिले न मी तुला मालिकेतील मनोहर नक्की आहे तरी कोण\nयेऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत “रॉकी” नक्की आहे तरी कोण\nशांताबाई…गाजलेल्या गाण्याच्या कलाकारावर उपासमारीची वेळ\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/survey-of-24-lakh-citizens-completed-in-my-family-my-responsibility-56231", "date_download": "2021-06-17T22:36:13Z", "digest": "sha1:R47P7VDAMUTE4YQGD4L6RN7QBQLEP6AA", "length": 10452, "nlines": 141, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Survey of 24 lakh citizens completed in my family my responsibility | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत मुंबईतील तब्बल 'इतक्या' नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत मुंबईतील तब्बल 'इतक्या' नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत मुंबईतील तब्बल 'इतक्या' नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आतापर्यंत मुंबईत ७ लाख घरांमधील २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.\nएकूण ३५ लाख घरांपैकी १९.८३ टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात आहे.\nमुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मुंबईत ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत पालिकेच्या स्वयंसेवकांचे पथक प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळीदेखील नोंदवून घेण्यात येत आहे.\nकुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अमलात आणाव्यात, याचीही माहिती घरोघर जाऊन देण्यात येत आहे. तसेच ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रकदेखील प्रत्येक घरी देण्यात येत आहे.\nमुंबईत एकूण ३५ लाखांहून अधिक घरे असून या सर्व व घरांचे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेने अनेक पथके तयार केली आहेत. प्रत्येक चमूत ३ स्वयंसेवक कार्यरत आहेत. प्रत्येक पथक दररोज साधारणपणे ५० कुटुंबीयांचे सर्वेक्षण करीत आहे.\nमहापालिकेच्या सर्व २४ विभागांपैकी ‘बी’ विभागाची म्हणजेच डोंगरी, मशिदबंदर येथील टक्के वारी सर्वाधिक म्हणजेच ३७.१२ टक्के इतकी आहे. त्या खालोखाल ‘एल’ विभागातील म्हणजेच कुर्ला येथील ३३.६९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर ‘सी’ विभागातील गिरगाव, मुंबादेवी येथील २८.६९ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\n\"संजीवनी आपके द्वार\" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण\nदहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/economicspart1", "date_download": "2021-06-18T00:06:03Z", "digest": "sha1:H77MOPN52BG7OPNVJRE7IMSJZCN74OYM", "length": 13689, "nlines": 129, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "शेतीचे अर्थशास्त्र – Patil Biotech Services", "raw_content": "\nमित्रहो शेतीचे अर्थशास्त्र आपणास सांगायला मी काही अर्थतज्ञ नाही त्यामुळे आपल्याला सरळ सरळ सल्ला देण्याऐवजी मी आपल्याला आर्थिक मुद्दे विचारात घ्यायला भाग पडणार आहे. खर तर प्रत्येकझण स्वत:च्या दृष्टीकोनातून अर्थतज्ञ असतो. आपल्या कडे किती द्रव्य आहे व आपल्य��� गरजा काय आहे हे प्रत्येकाला ठावून असते. द्रव्य व गरजा कालानुरूप बदलत जातात व त्यानुसार आर्थिक निर्णय बदलत जातात. ज्यांना आपल्या जवळील द्रव्य व गरजा उमगत नाही त्यांचे निर्णय चुकतात व आर्थिक अडचणी वाढतात. आजपर्यंत अनेकदा असे निर्णय व्यक्तिगत व देशाच्या पातळीवर चुकले आहेत. अर्थशास्त्रात अशा चुका सुधारण्याच्या देखील पद्धती आहेत. गणितात चुकले कि चुकले पण अर्थशास्त्रात असे नाही. गणित अनेक पद्धतीने सोडवता येते पण उत्तर मात्र एकच असू शकते तसे अर्थशास्त्रात नाही. परिस्थिती व ते सोडवणारया नुसार उत्तर बदलते. व्याख्या करायची झाली तर “मर्यादित साधनांपासून “वस्तू किंवा सेवा” बनवून, वितरीत करण्याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र”\nआमच्या उत्पादनांची संपूर्ण यादी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा\nशेतीच्या बाबतीती विचार करायचा असला तर शेतीयोग्य जमीन (त्यातील जल साठ्या सहित), श्रम (घरचे व बाहेरचे, कुशल व अकुशल उपलब्ध श्रमिक) व भांडवल (यंत्र, औजारे, दळणवळण सुविधा) हि आपली साधने आहेत. कृषीपूरक वातावरण (पर्यावरण व सरकारी धोरण-नीती) हे देखील एक साधन आहे अर्थात यावर आपले अजिबातहि नियंत्रण असू शकत नाही.\nसाधने नेहमी मर्यादितच असतात पण त्यापासून अनेक उत्पादने व सेवा बनवल्या जावू शकतात. जमिन-पाण्यावर आपण विविध पिके घेवू (ताजी व प्रक्रियायुक्त) शकतो. साधनांची फेररचना करून हि उत्पादने बदलू शकतात. वितरण व्यवस्थे कडे लक्ष देवून आपल्या उत्पादनांसाठी अधिक मोल देणारा ग्राहक मिळवला जावू शकतो.\nवातावरण निर्मिती करून समजा आपण एक कृषी-पर्यटन स्थळ बनवले किंवा आपल्याकडे उपलब्ध भांडवली साधने आपण इतरांना भाडे तत्वावर उपलब्ध करून दिली तर ती सेवा ठरते ज्या मोबदल्यात आवक येते.\nसाधने मर्यादित असतात व त्यात घसारा देखील होऊ शकतो. मृदेची धूप होणे, कस कमी होणे, त्यात उपयोगी जीवाणूंची कमतरता होणे, पिकास मारक सुतकृमी, हुमणी, बुरशी वाढीस लागणे यातून घसारा होतो. पाण्याची पातळी खोल जाणे, शेततळ्यात शैवाल जमा होणे, ठिबक ब्लॉक होणे, तुकडे पडणे, यंत्र-सामुग्रीची झीज होणे, कुशल मजूर स्थलांतरीत होणे यातून साधने कालांतराने कमी होऊ शकतात. विशिष्ठ पद्धतीचे बदल करून हा ऱ्हास थांबवून त्याची दिशा बदलवली जावू शकते. हे जाणीवपूर्वक करावे लागते.\nजेव्हा आपण पूर्ण शेतात फक्त उस, फक्त केळी किंवा फक्त कापूस घ्यायचे ठरवतो तेव्हा त्या पिकाच्या संपूर्ण काळा करता आपल्या कडील संपूर्ण जमीन अडकून पडते. सर्वसाधारण पणे श्रम कमी पडतील व औजारेहि कमी लागतील अश्या पद्धतीचे हे नियोजन असते. पण मधल्या काळात काहीही अडचण आली व पिक फसले तर त्या क्षणा पर्यंत केलेली सर्व गुंतवणूक वाया जाते. पिक जर यशस्वी झाले तर मागणी-पुरवठा या तत्वाच्या आधारावर उत्पादित मालाला कमी भाव मिळून, नफ्यात तूट होते. पिक यशस्वी होऊन भावहि चांगला मिळाला तर भरगोस नफा होतो, अशी घटना ४-५ वर्षात एकदाच घडू शकते.\nएकूणच संपूर्ण शेतात फक्त एकच पिक लावणे, श्रम व भांडवलाची बचत करणे हि व्यवस्थापनातील सर्वात मोठी व घातक चूक ठरते. आपल्या जवळील जमीन, पाणी, श्रम व भांडवल समतोल पद्धतीने वापरणे महत्वाचे आहे. समतोल साधल्याने धोके कमी होत जावून अधिक मूल्याचे उत्पादन घेतले जावू शकते तसेच अधिक मूल्यवान सेवा देखील उपलब्ध केल्या जावू शकतात.\nमित्रहो या लेखात मांडलेले अर्थशास्त्र आपणास कसे वाटले हे कळवायला मागेपुढे पाहू नका. प्रतिक्रिया लिहा.\nप्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा\nआपली मृदा किती कसदार आहे आपण किती दर्जेदार व संतुलित...\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजनाच्या या तिसऱ्या व शेवटच्या भागात ४० दिवसा नंतर...\nअन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल\nचांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक...\nशेतकऱ्याने यशाचा शोध कुठे घ्यावा\nकिसन ला सर्वदूर यशस्वी शेतकरी दिसत होते. पेपर मध्ये, टीव्हीवर,...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग पहिला)\nमित्रहो स्मार्ट होण्याची वेळ आली आहे. सर्वकाही स्मार्ट होतय...शाळेतला शिक्षक...\nसंकटे \"खुजी\" करायची लक्षवेधी योजना\nज्या व्यक्तीला जीवनात प्रगती साधायची असते, स्वत:चे व परीजनांचे जीवनमान...\nयेत्या हंगामात कापूस लागवड करणार का\nअनेक शेतकरी बांधवांनी आतापासूनच येत्या हंगामात कापूस लागवड करण्याचा मानस...\nपाटील बायोटेकच्या उत्पादनांची यादी\nपाटील बायोटेक प्रा. ली. हि एक वेगाने वाढणारी कंपनी असून,...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nशेती तुमची आणि माझी\nसन्मानातून साधू प्रगती, राहू अनंत आनंदी.\n29 भाज्यांच्या पेरणीचे महिने\nया वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव जाणवेल का\nसोयाबीन��र किडी आल्या तर काय कराल\nतुरीची रोपवाटिका बनवतात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/1759", "date_download": "2021-06-18T00:08:21Z", "digest": "sha1:WOWF2FH5QINMWYXKWHIC5FEP452FBLJE", "length": 7043, "nlines": 132, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "काय सांगता.. शिक्षक मतदाराला मिळणार पैठणीसह हजार रुपये! आचारसंहिता भंग प्रकरणी तक्रार दाखल | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News काय सांगता.. शिक्षक मतदाराला मिळणार पैठणीसह हजार रुपये\nकाय सांगता.. शिक्षक मतदाराला मिळणार पैठणीसह हजार रुपये आचारसंहिता भंग प्रकरणी तक्रार दाखल\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nअमरावती: एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने पैठणी व एक हजार रुपये रोख दिल्याची तक्रार एका मतदाराने केली असून, त्याची लेखी फिर्याद भरारी पथकाने नोंदवून घेतली आहे.\nवाशिम तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार रिसोड येथील डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय येथील सहायक शिक्षक प्रकाश आनंदा बोरकर यांनी याबाबत लेखी बयाण दिले आहे. अपक्ष उमेदवार किरणराव सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी एक पैठणी व एक हजार रुपये रोख दिल्याचे बयाणात नमूद आहे, तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची नोंद भरारी पथकाने घेतली आहे. पुढील कार्यवाही होत आहे.\nPrevious articleजिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत\nNext articleशिक्षक आमदार निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक मतदार बंधु भगिनींना पत्र\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T23:33:04Z", "digest": "sha1:V5XWIJPM3EGTNJNYGTUN4ZJCLCBFBXEQ", "length": 11508, "nlines": 169, "source_domain": "mediamail.in", "title": "अंगावर वीज पडल्याने महिला जागीच ठार – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/अंगावर वीज पडल्याने महिला जागीच ठार\nअंगावर वीज पडल्याने महिला जागीच ठार\nरावेर तालुक्यातील सुलवाडी येथे एका ३२ वर्षीय महिलेवर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली . आशाबाई राजेंद्र महानुभाव असे महिलेचे नाव आहे . त्या शेतात कामासाठी स्वतःच्या शेत गट क्रमांक १२९ मध्ये काम करत असताना सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान अचानक वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली . पावसापासून बचाव करिता सदर महिला ही लिंबाच्या झाडाखाली गेली असता तिच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती निंभोरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचली व पोलिसांनी पंचनामा केलेला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे . या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे . पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर यांचे मार्गदर्शनाखाली बापू पाटील करीत आहे.\nरोझोद्यात वृद्ध पती-पत्नींचा खून करण्यात आल्याने खळबळ\n\"गोल्ड सिटी\" हाॕस्पीटलने आकारलेले जादा बिल परत करण्याचे आदेश\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2008/11/blog-post_8456.html", "date_download": "2021-06-17T23:53:43Z", "digest": "sha1:NLD5MSZAC5UWNTYSBAGFR5YMWS34X7II", "length": 6756, "nlines": 84, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: युवाअड्डा.कॉम !", "raw_content": "\nरविवार, १६ नोव्हेंबर, २००८\nआम्ही एक नवीन संकेतस्थळ चालू केले आहे, युवाअड्डा.कॉम \nयुवा अड्डा काय आहे \nयुवक / युवतींच्यासाठी , तरुणांसाठी (व मनाने तरुण लोकांसाठी) एक माहीती केंन्द्र म्हणुन ह्या संकेतस्थळाची सुरवात केली आहे \nसध्या संकेतस्थळावर इंग्रजी / हिंदी भाषाचा वापर होत आहे, पण लवकरच अजून आठ भाषामध्ये संकेतस्थळ वापरता येऊ शकेल \nयुवाअड्डावर आम्ही छायाचित्र संग्रह, गाणी (एमपी३) चा संग्रह करण्याची सुविधा दिली आहे तुम्ही येथे प्लिकर प्रमाणे फोटो अपलोड करु शकता तुम्ही येथे प्लिकर प्रमाणे फोटो अपलोड करु शकता येथे पिडीएफ फाईल अपलोड / डाऊनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे, मोबाईल / लॅपटॉप / संगणक ह्याच्या विषयी माहीती व नवीन आलेल्या उत्पादांच्या बद्दल सचित्र व योग्य मुल्यापन केलेली माहीती व कुठे व कसे विकत घ्यावे ह्या बद्द्ल सुचना देखील उपलब्ध आहे \nनवीन प्रसिध्द झालेल्या चित्रपटांबद्दल परिक्षणे व त्यांच्या शोचे टायमीग देखील युवा अड्डावर उपलब्ध केले आहे \nसरसकट बातम्यांचा ओघ न करता महत्वाच्याच बातम्या येथे प्रकाशीत केल्या जातात तेव्हा तुम्हाला ताज्या बातम्या लगेच भेटलीत , शेयर मार्केट साठी देखील वेगळा विभाग केला आहे ज्यामध्ये तुम्हाला शेयरचे भाव / तेलाचे भाव व सोन्याचे भाव तत्काल उपलब्ध होतात तेव्हा तुम्हाला ताज्या बातम्या लगेच भेटलीत , शेयर मार्केट साठी देखील वेगळा विभाग केला आहे ज्यामध्ये तुम्हाला शेयरचे भाव / तेलाचे भाव व सोन्याचे भाव तत्काल उपलब्ध होतात खेळ विभाग देखील आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळा बद्दल बातम्या व क्रिकेटचे थेटप्रेक्षपण ( दुस-या संकेतस्थळाच्या मदतीने) उपलब्ध आहे खेळ विभाग देखील आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळा बद्दल बातम्या व क्रिकेटचे थेटप्रेक्षपण ( दुस-या संकेतस्थळाच्या मदतीने) उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन गेमची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे \nलवकरच, अजून काही नवीन विभाग चालू करण्याचा मानस आहे त्यामध्ये पर्यटन / फॅशन /कार / बाईक्स विभाग व सॉफ्टवेयर डाऊनलोड विभाग असतील \nअजून काही सल्ले / माहीती / संकेतस्थळावरील चुका ह्या बद्दल काही बदल सुचवायचे असतील तर तुम्ही मला येथे सुचवू शकता \nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ १२:०० PM\nनव��नतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ६\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ५\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitrendz.com/hakamari-new-marathi-movie/", "date_download": "2021-06-17T23:26:40Z", "digest": "sha1:IHTRARKIKX3L4P6DWDRZN4PDFE2Y2OJI", "length": 14361, "nlines": 75, "source_domain": "www.marathitrendz.com", "title": "अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्या नवीन सस्पेन्स ‘हाकामारी’ सिनेमाची घोषणा – Marathi Trendz", "raw_content": "\nअक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्या नवीन सस्पेन्स ‘हाकामारी’ सिनेमाची घोषणा\nअक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्या नवीन सस्पेन्स ‘हाकामारी’ सिनेमाची घोषणा\nसस्पेन्स चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि चांगला पर्याय आहे. सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. शिवाय हे सिनेमे रसिकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे सुद्धा ठरतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. असाच एक सस्पेन्स सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘हाकामारी’. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची ही कलाकृती असणार आहे.\n‘हाकामारी’ हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब चित्रपट असणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस करणार असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. मुळात या चित्रपटाचे नावच अतिशय वेगळे आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. ‘हाका���ारी’ हा शब्द अनेकांसाठी नवीनच असेल, मात्र सिनेमा आल्यानंतर सर्वांनाच या शब्दाचा अर्थ उमगणार आहे.\nफिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी २०१३ मध्ये ‘टाईम प्लिज’ या धमाकेदार सिनेमाने त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत धुराळा, आनंदी गोपाळ, डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यातील अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली आहे.\nलवस्टोरी सिनेमांमध्ये समीर यांचा हातखंडा आहे. तरीही या सिनेमाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा ‘दिल दिमाग और बत्ती’ फेम आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.\nफिल्मफेअर पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांना वेड लावत असते. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स,मितवा, हंपीपर्यंत, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनालीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली भाऊ अतुल कुलकर्णीसोबत ‘द फॅलेरर्स’ या बॅनरच्या अंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. या नव्या भूमिकेबद्दल सांगताना सोनाली म्हणते, ” मी एक अभिनेत्री होण्याआधी एक निर्माताच होते. रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना मला निर्मिती क्षेत्राने भुरळ घातली. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटला वाव आहे. या सिनेमातून आम्ही एक वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. समीर विध्वंस सारखा दूरदृष्टी असणारा दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर ही टीम एकत्र येत एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी घेऊन येणार आहे.”\nतर प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ” ‘हाकामारी’ हा अतिशय वेगळा सस्पेन्स सिनेमा असणार आहे. या चित्रपटाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट आदी सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे. हा सिनेमा प्ल��नेट मराठीचा पहिला वेब सिनेमा आहे. या सिनेमामुळे आम्ही एका मोठ्या आणि वेगवान जगात जाणार आहोत, याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे. ‘द फॅलेरर्स’ , ए थ्री मीडिया अँड इव्हेंट्स आणि समीर विध्वंस आदी मिळून प्रेक्षकांचे नक्कीच या सिनेमातून जोरदार मनोरंजन करू हे नक्की.”\nअक्षय बर्दापूरकर, सोनाली कुलकर्णी आणि समीर विध्वंस यांनी केलेल्या या सिनेमाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण होणार हे नक्की.\nअमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्‍ड प्रिमिअर\n‘प्लॅनेट मराठी’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’\nबिबट्या म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. या नावाशी अनेकांचे वेगवेगळे अनुभव , भावना , कथा...\n‘बॅक टू स्कुल’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nकाही महिन्यांपूर्वी ‘बॅक टू स्कुल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच या सिनेमाचे पोस्टर देखील...\n‘बाबू’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार ‘बाबू’ शेठ\nकाही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. खळखळणाऱ्या...\nअभिनेता स्वप्नील जोशीने ‘लेटफ्लिक्स’सोबतच्या नव्या उपक्रमाची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली घोषणा\nआपल्या अभिनयाने हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील जोशीने लेटफ्लिक्स मराठी सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया...\nभारत रत्न लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित भक्तिगीतांचा अल्बमचे प्रकाशन\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’\nमराठी माणसांसाठी मराठी ट्रेंड्स \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MADHUVANTI-SAPRE.aspx", "date_download": "2021-06-17T23:57:46Z", "digest": "sha1:OMOK4URBL64M5LLZYWF2GVXTTI6GKQWF", "length": 13977, "nlines": 120, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ न��र्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/telegram", "date_download": "2021-06-17T22:59:12Z", "digest": "sha1:U3MLU3DJ25KL24B5V7RUUO45BCT4BRHI", "length": 5396, "nlines": 104, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा – Patil Biotech Services", "raw_content": "\nआमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nसंत्रा, मोसंबी व कागदी लिंबु च्या दर्जेदार उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nशेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nकम लागत, थोड़ी मेहनत – फायदा जादा\nनिलगिरी (सफेदा) दुनियाके सबसे उचे पेड़ोंमे शामिल है. यह तेजी...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nया वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का\nया वर्षी कापसाचा ताळेबंद कसा असणार\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/22/5986-happiness-index-news/", "date_download": "2021-06-18T00:02:27Z", "digest": "sha1:IVNEBYD3LSH4PP5KIGYRN2XO5Z7SSFWU", "length": 14338, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "ऐकावं ते नवलंच की; म्हणून भारतापेक्षा पाकिस्तान, श्रीलंका जास्त हॅपी..! | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nऐकावं ते नवलंच की; म्हणून भारतापेक्षा पाकिस्तान, श्रीलंका जास्त हॅपी..\nऐकावं ते नवलंच की; म्हणून भारता���ेक्षा पाकिस्तान, श्रीलंका जास्त हॅपी..\nभारत आणि पाकिस्तान या दोन सख्ख्या शेजारी देशांत कायमच तणाव असतो. आता तर या दोन्ही देशांतील संवाद पूर्णपणे ठप्प आहे. भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण असे म्हटले तर भारतीयांसमोर पाकिस्तानचे नाव समोर येते. असे असले तरी पाकिस्तानातील नागरिक मात्र भारतातील नागरिकांपेक्षा जास्त आनंदी असल्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आपला आणखी एक शेजारी देश श्रीलंका सुद्धा या क्षेत्रात भारताच्या एक पाऊल पुढे आहे.\nजगभरात सध्या करोना महामारीचं संकट असतानाही सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी करण्यात आली. यानुसार फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या यादीत एकूण १४९ देशांचा समावेश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे.\n१४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी असल्याचे म्हटले आहे. चीन या यादीत ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या क्रमांकावर आहेत.\nफिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लेंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे.\nआशिया खंडातील देशांचा विचार केला तर भारत देश क्षेत्रफळाने मोठा देश आहे. देशाची लोकसंख्या मोठी आहे. चीन वगळता भारताच्या शेजारी असणारे अन्य देश लहान आहेत.\nतसेच या देशांची लोकसंख्या सुद्धा खूप कमी आहे. जीडीपी तसेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही भारत या देशांच्य तुलनेत फार पुढे आहे. मात्र, देशातील नागरिकांचे आनंदी असण्यात मात्र भारत या देशांच��या मागे असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या यादीत दिसत आहे, हे देखील आश्चर्यच म्हणावे लागेल.\nसंपादन : मुकुंद भालेराव\nकृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nगोट फार्मिंग : कळपातील बेणूचा बोकड असा निवडा; वाचा खास माहिती व ट्रिक्स\nआश्चर्यच की.. म्हणून ‘त्या’ ठिकाणी भारत-पाक-चीन करणार एकत्रित सराव..\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/12/asian-countries-gaza-city-military-chief-and-several-commanders-of-hamas-killed-in-rocket-attack-by-israel/", "date_download": "2021-06-18T00:05:17Z", "digest": "sha1:ST4ZJIJBYSTIG7P6MGW4EIAPFQDFVXLV", "length": 13116, "nlines": 167, "source_domain": "krushirang.com", "title": "इस्राईलचेही प्रत्युत्तर; पहा गाझा पट्टीत किती झालेत मृत्यू आणि नुकसानही, भारताने केलेय 'असे' आवाहन | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nइस्राईलचेही प्रत्युत्तर; ��हा गाझा पट्टीत किती झालेत मृत्यू आणि नुकसानही, भारताने केलेय ‘असे’ आवाहन\nइस्राईलचेही प्रत्युत्तर; पहा गाझा पट्टीत किती झालेत मृत्यू आणि नुकसानही, भारताने केलेय ‘असे’ आवाहन\nदिल्ली : जेरुसलेम येथे सुरू झालेल्या धार्मिक-राजकीय वादाने आता जोरदार उचल खाल्ली आहे. येथे आता छोटेखानी युद्ध सुरू झालेले असून त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. इस्राईलच्या हवाई हल्ल्यात हमास या दहशतवादी गटाचा गाझा सिटी कमांडर ठार झाल्याची वृत्त आहे. हमासनेही याची पुष्टी केली आहे.\n2014 मध्ये गाझाच्या लढाईनंतर बुधवारी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले बासेम इस्सा हे आतापर्यंतचे सर्वात मोठे हमास कमांडर आहेत. त्याचवेळी इस्रायली हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीत आतापर्यंत 43 पॅलेस्टाईन नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये 13 मुले आणि तीन महिलांचाही समावेश आहे. तर, सुमारे 300 लोक जखमी झाले आहेत.\nहमासने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, दोन दिवसांपासून गाझामध्ये सुरू असलेल्या लढाईत इसासह इतर अनेक साथीदारांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी इस्त्राईलच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते की, इस्त्रायली हवाई हल्ल्यात आयएसए आणि हमासचे इतर अतिरेकी ठार झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये ईसा आणि इतर सरदारांना वेगवेगळी पदे सोपविण्यात आली होती.\nइस्त्रायली हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमासने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला तेल अवीववर केला होता. 130 रॉकेट हमासने वापरले होते. या हल्ल्यामुळे एका भारतीय परिचारिकाचाही मृत्यू झाला. यापूर्वी मंगळवारी इस्रायलने दोन बहुमजली इमारतींना लक्ष्य करुन गाझावर हवाई हल्ले सुरू केले. त्यात हनाडी टॉवरचाही समावेश होता\nदरम्यान, जेरुसलेममधील हरम अल शरीफ किंवा माउंट टेम्पलमध्ये झालेल्या हिंसाचार आणि चकमकी तसेच शेख जर्रा आणि शेजारच्या सिल्व्हान येथील परिस्थितीबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही बाजूंनी यथास्थिति कायन ठेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन भारताने केले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत ट्वीट केले आहे. तसेच या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त केली आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nहेल्थ इन्फो : उन्हाळ्यात खा ‘हे’ पदार्थ आणि मस्तपैकी डायटिंगही करा की\nटीम इंडिया शोधतेय हार्दिक पांड्याला पर्याय; ‘हा’ खेळाडू घेतोय कठोर मेहनत\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-06-18T00:44:00Z", "digest": "sha1:DAPRVX4JGWKOOZW5547SYG5OBZXZDKRM", "length": 6096, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूर्व सियांग जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nअरुणाचल प्रदेश • भारत\n२८° ०४′ ००.१२″ N, ९५° १९′ ५९.८८″ E\n• उंची ४,००५ चौ. किमी‡[›]\n• घनता ८७,३९७ (इ.स. २००१)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-AR-ES\n^ ‡: संपूर्ण अरुणाचल प्रदेश चीनच्या मते त्यांचा आहे.\nपूर्व सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र पासीघाट येथे आहे.\nजिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,००५ कि.मी.२ (१,५४६ मैल२) असून इ.स. २००१च्या जनगणनेनुसार येथे ८७,४३० व्यक्ती राहतात.\nचांगलांग - दिबांग व्हॅली - पूर्व कामेंग - पूर्व सियांग - लोअर सुबांसिरी\nलोहित - पापुम पारे - तवांग - तिरप - अपर सुबांसिरी - लोंगडिंग\nअपर सियांग - पश्चिम ��ामेंग - पश्चिम सियांग\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०२१ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nitinsalunkheblog.wordpress.com/2021/06/", "date_download": "2021-06-18T00:24:23Z", "digest": "sha1:5X5URTJ6JBMEDGM5BSNMZSZZVSONBVZF", "length": 69199, "nlines": 169, "source_domain": "nitinsalunkheblog.wordpress.com", "title": "June 2021 – Nitin Salunkhe -नितीन साळुंखे", "raw_content": "\nNitin Salunkhe -नितीन साळुंखे\nमला समजतं ते सर्व काही नाही..\nनितीन अनंत साळुंखे – परिचय\nगिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..\nमुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..\nदेशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी\nसन १८५४ मधे, ताडदेव येथील कावसजी नानाभॉय दावर यांच्या व मुंबईतल्याही पहिल्या गिरणीची, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ची, पायाभरणी झाली आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं, हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता पुढे-\nमुंबईत गिरणी उभी करणं, हे कावसजींच धाडसंच होतं. कारण संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटीश/युरोपीयन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या, ५ लाख रुपयांच्या भाडवलाची उभारणीही मुंबईतल्या ५० धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वत:ला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही. पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नविन उपद्व्याप उताणा पडला तर, थेट रस्त्यावरच यायची पाळी, अशी सर्व परिस्थिती.. या परिस्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडसं नव्हे तर काय.. या परिस्थितीत, संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडसं नव्हे तर काय.. धाडसी तर कावसजी होतेच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे होता, तो दुर्दम्य आत्मविश्वास.. धाडसी तर कावसजी होतेच, पण त्याचबरो��र त्यांच्याकडे होता, तो दुर्दम्य आत्मविश्वास.. त्या आत्मविश्वासातूनच धोका पत्करणं हे कदाचित त्यांच्या स्वभावात उतरलं असावं आणि त्यातूनच त्यानी या व्यवसायात शिरकाव केला असावा. नफा होईल की तोटा, तोटा झाल्यास, पुढे काय करायचं, याचा फारसा विचार त्यांनी केला नसावा.. त्या आत्मविश्वासातूनच धोका पत्करणं हे कदाचित त्यांच्या स्वभावात उतरलं असावं आणि त्यातूनच त्यानी या व्यवसायात शिरकाव केला असावा. नफा होईल की तोटा, तोटा झाल्यास, पुढे काय करायचं, याचा फारसा विचार त्यांनी केला नसावा.. धाडसी माणसं परिणामांचा असा विचार करत बसत नसतात, जे होईल ते नंतर पाहू, असा विचार करुन ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतात, मग त्यातून जे होईल ते होवो.. धाडसी माणसं परिणामांचा असा विचार करत बसत नसतात, जे होईल ते नंतर पाहू, असा विचार करुन ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतात, मग त्यातून जे होईल ते होवो.. कावसजींनी त्यांच्या कृतीतून हेच दाखवून दिलं..\nआणि पुढच्या वर्षभरातच कावसजींना त्यांनी पत्करलेल्या धोक्याचं भरभरून फळ मिळालं. कावसजींची ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ ही गिरणी कल्पनेपलिकडे यशस्वी झाली. त्याने कावसजींचा आत्मविश्वास दुणावला व लगेचंच त्यांनी, ताडदेव येथे आपल्या पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण, ‘दी बॉम्बे थ्रॉस्टल मिल(The Bombay Throstle Mill)’ उभारण्याचं जाहीर करुन कामास सुरुवात केली. सन १८५७ मधे ‘बॉम्बे थ्रॉस्टल (उच्चार-थ्रॉटल) मिल’ कार्यान्वित झाली. कावसजींची आणि मुंबई शहरातलीही ही दुसरी गिरणही जोमात सुरू आणि ‘पारशी तिकडे सरशी’ ही म्हण खरी झाली.\nकावसजींच्या मुंबईतल्या या दोन गिरण्यांनी मुंबईत व देशात भविष्यात फोफावलेल्या गिरणी धंद्याचा पाया घातला. नविन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की, सन १८५४(१८५६) ते १८५७ मधे कावसजींच्या दोन गिरण्या सुरू झाल्यानंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १८६० पर्यंत, खुद्द मुंबईत ९ गिरण्यांची यंत्र धडधडायला लागली. हिच संख्या ४० वर्षांत ८४ इतकी झाली तर त्यापुढच्या पंचवीस वर्षात, म्हणजे १९२५ सालापर्यंत ती ९७ एवढी झाली. याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या ३३७ एवढी प्रचंड होती. सन १८५४ ते १९२५ पर्यंतच्या साधारण ७० वर्षांत देशभरात एकूण ३३७ कापड गिरण्या सुरू झाल्या याचा अर्थ, दर वर्षाला ४ गिरण्या होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांमागे एक गिरणी देशभरात कुठे न कुठे सुरू होत होती..\nशहरात ६ आणि उपनगर कुर्ला येथे १, अशा ७ गिरण्या सुरू झाल्या. सन १८६० सालात, मुंबई शहर व कुर्ला येथे मिळून एकूण ९ असलेल्या गिरण्यांची संख्या, पुढच्या १५ वर्षांत वाढून २८ झाली आणि तिच संख्या, एकोणीसावं शतक संपताना, म्हणजे सन १९०० सालात वाढून ८४ इतकी झाली. सन १९२५ मधे मुंबई व कुर्ला मिळून एकूण ९७ गिरण्या मुंबईत सुरू झाल्या. हे श्रेय, अर्थातच, सन १८५४ साली मुंबईतली पहिली गिरण काढणाऱ्या कावसजी नानाभॉय दावर यांचं..\nकावसजींनी सुरू केलेल्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हींग कंपनी’ नंतर देशात गिरणीधंदा फोफावला असला तरी, कावसजींच्यापुर्वीही काही उद्योगी लोकांनी देशात कापड गिरणी सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्या बहादूर लोकांचे प्रयत्न फसले असतील किंवा त्यांना परिस्थितीने हवी तशी साथ दिली नसेल, पण त्यांचे प्रयत्न निश्चितच महत्वाचे होते. त्यांच्या त्या प्रयत्नांची गाथा आपल्याला थोडक्यात का होईना, पण माहित असणं आवश्यक आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय मुंबईत सुरु झालेल्या गिरण्यांच महत्व आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे कावसजींच्या व त्यानंतर मुंबईत सुरू झालेल्या गिरण्यांचा प्रवास कसकसा होत गेला, ते पाहाण्यापूर्वी आपण, देशात कापड गिरणी स्थापन करण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्याची थोडक्यात माहिती घेऊ..\nदेशात कापड गिरणी सुरू करण्याचा सर्वात पहिला प्रयत्न झाला, तो सन १८१७-१८ मधे, आजच्या पश्चिम बंगालमधील (तेंव्हाचा Bengal Province), कलकत्त्यातहून (आजचा कोलकाता) २०-२५ किलोमिटर दूर असलेल्या, हुबळी नदीच्या काठावर असलेल्या ‘बावरीया’ या गांवात.. भारतातून कच्चा कापूस इंग्लंडला जातो व त्याचं कापड तयार होऊन पुन्हा भारतात परत येतो. त्यापेक्षा इथेच गिरणी टाकून तसं कापड तयार करण्याचा प्रयत्न केला, अगदी त्यासाठी गिरणी व त्यातील यंत्रसमुग्रीचा खर्च धरला तरी, ते प्रकरण २०-२५ टक्के स्वस्त ठरू शकते, असा हिशोब काही ब्रिटीश व्यावसायिकांनी केला आणि ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ या देशातल्या सर्वात पहिल्या कापड गिरणीची स्थापना केली..\nदेशातल्या या पहिल्या गिरणीची माहिती घेण्यासाठी थोऽऽडं मागं जावं लागेल. ‘फोर्ट ग्लॉस्टर’ हा नांवाप्रमाणे किल्लाच. मुळातली ही डच इस्टेट. ‘युनायटेड कंपनी ऑफ मर्चंट्स ईन इंग्लंड’ (हे ‘ब्रिटीश ईस्ट कंपनीचं’ भावंड) या कंपनीच्या कॅप्टन अलेक्झांडर काईड (Kyd) या अधिकाऱ्याने दिनांक १ जुलै, १७९० मधे ही इस्टेट खरेदी केली. ही इस्टेट पुढे काही ब्रिटीश व्यापाऱ्यांनी गिरणी सुरू करण्यासाठी म्हणून खरेदी केली आणि त्यात असलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर’ या किल्ल्याचं रुपांतर, सन १८१७-१८ मधे, कापड गिरणीत करुन, तिला ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ असं नांव दिलं.\nकिल्ल्याचं रुपांतर गिरणीत केल्यामुळे, या गिरणीची बांधणी कारखान्यासारखी नसून, युरोपातल्या एखाद्या किल्ल्यासारखीच, परंतु घडीव दगडांच्या ऐवजी भाजक्या विटांची होती. भिंती तीन-तीन फूट जाडीच्या. शिवाय भिंतींना बाहेरून मजबूत कॉलम्सचा आधार. विचित्र पद्धतीची बांधणी असलेली ही गिरणी सुरू झाली अन् पुढच्या आठ-दहा वर्षातच बंदही पडली. ही गिरणी बंद होण्याचं कारण मात्र मजेशीर आहे. ते कारण म्हणजे, या गिरणीला जो परवाना (लायसन्स किंवा चार्टर) बंगाल सरकारने दिला होता, त्यात कापड गिरणी सोबतच, कॉफीचा मळा, डिस्टीलरी (फक्त रम तयार करण्याचा कारखाना), फाऊंड्री, तेलाचं गाळप आणि पेपर मिल सुरू करण्याचीही अट घालण्यात आली होती. त्यातला कॉफीचा मळा तर अगदी मस्टच होता. गिरणी धंद्याच्या अगदी विरुद्ध स्वरुपाचे व्यवसाय करणं भाग पडल्याने(च) असेल, पण तो द्राविडी प्राणायम न झेपल्याने सदर गिरणी बंद पडली, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे..\nही गिरणी बंद होण्याची आणखीही काही कारणं काही अभ्यासक देतात. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे, ही गिरणी सुरू करण्यासाठी निवडलेलं चुकीचं ठिकाण. हे ठिकाण मुख्य शहर असलेल्या कलकत्त्यापासून २०-२५ किलो मिटर लांब होतं, शिवाय नदीच्या पलिकडे होतं. कलकत्त्याहून इथं यायचं म्हणजे पहिला रस्त्याने प्रवास व नंतर ‘डींगी’तून (लहान होडी) नदी ओलांडायची आणि तेव्हा गिरणी दिसणार. त्यावर तोडगा म्हणून जवळपासच्या गांवातले कामगार घ्यावेत, तर त्या शहरापासून दूरच्या गांवात योग्य ते कामगार मिळण्याची वानवाच असावी. त्यावर तोडगा म्हणून, ह्या गिरणीच्या मालकांनी आपला मायदेश इंग्लंड आणि स्कॉटलंड येथून तंत्रज्ञ, सुपरवायझर आणि कामगारही आणले. गिरणीत काम करायचं आणि तिथेच राहायचं. असं बरेच दिवस चाललं, पण कलकत्ताचं हवामान त्या थंड प्रदेशातील कामगारांना न झे��ल्याने, ते मृत्युमुखी पडले आणि (कदाचित) तज्ञ कामगार नसल्याने, शेवटी गिरणीचीही तिच गत झाली.\nया मिलच्या आवारात एक ख्रिश्चन दफनभुमी आहे. त्यात १५ थडगी आहेत. त्यातील १३ कबरींवरच्या पाट्या गहाळ झाल्या आहेत, मात्र दोन थडग्यांवरच्या पाट्या शाबूत असून, त्या वाचता येतात. त्यातील एका पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिल्समधील एक असिस्टंट जेम्स लॅंग याला, १४जुलै १८३५ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यू समयी त्याचं वय ३६ होतं; तर दुसऱ्या पाटीवर, ग्लॉस्टर कॉटन मिलनधले अन्य एक असिस्टंट मिस्टर जास स्टिवनसन यांती पत्नी एलेन आणि त्यांची लहान मुलगी या दोघांनाही दिनांक १७ ऑगस्ट १८३७ मधे दफन केल्याचा उल्लेख आहे. मृत्यूसमयी एलेनचं वय २३ वर्ष, तर तिच्या मुलीचं वय अवघ्या ५ दिवसांचं होतं..\n‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल’ आठ-दहा वर्षातच बंद पडली. पुढे तिच गिरणी, सन १८३२-३३ मधे ‘बावरीया कॉटन मिल्स (Bowreah Cotton Mills)’ या नांवाने सुरू झाली. ही गिरणी मात्र पुढे व्यवस्थित चालू राहिली.\nभारतात सुरू झालेली ही सर्वात पहिली कापड गिरणी काही काळातच बंद पडलेली असली तरी, ती सुरू करण्याचं धाडस करणाऱ्या आणि त्यात काम करण्यासाठी आपला मायदेश सोडून इथे आलेल्या व आपल्या कर्मभुमीतच तरुण वयात देह ठेवणाऱ्या त्या कामगारांप्रती आपल्याला कृतज्ञ राहायला हवं..\nआणि हो, एक सांगायचंच राहिलं.. भारतात सुरू झालेल्या, ‘फोर्ट ग्लॉस्टर मिल्स’ या सर्वात पहिल्या कापड गिरणीत, युरोपियन का होईना, महिला कामगार पहिल्या दिवसापासून कामाला होत्या. त्या अर्थानेही ही गिरणी पहिली ठरते..\nया नंतरचा, देशात कापड गिरणी सुरू करण्याचा दुसरा प्रयत्न झाला, तो सन १८२८ मधे थेट देशाच्या दक्षिण टोकावर, पॉंडेचेरीमधे..\nत्याची कहाणी पुढच्या पाचव्या भागात..\n1. लेखात माहिती दिलेल्या ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन मिल्स’ बाबत फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. जी काही त्रोटक माहिती मिळाली, त्यातही संगती लागत नाही. पुन्हा, ‘फोर्ट ग्लॉस्टर’ पहिली की, ‘बावरीया’ पहिली यात तज्ञांमधे मतभेद आहेत. पण वरीलपैकी कोणतीही गिरणी पहिली असली तरी, देशातील पहिली गिरणी स्थापन करण्याचा मान बंगाल प्रांताला जातो, यावर मात्र तज्ञांचं एकमत आहे. आपणही तेवढंच ध्यानात घ्यावं, ही विनंती.\n2. ‘फोर्ट ग्लॉस्टर कॉटन’ मिल्सच्या जागेतच ‘बावरीआ’ गिरणी सुरु झाली, कि त्याच मिलच्या आवारात दुसर्या इमारतीत सुरु झाली, ह्या विषयी संभ्रम आहे. परंतु ‘बावरीआ’ मिलची इमारत स्वतंत्र असावी असा कयास करता येतो. फोर्ट ग्लॉस्टरच्या किल्ल्यासारख्या इमारतीत नव्याने गिरणी स्थापन करण्याचा वेडेपणा कुणी करणार नाही. म्हणून कदाचित ह्या दोन इमारतींना, काही ठिकाणी, ‘नॉर्थ मिल’ आणि ‘साऊथ मिल’ अस म्हटलं असावं.\n3. ”फोर्ट ग्लॉस्टर’ गिरणीचे व्यवस्थापक/मालक ‘मे. फर्गसन ॲंड कंपनी’ हे होते आणि त्यांना ती गिरणी व सोबतची कॉफी मळा, डिस्टीलरी, तेलाची व पेपरची गिरण व्यवस्थित सांभाळता न आल्याने, देशातली ही पहिली गिरण दिवाळखोरीत गेली, असं भारतातील कापड गिरण्यावर अभ्यास केलेले मान्यवर तज्ञ मॉरीस डेव्हीड मॉरीस यांनी म्हटलंय.\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-\nमुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..\nमुंबईतली सर्वात पहिली गिरणी-\nसन १८५१ सालात, मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीचे डोहाळे लागले, ते कावसजी नानाभॉय दावर या पारशी उद्योजकाला. मुंबईतले एक बडे पारशी व्यापारी असलेल्या कावसजी दावर यांच्या मनात मुंबईत एक कापड गिरणी सुरु करावी, हा विचार मूळ धरू लागला होता. असा विचार त्यांच्या मनात का यावा, या मागे कारणही तसंच होतं. पुढे जाण्यापूर्वी आपण त्या कारणाचा धावता आढवा घेऊ;कारण ते कारणंही तेवढंच महत्वाचं आहे..\nकावसजी दावर, त्या काळातल्या बहुतेक सर्वच पारशांप्रमाणे, सुखवस्तू घरात जन्माला आले. वडील नानाभाई यांचा देशातील कापूस उत्पादकांना भांडवल उपलब्ध करुन देणे आणि त्यांनी पिकवलेला कापूस इंग्लंडला निर्यात करणं आणि इंग्लंडहून तयार कपडा आयात करण्याचा ब्रोकींग पद्धतीचा व्यवसाय होता. ते दोन इंग्लिश फर्मसाठी भारत व चीन देशांत ब्रोकींग करत असत. वयाच्या १६ व्या वर्षी, म्हणजे सन १८३० सालात कावसजींनी वडीलांसोबत त्यांच्या व्यवसायात उमेदवारी करायला सुरुवात केली. शिक्षणाने कमी, परंतु व्यापारात तेज बुद्धी लाभलेल्या कावसजीनी लवकरच वडीलांच्या व्यवसायातले बारकावे शिकून घेतले. सन १८३७ मधे झालेल्या वडीलांच्या निधनानंतर, आपल्या मोठ्या बंधूंना, म्हणजे दिनशा दावर यांना, भागिदारीत घेऊन कावसजींनी वडीलांचा ब्रोकिंगचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. कावसजींच्या आता वाढू लागल्या होत्या. वडील बंधूंसवेत लवकरच त्यांनी वडील नानाभाई यांच्या नांवाने ‘नानाभाई फ्रामजी ॲंड कंपनी’ नांवाची स्वतंत्र फर्म काढून व्यवसायास सुरुवात केली. दुर्दैवाने लगेचंच त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्वच जबाबदार कावसजींवर येऊन पडली. अर्थात, त्याचा कावसजींना फायदाच झाला.\nव्यापारात व्यवस्थित बस्तान बसल्यानं, जात्याच महत्वाकांक्षी आणि धाडसीही असलेल्या कावसजींना आता नवीन क्षितीजं खुणावू लागली होती. ब्रोकींगचा व्यवसाय सुरूच होता. त्यांनी बॅंकींग व्यवसायात उडी मारली. त्यानेळेस मुंबईतून होणाऱ्या व्यापारासाठी भांडवल पुरवणाऱ्या बॅंक ऑफ बॉम्बे, फोर्ब्स, रेमिन्ग्टनसारख्या काही खाजगी संस्था होत्या. पण मुंबईच्या भरभराटीला आलेल्या सर्वच व्यापारास त्या पुरे पडत नव्हत्या. म्हणून कावसजी आणि कामांसारख्या काही इतर बड्या व्यापाऱ्यांनी बॅंकींग क्षेत्रात सन १८४२ मधे स्थापन झालेल्या ‘ओरिएन्टल बॅंक कॉर्पोरेशन(जुनी ‘बॅंक ऑफ वेस्टर्न इंडीया’)’, ‘कमर्शिअल बॅंक ऑफ इंडीया (१८४५)’, ‘चार्टर्ड मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडीया, लंडन ॲंड चायना’ इत्यादीसारख्या वित्तीय संस्थांच्या स्थापनेत, इतर पारशी व ब्रिटीश व्यापाऱ्यांसमवेत कावसजींचा सहभाग होता.\nकावसजींचं मुंबईतल्या व्यापारात होणाऱ्या बदलावर बारीक लक्ष असे व त्यातून आपल्याला काही नवी संधी मिळतेय का, याच्या ते सतत शोधात असत. त्यात त्यांच्या लंक्षात येऊ लागलं की, पूर्वी जी भारतीय कापसाला आणि भारतातील कुशल विणकरांनी हातमागावर विणलेल्य् सुती व रेशमी कपड्यांना जेवढी इंग्लंड आणि इतर काही पाश्चिमात्य देशांकडून जेवढी मागणी होती, तेवढी आता राहीलेली नाही. त्यामागे, इंग्लंडमधे अठराव्या शतकाच्या सहाव्या-सातव्या दशकातच सुरू झालेल्या यांत्रिक गिरण्या हे कारण असल्याचं, हुशार कावसजींनी नेमकं हेरलं होतं. त्याचा परिणाम त्यांना, त्यांच्या मूळच्या कॉटन ब्रोकींगच्या व्यवसायातही जाणवू लागला होता. इंग्लंडनेही केवळ भारतातून आयात होणाऱ्या कापसावरचं अवलंबित्व कमी करत आणलं होतं, त्यामुळे भारतातून होणारी कापसाची निर्यातही कमी कमी होऊ लागली होती. उलट इंग्लंडहून आपल्या देशात येणाऱ्या सुतात व सुती कपड्यात वाढ होऊ लागली होती. सन १८००-१८१० सालात इंग्लंडहून भारतात आलेल्या सुती मालाची किंमत, जी केवळ ७२ हजार रुपये होती, ती वाढून १८५० च्या सुमारास दिड कोटी रुपयांपर्यंत वाढली. मशिनच्या सहाय्याने इंग्लंडमधे सुबक कापड कमी वेळात, पण जास्त प्रमाणात तयार होऊ लागलं होतं. त्यामुळे इंग्लंडात तयार झालेला कपडा व मशीनवर कातलेलं सूत, इंग्लंडहून भारत व इतर देशात निर्यात करणं इंग्लंडला शक्य होऊ लागलं होतं. त्याचा (दुष्प)रिणाम भारतावर आणि इथल्या व्यापारावर, तसेच कारागिरांवरही होऊ लागला होता.\nनेमकी हिच बाब कावसजीं दावर यांनी बरोबर हेरली आणि आपला कापूस व सूत इंग्लंडात जाऊन, तिथल्या गिरण्यांमधून कपडा बनून इथे येतो व त्यावर इंग्लिश व्यापारी व कारखानदार बक्कळ माया कमावतात, मग आपणच इकडे एखादी गिरणी स्थापन करुन तसा नफा का कमवू नये;शिवाय इथल्या बरोजगार असलेल्या कापूस उत्पादकांना आणि कुशल विणकरांनाही त्यायोगे रोजगार का मिळवून देऊ नये, असा विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागला.\nपण मनात विचार येणं नि तो प्रत्यक्षात आणणं, यात प्रचंड फरक आहे. त्या काळात तर हे फारच अवघड. गिरणी उद्योगातलं देशात कुणीही माहितगार नाही. गिरणीच्या इमारतीचा आराखडा, गिरणीचं तंत्रज्ञान, त्यातील यंत्रसामग्री, ती चालवण्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ, गिरणीचं व्यवस्थापन इत्यादी अगदी प्राथमिक, परंतु अत्यंत महत्वाच्या गोष्टींसाठी परदेशावर, म्हणजे अर्थातच इंग्लंडवर अवलंबित्व होतं. पुन्हा इंग्लंडातले माहितगार मदत करतीलच हे कशावरून, ही शंका.. पुन्हा ती मदत मिळालीच, तर गिरणीची अजस्त्र यंत्र चालवण्यासाठी लागणारी उर्जा, कोळसा व लाकूड यांपासून मिळवायची आणि या गोष्टी मुंबईत आणायच्यात, तर समुद्रमार्गाने आणाव्या लागणार. ती मदत वेळेत मिळेल की नाही, ही देखील शंकाच होती. गिरणी धंद्यासाठी दोनच दोष्टी मुंबईत अनुकूल होत्या. भरपूर कापूस आणि सूत व कापडासाठीची मोठी बाजारपेठ..\nपण समोर दिसणाऱ्या अडचणींचाच विचार करत बसलं, तर काहीच हाती लागणार नाही. काही नविन करायचं तर, धोका तर पत्करावा लागणारच. कावसजींनी सर्व शंका-कुशंका बाजुला ठेवत, इंग्लंडमधील गिरणी उद्योगातील तज्ञांसोबत पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांशी संपर्क साधल्यावर, त्यांना इंग्लंडमधील ओल्डहॅम शहरातील ‘मे. प्लॅट ब्रदर्स ॲंड कं. लिमिटेड(M/s. Platt Brothers & Co. Ltd.)’ या गिरण्यांसाठी मशिनरी उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रतिसाद दिला. मुंबईत गिरणी उद्योग सुरू केल्यास, तो ���रभराटीला येऊ शकतो, हे त्यांना पचवून देण्यात कावसजी यशस्वी झाले आणि प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना गिरणीसाठी लागणाऱ्या इमारतीचे आराखडे आणि मशिनरी पुरवण्याचं मान्य केलं. एवढंच नव्हे, तर भविष्यात मुंबईतला गिरणीधंदा भरभराटीला येऊ शकतो, हे अचूक ओळखून, प्लॅट ब्रदर्सनी, कावसजींना त्यांचे मुंबईतले ‘एजंट’ म्हणूनही नेमून टाकलं.. हे साल होतं, सन १८५१..\nसन १८५१ मधे कावसजींनी गिरणीचं ‘प्रॉस्पेक्टस’ वितरीत केलं आणि गिरणीसाठी योग्य अशी जागा पाहाण्यास सुरुवात केली. कावसजींनी आपल्या व मुंबईतल्या पहिल्या वहिल्या गिरणीसाठी जागा मुक्रर केली ती, आताच्या ग्रान्ट रोड नजिकच्या ताडदेव येथील. त्याला कारणंही तशीच होती. एकतर ही जागा तेंव्हा तशी बऱ्यापैकी मोकळी होती. तेंव्हाची लोकवस्ती एकटवली होती, ती किल्ल्याच्या आत किंवा बाहेरच्या बाजूला फार तर माजगांव-भायखळ्यापर्यंत. त्यामुळे ही जागा मुख्य लोकवस्तीपासून फार लांब व फार जवळही नव्हती. त्याने गिरणीत काम करण्यासाठी भविष्यात लागणाऱ्या मनुष्य बळाचा पुरवठा होऊ शकत होता. दुसरं कारण म्हणजे, त्यावेळच्या बहुतेक सर्व देशा-परदेशी श्रीमंत आसामींचा निवास असलेल्या ‘कंबाला हिल’च्या पायथ्याशी होती. त्यामुळे कारखान्यात जाणं-येणं सोयीचं होणार होतं.\nसर्वात महत्वाचं कारण होतं ते, इथून जवळच असलेला ‘कुलाबा’ येथला मोठा कापूस बाजार किंवा कॉटन एक्स्चेंज. कुलाबा कॉजवेचं बांधकाम नुकतंच, म्हणजे १८३८ साली पूर्ण झाल्याने, मुंबईतलं, आताच्या हॉर्निमन सर्कलमधे कोंदटलेला कापसाचा बाजार-कॉटन ग्रीन-, सन १८४४ मधे, कुलाबा कॉजवेच्या बांधकामामुळे उपलब्ध झालेल्या प्रशस्त जागेत हलवण्यात आला होता. तिथून विपूल प्रमाणात गिरणीसाठी कापूस उपलब्ध होऊ शकत होता. गिरणीच्या बॉयलरसाठी लागणारं लाकूड तारवांतून गिरगांवच्या चौपाटीवर येत असे, तेंव्हा ते ही ठिकाण कुलाब्यापासून नजिकच होतं. कोळसातर मुंबईतल्या अनेक बंदरात उतरत होता व ती बंदरं ताडदेवपासून जवळच होती. एकुणात काय तर, इंधन, मालकांचा निवास व भविष्यात लागणारा कामगार वर्ग ताडदेवपासून हाकेच्या अंतरावर असल्याने, कावसजींनी आपल्या गिरणीसाठी ताडदेवची जागा निवडली.\nप्लॅट ब्रदर्सनी इंग्लंडहून, एकूण २० हजार स्पिन्डल्स (टकळ्या किंवा चाती) मावतील एवढंया इमारतीचे आराखडे पाठवून दिले. ��ोबत त्यातले तज्ञही इंग्लंडहून आले. पिटर रश्कीन हा इंग्लंडातल्या लॅंकशायर (Lancashire) येथून, मुंबईतला गिरणी उद्योग उभारण्यासाठी आलेला सर्वात पहिला ब्रिटीश माणूस. गिरणीची पायाभरणी.\nसन १८५२ मधे गिरणीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला नि जोरात काम सुरू झालं. पुढच्या दिड-दोन वर्षांत गिरण उभी राहिली आणि दिनांक ५ फेब्रुवारी १८५४ रोजी कावसजींच्या आणि मुंबईतल्याही पहिल्या गिरणीचं, ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’उद्घाटन करण्यात आलं आणि सन १८५६ मधे या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं आणि मुंबईच्या व देशाच्याही गिरणी उद्योगाची पायभरणी झाली..\nइथून पुढे मुंबईचा गिरणी उद्योग, या ना त्या कारणाने, देशातच नव्हे, तर जगभरात गाजत राहिला. गिरणी उद्योगावे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून जे स्थन मिळवून दिलं, ते अद्यापही तसंच शाबूत आहे..\nपण एक सांगायचं राहिलंच, मुंबईतली कावसजींनी सुरू केलेली ‘दी बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’ मुंबईतली पहिली असली तरी, देशातली पहिली नव्हे बरं का.. या आधीही देशात गिरण्या उभारण्याचे उपद्व्याप काही उपद्व्यापी लोकांनी केले होते. कावसजींची गिरण देशातली पहिली नसूनही, देशातल्या गिरणी उद्योगाचे आणि एकुणच औद्योगिकरणाचं पितामह म्हणून कावसजींचा गौरव का केला जातो, आणि कावसजींच्या या गिरणीचं पुढे काय झालं त्याची कहाणी पुढच्या चौथ्या भागात..\nटीप- फोटो इंटरनेटवरून घेतलेले आहेत. कावसजी दावर यांच्या ‘बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनी’चे फोटोही माझ्याकडे आहेत, पण ते पाहायला मिळतील मात्र राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीमधे.\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)\nमुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..\nकॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-\nमागच्या भागात आपण पाहिलं की, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत एकूण १०३ गिरण्या होत्या. आणि त्यातल्या जवळपास ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. मुंबईतल्या गिरण्यांनी मुंबईच्या नि देशाच्याही औद्योगिक विश्वाची पायाभरणी केली. मुंबंईकडे देशाच्या आर्थिक राजाधानीचा मान चालून आला, त्यानागे जी काही थोडकी कारणं होती, त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे, मुंबईतल्या कापड गिरण्या..\nमुंबईच्या पहिल्���ा गिरणीचा जन्म झाला, तो १८५४ सालात, कावसजी नानाभॉय दावर या पारशी उद्योजकाच्या कल्पनेतून. त्यासाठीच कावसजी दावर यांना मुंबंईतल्या आणि देशाच्याही गिरणी उद्योगाचे पितामह म्हटले जाते. त्याबद्दल आपण पुढे अधिक जाणून घेणारच आहेत, परंतु, पुढे जाण्यापुर्वी, म्हणजे मुंबईतली कावसजी दावर यांची पहिली गिरण अस्तित्वात येण्याच्या साधारणत: ७०-७५वर्ष अगोदरपासून, मुंबईच्या धरतीवर ‘गिरणी’ नांव धारण करणारा आणि कापसाशीच संबंध असणारा आणखी एक अर्ध-यांत्रिकी व्यवसाय अस्तित्वात होता, त्याची माहिती घेणं औचित्याचं ठरेल. औचित्याचं अशासाठी की, मुंबईतल्या गिरण्यांच्या जादुई विश्वात शिरण्यापूर्वी ओलांडावा लागणारा, प्रवेशद्वारावरचा तो उंबरठा आहे. त्यामुळे त्याला प्रथम नमन करणं आपलं कर्तव्य ठरतं.. हा व्यवसाय होता ‘कॉटन प्रेसिंग’चा. इंग्रजीत यासाठी ‘कॉटन स्क्रू’ असाही शब्द प्रयोग करत असत.\nसाधारण अठराव्या शतकाच्या मध्याच्या आसपास मुंबईत बंदर सुरू झालं आणि त्या बंदरातून निर्यात सुरू झाली. कापूस हा या निर्यातीमधला महत्वाचा ऐवज होता. साधारण सन १७५० पासूनच मुंबईपासून दूर असलेल्या प्रदेशातून समुद्रमार्गाने, गलबतं भरूनच्या भरून कापसाच्या गासड्या(Cotton Bales) मुंबईच्या बंदरात येत व त्या पुढे मोठमोठ्या जहाजातून युरोप खंडात वा चीनच्या दिशेने रवाना होत असत.\nजेंव्बा निर्यातीसाठी कापूस मुंबईत येई, तेंव्हा त्याची एक गासडी सुमारे १०-१२ फूट उंचं आणि ५-६ फूट रुंदही असे. मुंबईतल्या व्यापाऱ्यांना फायदा होत असे, ते जास्तीत जास्त वजनाचा कापूस जहाजात भरून पाठवल्याने. आणि कापूस तर वजनाने बराच हलका आणि कमी वजनासाठीही जास्त जागा व्यापणारा असल्याने, तो परदेशात रवाना करताना, कमी वजनाचा कापूस जहाजातली जास्त जागा व्यापत असे आणि परिणामी व्यापाऱ्यांचं ‘नफे मे नुकसान’ होत असे. तसंच जहाज कंपनीचं आणि ज्या ठिकाणी कापूस पाठवायचा असे, तिकडच्या आयात करणाऱ्या कारखान्यांचंही त्यात नुकसान होत असे. असे होऊ नये म्हणून ‘कॉटन प्रेस’ची कल्पना जन्मली.\nकॉटन प्रेस किंवा कॉटन स्क्रू म्हणजे एक साधे लोखंडी यंत्र (सुरुवातीला लाकडी. विशेषत: चिंचेच्या लाकडापासून बनवलेलं असे) असे. त्या यंत्रात-अंदाज येण्यासाठी सोबत फोटो दिलाय- कापसाची गासडी टाकून, त्या यंत्रावर असलेला लांब लाकडी दांडा(किंवा दांडे) गड्यांच्या मदतीने कळ फिरवला जाई. जेणेकरुन यंत्रातली आडवी, चौकोनी वा आयताकृती लोखंडी फळी, तिच्याखाली असलेल्या कापसाच्या गासडीवर, प्रचंड दाबाने दाबली जात असे आणि त्यामुळे १०-१२ फूट उंच व ५-६ फूट रुंद असणाऱ्या कापसाच्या गासडीचं आकारमान, जवळपास निम्म्यावर येई;पुन्हा वस्तुमानात फारशी काहीच घट होत नसे. म्हणजेच तेवढ्याच वजनाच्या दुप्पट गासड्या जहाजात भरून रवाना करता येत असत. यात मुंबईतले कापसाच्या व्यापारात असणारे पारशी-गुजराती सेठीये, कापसाची वाहतूक करणाऱ्या जहाज कंपन्या आणि कापूस मागवणारे परदेशातले कारखानदार, असा દરેકનો ફાયદો..\nफायदा म्हणजे किती, त्याचं अतिशय समर्पक वर्णंन पुन्हा गोविंद नारायण मडगांवकरांनीच त्यांच्या ‘मुंबईचं वर्णनं’ या पुस्तकात केलंय. मडगांवकर म्हणतात, “चवदा मण कापूस ह्या गिरणीत घालून दाबला म्हणजे तो दगडासारखा घट्ट होऊन, त्याचा हात-दिड हात उंच आणि अडीच हात रुंद, असा बेतवार गठ्ठा तयार होऊन बाहेर पडतो. त्यामुळे व्यापारी लोकांस नोराबद्दल हजारो रुपये नफा होतो. ज्या जहाजांमधे पूर्वी सुमारे तीन हजार गठ्ठे लादले जात होते, त्यामधे आता असे दाबलेले गठ्ठे पाच-सहाहजार राहू लागले. त्यामुळे जहाजाच्या धन्याचे उत्पन्न वाढले. गिरणीमधे गठ्ठे बांधून तयार करुन घेण्यासाठी गिरणीमालकाला दर गठ्ठ्यास दीड रुपया द्यावा लागतो. एवढा खर्च होऊनही ह्यापासून व्यापाऱ्यांस प्रतिवर्षी लाखो रुपये नफा होऊ लागला”. एवढं म्हणून मडगांवकर पुढे नोंदवतात की, “सन १८०० मधे लवजी फ्यामिली ह्या जहाजाच्या धन्यास असे गाठलेले गठ्ठे भरल्यामुळे एका वर्षात ३२ हजार रुपये नोर जास्ती आला. याच प्रमाणे दुसऱ्या जहाजांसही नफा झाला. तसाच व्यापारी लोकांस कोणांस पंधरा, तर कोणास वीस हजार रुपये नफा होऊ लागला.”\nकॉटन प्रेसची ही कल्पना तशी जुनीच, सन १६९४ मधली, पण तिने मुंबईत जोर पकडला, तो १७५० नंतर. सन १६९७ मधे मुंबईत असं, अगदी प्राथमिक स्वरुपाचं एकच लाकडी यंत्र होतं, पण ते लवकरच बंद पडलेलं होतं. नंतर ती संख्या हळुहळू वाढत गेली आणि यंत्रातही सुधार होत गेले. नंतर नंतर कॉटन प्रेस लोखंडाचे बनू लागले व वाफेवरही चालू लागले होते.\n‘मुंबईचं वर्णन’ या आपल्या पुस्तकात, लेखक गोविंद नारायण मडगांवकर यांनी, या कॉटन प्रेस किंवा कॉटन स्क्रूसाठी ‘गिरण’ हा शब्द वापरात होता, असं म्हटलंय. अर्थात, हा शब्द त्या एका यंत्रासाठी होता आणि अशी कापूस दबाईची पाच-सहा यंत्र असलेल्या कारखान्यांना ‘गिरणींचा कारखाना’ असा समर्पक शब्द योजला होता.\nमुंबईतला असा पहिला ‘गिरणींचा कारखाना’ सुरू झाला, तो सन १७७६ मधे. र्फोटमधे;आणि याचं श्रेयही, मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणी स्थापनेच्या श्रेयाप्रमाणेच, एका पारशी उद्योजकाकडेच जातं. त्यांचं नांव दादीभॉय नोशेरवानजी दादीसेठ.. मुंबईतली ‘दादीसेट अग्यारी’ स्थापन करणारे हेच ते दादीभॉय नोशेरवानजी..\nसन १८५४ साली मुंबईत जेंव्हा पहिली कापड गिरणी स्थापन झाली, तेंव्हा मुंबईत एकूण असे १३ ‘गिरणीचे कारखाने’ होते. एका कारखान्यात साधारण ५-६ गिरण्या, म्हणजे कॉटन स्क्रू किंवा प्रेस असत. एक गिरण चालवण्यासाठी साधारणत: ३० गड्यांची गरज असे. म्हणजे पाच-सहा गिरण्या असलेल्या एखाद्या कारखान्यात दोनेकशे गडी काम करत असत. हे गिरण्यांचे कारखाने जास्त करुन आताच्या कुलाबा कॉजवेच्या परिसरात व काही तुरळक फोर्ट विभागात होते.\nपुढे पुढे कापूस ज्या महाराष्ट्रातील विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू इत्यादी प्रदेशात पिकत असे त्याच ठिकाणी असे कॉटन प्रेस स्थापन होऊ लागले. त्यामुळे त्यांचाही मुंबईपर्यंतचा वाहतूक खर्च कमी होऊ लागला आणि हळुहळू मुंबईतले कॉटन प्रेस कमी होऊ लागले आणि त्यांची जागा मुंबईतल्या कापड गिरण्यांनी घ्यायला सुरुवात झाली..\nत्यांची कहाणी पुढच्या भागात..\n1. कॉटन प्रेस कसे असत याची कल्पना यावी यासाठी इंटरनेटवरून घेतलेलं छायाचित्र सोबत दिलेलं आहे. त्यात दिसणारे आडवे दांडे गड्यांच्या मदतीने फिरवले जात असत व त्या प्रेसच्या खालच्या भागातल्या कापसाची गासडी दाबली जात असे.\n2. मडगांवकरांनी ‘नोर’ असा शब्द वापरला आहे, तो भाडं या अर्थाने, की कमिशन या अर्थाने हे लक्षात येत नाही. नोरच्या शब्दाची स्पेलिंग नेमकी कशी करत ते ही समजत नाही.\n3. मडगांवकरांच्या पुस्तकात मुंबईतला पहिला गिरणीचा कारखाना काढण्याचं श्रेय दादाभाई पेस्ननजी यांना दिलंय. ते बहुतेक दादीभॉय नौशेरवानजी हेच असावेत. कारण अन्य एका पुस्तकात मुंबईतला पहिला कॉटन प्रेस काढण्याचं श्रेय त्यांना दिलंय. पारशी माणसांच्या नावांतला गोंधळ, गोऱ्या साहेबांनी त्यांच्या स्पेलिं���मधे घातलेला आणि आपण काळ्या साहेबांनी इमानेइतबारे पुढे चालू ठेवलेला तो घोळ एवढा आहे की, आपणांस सापडलेला व आपण शोधत असलेला माणूस तोच आहे हे खात्रीने सांगता येत नाही. उदा. नौशेरवानजी म्हणजेच नुसेरवानजी की वेगळे, दादीभॉय व दादाभॉय एकच की वेगळे इत्यादी गोंधळ होतो.\n1. ‘मुंबईचें वर्णन’-गोविंद नारायण मडगांवकर-आवृत्ती, सन २०१३-रिया प्रकाशन, कोल्हापूर-पृष्ठ संख्या २२७-२२८.\nगिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली पहिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)\nहिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती\nSourabh Ashok Das on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nAdv.Dipak b Pawar on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nVinayak Pandurang Ku… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nSHASHIKANT PIMPLE on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\nAvinash khedkar Chin… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/child-labour-swells-for-first-time-in-two-decades-un/302131/", "date_download": "2021-06-18T00:42:41Z", "digest": "sha1:MP6DIBKRYB2KPMW2U2YCC52AZZ2ZBXN5", "length": 14521, "nlines": 154, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Child labour swells for first time in two decades: UN", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश child labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक...\nchild labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक संख्या\nchild labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक संख्या\nNorth Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला \nशौक बड़ी चीज है जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो सर्वात महागडा आंबा; नाव आणि किंमत ऐकून व्हाल हैराण\nआता संपूर्ण देशात PUC प्रमाणपत्र सारखच असणार, जाणून घ्या नवा नियम\nसीरम इन्सिट्यूट मुलांसाठी करणार Novavax लसीचं ट्रायल तर सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार Covavax लस\nऐकावं ते नवलंच, हिऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांनी खोदलं अख्ख गावं\nज्या वयात शिक्षण घेत स्वत:चे भविष्य उज्ज्वल करायचे असते अशा वयात लहान मुलांना घराच्या आर्थिक अडचणींमुळे काम करण्याची वेळ येत आहे. गरीबीमुळे शिक्षण न घेणारी मुले आज कामधंदा करत आपल्या गरजा भाग���त आहेत. यामुळे अगदी कमी वयात काही लहान मुले जोखिमीचे उद्योग, चहाची टपरी, रस्त्यावर वस्तूची अशा यठिकाणी काम करताना दिसतात. भारतासह जगभरात अशा बाल कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. यातच गेल्या २० वर्षानंतर जगात पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनने जाहीर केली आहे. आज जगभरातील प्रत्येक १० मुलामागे १ मुलं कोणत्या ना कोणत्या ठिकाणी काम करत आहे. यात कोरोना संसर्गामुळे आज लाखो लहान मुले अडचणीत सापडली आहेत.\n२०१६ नंतर सर्वात मोठी वाढ\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी संघटनेने (UNICEF)यासंदर्भात सांगितले की, २०१६ मध्ये जगभरात बाल कामगारांची संख्या ही १५२ मिलियन(१५.२ कोटी) हून वाढून १६० मिलियन (१६० कोटी) इतकी झाली आहे. यात वाढती लोकसंख्या आणि गरीबीमुळे अफ्रिकेत आज सर्वाधिक बालकामगार आहेत.\nलॉकडाऊनमुळे अनेक लहान मुलांवर काम करण्याची वेळ\nजागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक हेनरीटा फोर यांनी १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या पूर्वी यावर भाष्य केले आहे. हेनरीटा म्हणाल्या की, बाल मजुरीविरुद्धच्या लढ्यात आपल्याला अपयश येत आहे. यात गेल्यावर्षी कोरोनामुळे ही लढाई अधिकच अवघड झाली आहे. यात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने आणि आर्थिक परिस्थिती आणखीनच ठासळत असल्याने अनेक कुटुंबातील लहान मुलांना बाल मजुरी करणे भाग पडले असेही त्या म्हणाल्या.\nशाळा बंद असल्याने वाईट परिस्थितीत जास्तीत जास्त काम करतायंत मुलं\nयात २०२५ पर्यंत जगभरातील अनेक देशांमधील बाल मजुरांची संख्या संपुष्टात आणण्यासाठी आणि योग्य ती पावले उचलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०२१ हे वर्ष बाल निमुर्लनासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्षे जाहीर केले आहे. यावर संयुक्त राष्ट्राकडून असे मत नोंदविले की, कोरोना साथीच्या आजारामुळे आज जगभरात आर्थिक फटका सहन करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांना शाळा बंद असल्याने जास्तीत जास्त तास वाईट परिस्थितीत काम करावे लागत आहे.\n५ ते ११ वयोगटातील लहान मुलांची संख्या सर्वाधिक\nया अहवालात बालकामगारांतील ५ ते ११ वयोगटातील मुलांच्या संख्येत वाढ होण्यावर प्रकाश टाकणयात आला. कारण ५ ते ११ वयोगटातील बालकामगारांची संख्या जागतिक स्तरावर निम्म्यापेक्षा जास्त आहे. या बरोबरच धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या बालकांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यांचया आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.\nयुनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार क्लाउडिया कप्पा म्हणाल्या की, रोजगारासाठी किमान वय निश्चित होईपर्यंत मोफत चांगल्या दर्जाचे शिक्षण दिल्यास जगातील बालकामगारांची संख्या १५ मिलियन (१.५ कोटी) पर्यंत कमी होऊ शकते.\nशेती आणि ग्रामीण विकास झाल्यास ७० टक्के बालकामगार होतील मुक्त\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गाय रायडर यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण विकास कामांत वाढती गुंतवणूक आणि शेतीकडे लक्ष दिल्य़ास जगात बालकामगारांची संख्या कमी होऊ शकते कारण य़ात बाल कामगारांचा ७० टक्के वाटा आहे. रायडर म्हणाले की नवीन अहवाल आम्हाला धोक्याचा इशारा देणार आहे. कारण नवीन पिढीच्या लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येताना आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आपल्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण क्षण आहे यावर आपण कसा प्रतिसाद देतो यावर बरेच काही अवलंबून आहे.\nमालाड मालवणी येथे घर कोसळून ८ मुलांसह ११ जण मृत ; ७ जण जखमी\nमागील लेखजाणून घ्या हंता व्हायरसची लक्षणे\nपुढील लेखराज्याचे दीड वर्षात अनेक वर्षांपेक्षा जास्त नुकसान, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/celebrities-are-also-being-investigated-in-the-drug-case-with-the-two-actors-appearing-at-the-ncb-office-32557/", "date_download": "2021-06-17T22:57:04Z", "digest": "sha1:XJIPZIJ5ZRBOQ7HDA4N2O6CT2ANU3OYJ", "length": 13758, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Celebrities are also being investigated in the drug case, with the two actors appearing at the NCB office | ड्रग्ज प्रकरणात आता सेलिब्रिटींचीही चौकशी सुरु, या दोन कलाकारांची एनसीबी ऑफिसला हजेरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो क���विड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nDrug chat caseड्रग्ज प्रकरणात आता सेलिब्रिटींचीही चौकशी सुरु, या दोन कलाकारांची एनसीबी ऑफिसला हजेरी\nड्रग पेडलिंगचे आरोपी अनुज केशवानी आणि राहिल या दोघांच्या चौकशीत अबीगेल पांडे आणि सनम जोहर अशी दोन टीव्ही स्टारची नावे आहेत. दोघांना एनसीबीने समन्स बजावले. थोड्या वेळाने अबीगेल आणि सनम एनसीबी कार्यालयात( NCB office) पोहोचले.\nमुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल (drug case) समोर आल्यानंतर दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बॉलिवूडमध्ये ड्रग्जची तपासणी ( investigated ) करत आहे. ज्याने आतापर्यंत बॉलिवूडमधील बऱ्याच बड्या अभिनेत्रींची नावे उघड केली आहेत. बॉलिवूडनंतर आता टीव्ही इंडस्ट्रीही (Celebrities ) एनसीबीच्या निशाण्याखाली आली आहे.\nड्रग पेडलिंगचे आरोपी अनुज केशवानी आणि राहिल या दोघांच्या चौकशीत अबीगेल पांडे आणि सनम जोहर अशी दोन टीव्ही स्टारची नावे आहेत. दोघांना एनसीबीने समन्स बजावले. थोड्या वेळाने अबीगेल आणि सनम एनसीबी कार्यालयात( NCB office) पोहोचले. सुशांत प्रकरणात अनुज केशवानी यांना अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ड्रग पेडलिंगचा आरोप आहे आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.\nड्रग्जच्या बाबतीत या अभिनेत्रींची नावे पुढे आली\nड्रग्ज प्रकरणात मोठ्या अभिनेत्रींची नावे आली आहेत. पण या दोन अभिनेत्री कोण आहेत हे माहित नाही, तसेच त्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्याचबरोबर दीपिका पादुकोण, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांच्यासह ड्रग्सचा वापर आणि व्यवहार करताना अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.\nएनसीबीने जया साहा आणि मधू मंटेना���ी समोरासमोर केली चौकशी, मधूने केली होती गांजाची मागणी\nजया साहाशी अभिनेत्रींचे कनेक्शन\nअसे सांगितले जात आहे की ड्रग्स प्रकरणातील बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्रींचे कनेक्शन क्वॉन (Kwan) या कंपनीची टॅलेंट मॅनेजर असलेल्या जया साहाशी उघडकीस आले आहे. जया साहा अनेक मोठ्या स्टार्सचे काम करणारी टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानची कर्मचारी आहे. यामध्ये सुशांतसिंग राजपूत यांचादेखील समावेश होता. ड्रग्स प्रकरणातील या अभिनेत्रींच्या नावामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.\nदीपिका पादुकोणच्या मॅनेजरला एनसीबीने बजावले समन्स\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/allow-practitioners-to-meet-the-criteria-notice-of-the-mayor-to-the-commissioner-21482/", "date_download": "2021-06-17T23:50:26Z", "digest": "sha1:TYOVYMSQV4CGJY3VGRNE4BMXDQW64PJ4", "length": 11316, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Allow practitioners to meet the criteria; Notice of the Mayor to the Commissioner | अभ्यासिकांना निकषात परवानगी द्या ; महापौरांची आयुक्तांना सूचना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशि���्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेअभ्यासिकांना निकषात परवानगी द्या ; महापौरांची आयुक्तांना सूचना\nपुणे : विद्येचे माहेर तसेच स्पर्धा परिक्षांचे म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहरात १०० पेक्षा जास्त अभ्यासिका आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतून, जिल्हयांतून शिक्षणासाठी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुणे शहरात येतात. त्यामुळे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभ्यासिकांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी देण्यात यावी, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून अभ्यासिका सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\nयेत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एमपीएससी, यूपीएससी, नीट आदी स्पर्धा परिक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षांच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे शहरात दाखल झाले आहेत.\nयाबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘संपूर्ण वर्षभर विद्यार्थी या परिक्षेचा अभ्यास करत असतात. मात्र अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पोषक वातावरण मिळत नाही. तरी, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे निकष पाळून अभ्यासिका सुरु करण्यास परवानगी देण्याची सूचना आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे’.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ ��ॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/31/ahmednagar-covid-19-corona/", "date_download": "2021-06-17T23:09:18Z", "digest": "sha1:VCLUGEKJNOZ6I5KKO5LELW2BKK2DS6ZT", "length": 10975, "nlines": 160, "source_domain": "krushirang.com", "title": "अर्र.. ‘कंटेनमेंट’चा उडाला फज्जा; रेशन धान्यासाठी दुकानासमोर प्रचंड गर्दी..! | Krushirang maharashtra, marathi, latest, news % अहमदनगर", "raw_content": "\nअर्र.. ‘कंटेनमेंट’चा उडाला फज्जा; रेशन धान्यासाठी दुकानासमोर प्रचंड गर्दी..\nअर्र.. ‘कंटेनमेंट’चा उडाला फज्जा; रेशन धान्यासाठी दुकानासमोर प्रचंड गर्दी..\nपाथर्डी तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायत कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केलेलं आहे. मात्र असं असतांना सुद्धा रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वडगांवमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संख्येमुळे तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थपने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nरेशन धान्य दुकान अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गावामध्ये धान्य वाटप करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक पातळीवर कसलेच नियोजन न केल्यामुळे रेशन धान्य दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. गावातील तरूणांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उडवाउडवी उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. ग्रामपंचायतीच्या अश्या ढिसाळ कारभारामुळे पुढील काळात गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर त्याला ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल असा आरोप गावातील तरूणांनी केला आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nवाईटच की.. करोनाच्या लाटेत अर्थव्यवस्था हतबल; पहा कसा परिणाम झालाय भारतावर..\nयुरीयाची चिंता मिटली.. ही एकच बाटली करील एका गोणीचे काम, वाचा तर खरं, हे काय नवीन आलेय..\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-18T00:32:28Z", "digest": "sha1:345SFFFUULJ2QL5222DP6ARD7DEI5QMV", "length": 11860, "nlines": 171, "source_domain": "mediamail.in", "title": "मुक्ताईनगरजवळ दोन पुरूषांचे कुजलेले मृतदेह आढळले – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहा��ी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/मुक्ताईनगरजवळ दोन पुरूषांचे कुजलेले मृतदेह आढळले\nमुक्ताईनगरजवळ दोन पुरूषांचे कुजलेले मृतदेह आढळले\nशेतशिवारातील गाडरस्त्यावरील झुडुपात दोन अनोळखी पुरूषांचे कुजलेले मृतदेह आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. हे मृतदेह दिपक कोळी व विजय भोई यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लागलीच याची माहिती मुक्ताईनगर पोलिस ठाण्याला कळविली.या घटनेची माहिती मिळताच सुरवातीला पोलिस निरिक्षक सुरेश शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता दोन्ही मृतदेह 80% कुजलेले असल्याचे\nनिदर्शनास आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे ,फॉरेन्सिक लॅबचे पथक, ठसे तज्ञ, आणि श्वान पथकानेही पाहणी केली.तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही पाहणी करून तपासाला गती दिलेली आहे. दिपक कोळी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक गती देता येईल, असे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सांगितले.\nबहिणाबाईंच्या जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी असल्याचा सार्थ अभिमान-ना.गुलाबरावजी पाटील\nबालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न,आरोपीला अटक\nरेल्वे टिकिटांचा काळा���ाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-06-18T00:31:48Z", "digest": "sha1:7QLYIMQX3R635QMEA6DEQRTY7XVPZUZH", "length": 8315, "nlines": 83, "source_domain": "www.domkawla.com", "title": "दिल्ली - Domkawla", "raw_content": "\nउत्तर प्रदेश मधल्या जीम मधील भुताची खरी गोष्ट \nभारतामध्ये चित्रवि��ित्र गोष्टी नेहमी घडत असतात, या गोष्टी घडत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामध्ये भुताटकी, भानामती अशा गोष्टीचा प्रसार तर खूप मोठ्या प्रमाणात होतो, आणि आता तर इ जग असल्यामुळे समाज माध्यमाद्वारे कमी वेळात खूप मोठा प्रसार होतो. प्रत्येक गावांमध्ये एक तरी असा म्हातारा असतो की ज्याने भूता सोबत कुस्ती खेळली आहे अशीच खूप थापाडे लोक भारतामध्ये आहेत, भारतीयांचा आवडता छंद म्हणजे भुताच्या गोष्टी खूप रंगवून सांगणे, आणि लोकांना या काळा मध्ये तर या गोष्टींना अधिकच बळ मिळालं, कारण लोकांकडे प्रचंड असा वेळ होता, आणि तासन्तास लोक या गोष्टी रंगवत बसलेले होते. पण यातला बराच परिणाम छोट्या मुलांवर होतो याचं भान ठेवणे हे खूप गरजेचे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे, आणि नेहमीप्रमाणे या व्हिडिओचा संबंध सुद्धा भुताशी ज...\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही - Domkawla on Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर का बसतात - Domkawla on Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध - Domkawla on Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव\nAMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात - Domkawla on Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nWuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष\nसुरुवातीला आम्ही एक फेसबुक पेज तयार केले त्याचं नाव ठेवलं डोमकावळा, त्यावर ती आम्ही फक्त मार्मिक विनोद, आर्टिकल्स, चालू घडामोडी अशा ��ोस्ट करत होतो, नंतर जाणवले की महाराष्ट्र मध्ये खूप असे लोक आहेत, त्यांना इंग्रजी भाषेचे अडचण आहे, आणि आम्ही त्याचाच विचार करून, ही वेबसाईट बनवली.\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nWuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/20-48-chandrapur-district-liquor.html", "date_download": "2021-06-18T00:22:14Z", "digest": "sha1:ZJAO7JM5LIF667IPIFDZV324RPUZ4W23", "length": 8118, "nlines": 67, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "LCB ने गडचांदूरात केली दारूच्या ट्रक वर कारवाई !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाLCB ने गडचांदूरात केली दारूच्या ट्रक वर कारवाई \nLCB ने गडचांदूरात केली दारूच्या ट्रक वर कारवाई \nमनोज पोतराजे मे २५, २०२१ 0\nगबचांदूर पोलिसाचे झोपेचे सोंग \nदारू वाल्यांनी गडचांदूर पोलिसांची मिलीभगत असल्याचा आरोप \nमंगळवार दिनांक 25 मे रोजी चंद्रपुरच्या एलसीबी पथकाने गडचांदूर रेल्वे फाटक समोरील राजूरा जाणा-या रोडवरील सना पेट्रोल पम्प, समोर ट्रक क्र MH 29 BE 2289 बारा चक्का ट्रकमध्ये 38400 र. किंमतीच्या एकूण 192 निप्पा, प्रत्येकी 180 ML देशी दारू रॉकेट संत्रा कंम्पनिच्या लहान चापट प्लॉस्टीकच्या सिलबंद शिश्या प्रत्येकी 200 रू प्रमाणे कि. 3,10000 रू एकूण 31 खर्डाच्या खोक्यात एकूण 3100 निप्पा प्रत्येकी 90 ML. देशी दारू रॉकेट संत्रा दारू व अशोक ले-लॅंड कंपनीचा 17,00000 रू. किंमतीच्या ट्रक असा एकंदर 20 लाख 48,400//- रूपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आतकुलवार, पो.कॉ. कुंदन सिंग, नितीन रायपुरे, संजय वाढई, गोपालक आतकुलवार यांनी ही कारवाई केली.\nसविस्तर वृत्त असे की, चंद्रपूरच्या एलसीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राजूरा जाणा-या रोडवरील सना पेट्रोल पम्प, समोर ट्रक क्र MH 29 BE 2289 ताडपत्��ी झाकुन दारू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एलसीडी च्या पथकाने कारवाई केली असता रेल्वे क्रॉसिंग जवळ ट्रक आढळला, ट्रक ची पाहणी केली असता त्यामध्ये दारू साठा उपलब्ध होता. सदर प्रकरण गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये सादर करण्यात आले असून ट्रक चालक व अन्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.\nगडचांदुर पोलिसांची भूमिका संशयास्पद \nगडचांदूर मध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत आहे परंतु गडचांदूर पोलीस याकडे कानाडोळा करत असून दारू तस्करांची गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांचे हितसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच एलसीबी ने केलेली कारवाई गडचांदूर पोलीस सुद्धा करू शकली असती परंतु दारू तस्करांची असलेले संबंध जोपासण्यात गडचांदूर पोलीस नेहमी अग्रेसर असतात. गडचंदुर शहरात ट्रकने दारू पुरवठा होतो आणि त्याची पुसटशी कल्पनाही गडचांदूर पोलिसांना नाही ही आश्चर्याची बाब आहे. आता एलसीबी ने केलेल्या कारवाईनंतर आरोपींना गडचांदूर पोलीस संरक्षण देते की अटक करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/instructed-to-operate-oxygenated-beds.html", "date_download": "2021-06-17T23:22:18Z", "digest": "sha1:4ZFOG24AIYWSAW2RGT6O6YRS3YFX4SXJ", "length": 9322, "nlines": 69, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा; पालकमंत्री ना.वडेट्टीवार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठब्रम्हपुरीकोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा; पालकमंत्री ना.वडेट्टीवार\nकोरोना चंद्रपूर जिल्हा ब्रम्हपुरी\nकोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा; पालकमंत्री ना.वडेट्टीवार\nमनोज पोतराजे मे १६, २०२१ 0\nलहान मुलांकरिता ऑक्सीजन युक्त बेड कार्यान्वित करण्याचे दिले निर्देश.\nचंद्रपूर दि.16 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असून वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज ब्रम्हपुरी येथे झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिलेत.\nशासकीय विश्रामगृह,ब्रह्मपुरी येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगर परिषदेचे बांधकाम सभापती विलास विखार, उपाध्यक्ष अशोक रामटेके, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेवक नितीन उराडे, महिला काँग्रेस अध्यक्ष लोनबले, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन इंगळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास दूधपचारे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nपालकमंत्री ना.वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी तसेच ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.\nसध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे, या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना वेळीच करण्याची गरज आहे.\nब्रह्मपुरी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत करण्यात आले असून 33 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर 78 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर ब्रह्मपुरी येथे प्राप्त झाले आहे.\nकोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा महाराष्ट्रातील एकमेव असा जिल्हा ठरला आहे.\nगावात विलगीकरण कक्ष उभारणे व त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, त्यांना वैद्यकीय सेव��� पुरवणे,आवश्यक साहित्य खरेदी करणे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या निधीचा वापर आरोग्य सोयी-सुविधेसाठीच करावा, निधीचा गैरवापर होता कामा नये,याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना ना.वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.\nकोरोना चंद्रपूर जिल्हा ब्रम्हपुरी\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/06/bharat-rowani-yantra-available-for.html", "date_download": "2021-06-17T23:53:07Z", "digest": "sha1:B3CGZSMNTRJWKK7YV43FI55XVHKWR5SE", "length": 10150, "nlines": 65, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "खनिज क्षेत्र कल्याण निधीतून शेतक-यांसाठी भारत रोवणी यंत्र उपलब्ध", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाखनिज क्षेत्र कल्याण निधीतून शेतक-यांसाठी भारत रोवणी यंत्र उपलब्ध\nखनिज क्षेत्र कल्याण निधीतून शेतक-यांसाठी भारत रोवणी यंत्र उपलब्ध\nमनोज पोतराजे जून ०९, २०२१ 0\nशेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत संपर्क करण्याचे आवाहन\nचंद्रपूर, दि. 9 जून : भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादनाकरीता प्रसिध्द असून जिल्हयात सन 2020-21 या खरीप हंगामात 1 लक्ष 82 हजार 118 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली. पारंपरिक पध्दतीमध्ये भात पीक घेण्याकरीता वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेत मजूर उपलब्ध होत नसल्याने रोप लावणी उशिरा होते. परिणामी उत्पादनात घट होते. यावर मात करण्यासाठी जि.प. कृषी विभागाच्यावतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. आधुनिक पध्दतीने भात पिकाची शेती करणाऱ्याकरीता शेतमाल उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांना ��कूण 50 भात रोवणी यंत्र (नर्सरी) ट्रे सह उपलब्ध करून दिले आहे.\nसुधारीत भात पीक लागवड तंत्रज्ञानांतर्गत भात रोवणी यंत्रासारख्या सुधारीत औजारांच्या वापरामुळे लागवडीचा वेळ व मनुष्यबळाची बचत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात भात पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. या आधुनिक पध्दतीचा अवलंब करून बियाणे ट्रे मध्ये पेरणी केल्यास एकरी 10 ते 12 किलो बियाण्यांमध्ये 15 ते 20 दिवसांत सुदृढ रोपे तयार होतात. सदर पध्दतीमध्ये ट्रे मध्ये बियाणे लागवड केल्यास एक सारखी रोपे कमी कालावधीत तयार झाल्यामुळे योग्य वेळेत लागवड करता येते. तसेच वेळेची बचत होऊन 1 एकर भात क्षेत्राची 2 तासात लागवड होते. एका भात रेापाला 45 ते 50 फुटवे निघतात व सदर सुधारीत लागवड पध्दतीमध्ये दोन झाडामधील व दोन ओळीतील अंतर योग्य व एकसारखे असल्याने रोग व किडीचे प्रमाण कमी असते.\nभात लोंब्याची प्रति एकर संख्या जास्तीत जास्त असल्यामुळे सरासरी हेक्टरी 10 ते 15 क्विंटलने उत्पादनात वाढ होते. सुधारीत भात पीक पध्दतीमध्ये वेळेत तंत्रशुध्द पध्दतीने लागवड झाल्यामुळे लागवडीच्या एकरी खर्चामध्ये दीड हजारापर्यंत बचत होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भात रोवणी यंत्राच्या साहाय्याने भात पिकाची लागवड करावी. हे यंत्र खालील शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशी संपर्क साधून भात रोवणी यंत्र भाडयाने प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.\nयांच्याकडे आहे यंत्राची उपलब्धता : भात रोवणी यंत्र भाडयाने प्राप्त करुन घेण्याकरीता, चंद्रपुर गडचिरोली फार्मर प्रोडयुसर कंपनी, सावली (चेतन रामटेके 9922735330), संगोपन फार्मर प्रोडयुसर कंपनी, मुल (सचिन घाटे 9765301050), कवडु ॲग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनी, मुल (नितेश ऐनप्रेडडीवार 9763427506), झाडीपटटी शेतकरी फार्मर प्रोडयुसर कंपनी, सिंदेवाही (राजेश केळझरकर 9011124096), जीवनसमृध्दी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोडयुसर कंपनी, खडसंगी (गुरुदेव नंदरधने 8390499242), नागभीड फार्मर प्रोडयुसर कपंनी, नागभीड (भोजराज ज्ञाननबोनवार 9423642564), भुमीपुत्र शेतकरी प्रोडयुसर कंपनी, राजुरा (विजय वाघमारे 9021836527), ब्रम्हपुरी फार्मर प्रोडयुसर कपंनी, ब्रम्हपुरी (केशव मशाखेत्री 9595532547), ग्रामसमृध्दी कृषि विकास आदिवासी फार्मर प्रोडयुसर कंपनी, चंदनखेडा (महेश नागा���ुरे 8668959375)\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/free-corona-vaccine-in-marathi.html?shared=email&msg=fail", "date_download": "2021-06-18T00:15:50Z", "digest": "sha1:7CKWSRU3A2WEHAV5T5RBHA7NUFD7C3TC", "length": 16432, "nlines": 188, "source_domain": "marathidoctor.com", "title": "सध्या करोना लसीकरणासाठी कोणते नागरीक पात्र आहेत ? »", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nसध्या करोना लसीकरणासाठी कोणते नागरीक पात्र आहेत \nशेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\n१ मार्च पासून राज्यात सामान्य नागरिकांसाठी कोविड लसीकरण (Free Corona Vaccine in Marathi) चालू करण्यात आली आहे. चला तर मग पाहूयात सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध कोविड लसीकरणाची सर्व माहिती.\nसध्या कोविड (करोना) लसीकरणासाठी कोणते नागरीक पात्र आहेत \nकोविड लसीकरण नोंदणी कशी व कोठे करावी\n१) अपॉईंटमेंट घेऊन नोंदणी:-\n२) वॉक – इन: नोंदणी:-\nसध्या कोविड (करोना) लसीकरणासाठी कोणते नागरीक पात्र आहेत \n१) वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले\n२) ४५-५९ वर्षे वयोगटातील असे नागरिक ज्यांना इतर दिर्घ आजार ( Comorbidities ) आहेत.\n४५-५९ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी पात्रता Covid Vaccination Eligibility in Marathi:-\n४५-५९ या वयोगटातील नागरिक खालील आजार असणारे लोक लस घेण्यासाठी पात्र आहेत. Covid Vaccination Disease list in Marathi:-\nतुम्ही ४५ ते ५ ९ या वयोगटातले असाल आणि तुम्हाला वरीलपैकी कुठले आजार असतील तर तुमच्या डॉक्टरकडून ‘ को – मॉर्बिडीटी सर्टिफिकेट ‘ घेऊन मगच लसीकरणसाठी नोंदणी करा.\nकोविड लसीकरण नोंदणी कशी व कोठे करावी\n१) अपॉईंटमेंट घेऊन न��ंदणी:-\nअपॉईंटमेंट घेऊन लसीकरणसाठी २ पद्धतीने अपॉईंटमेंट घेतली जाऊ शकते.\n२) आरोग्य सेतू अॅपद्वारे\nअपॉईंटमेंट घेण्याची पद्धत खालीलप्रमाणे :-\ncoWIN पोर्टल किंवा https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंक वर क्लिक करून यावर आपला मोबाइल नंबर नोंदवून आलेला OTP लिहा.\nनोंदणीसाठी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.\nअपॉईंटमेंट घेताना देखील आपल्याला खालीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.\nड्रायविंग लायसन्स एनपीआर स्मार्ट कार्ड\nपेन्शन कागदपत्र ( फोटोसहित )\nतुमच्या सोयीचे निवडलेल्या केंद्रामधील उपलब्ध तारखांपैकी स्वतःची आणि जास्तीत जास्त ३ इतर लोकांची नोंदणी करु शकता.\nनिवडलेल्या केंद्रामध्ये निवडलेल्या तारखेला जाऊन लस घेऊन या. (तुमच्या सोयीची तारीख निवडा.)\n२) वॉक – इन: नोंदणी:-\nशासकीय लसीकरण केंद्रात जाऊन वाँकइन : शासकीय लसीकरण केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही शासकीय लसीकरण केंद्रात जाऊ शकता.\nजाताना पुढीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे\nड्रायविंग लायसन्स एनपीआर स्मार्ट कार्ड\nपेन्शन कागदपत्र ( फोटोसहित )\nतसेच , तुम्ही ४५-५९ या वयोगटातील असाल आणि तुम्हाला इतर आजार असतील तर तुमच्या डॉक्टरकडून ‘ को – मॉर्बिडीटी सर्टिफिकेट ‘ घेऊन मगच लसीकरणसाठी जा.\nशासकीय लसीकरण केंद्रात (सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन) लस मोफत दिली जाईल. खाजगी लसीकरण केंद्रांत रु. २५० इतके शुल्क (corona Vaccine Price in Marathi) आकारले जाईल.\n” लस घेऊन मी स्वतःलाच नाही, तर इतरांनाही कोविड -१ ९ पासून संरक्षण देणार \nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nCategories: आजारांची माहितीइतरपुरुषांचे आरोग्यस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआजारांची माहिती घरगुती उपाय पुरुषांचे आरोग्य व्यायाम, योगा, फिटनेस स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासो��त इतर काही त्रास नसतो. अनेक Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य बाल आरोग्य स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसर्व मुलांना ( तसेच गरोदर माता, अतिजोखमीच्या व्यक्तींना ) इन्फ्लूएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. दोन्ही Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nतोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ Read more…\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nकोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtrasatta.com/full-story/3775/saleya-siksana-sulka-sandarbhata-baithaka-sampanna", "date_download": "2021-06-17T23:55:48Z", "digest": "sha1:XFQZBGCABGTDDHZB42KUVRJYAFJP3CF5", "length": 8046, "nlines": 101, "source_domain": "maharashtrasatta.com", "title": "महाराष्ट्र सत्ता TV News", "raw_content": "\nमहाराष्ट्र सत्ता TV News\nमहाराष्ट्र - १४ खासगी रुग्णालये नॉन-कोविड रुग्णांसाठी खुली:जिल्हाअधिकारी वाशीम\nमहाराष्ट्र - सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nमुंबई - जेपी इंफ्रा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 500 पेक्षा जास्त झाडे लावली वृक्षारोपण मोहीम...\nमहाराष्ट्र - पालकांच्या तक्रारीची दखल घेऊन संबधीत शाळांचे ऑडिट करा-पालकमंत्री ना.कडू यांचे निर्देश\nमुंबई - मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना...\nमहाराष्ट्र - वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्न धान्य वाटप, अरविंदो मीरा संस्थेचा उपक्रम, अभिनेत्री नयन पवार...\nमहाराष्ट्र - वंचितच्या कॊरोना योद्धांचा सत्कार अनेकांना दिला मदतीचा हात\nमुंबई - महाराष्ट्र न��निर्माण वाहतूक सेना तर्फे बांद्रा पश्चिम येथे रिक्षा चालकांना राशन वाटप\nशालेय शिक्षण शुल्क संदर्भात बैठक संपन्न\nशिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावाने शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याच्या शालेय फी संदर्भात फारच मोठा प्रश्न निर्माण झाला होता.\nकोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शालेेय शुल्क भरणेे पालकांना आर्थिक संकटामुळे शक्य झाले नाही. या संदर्भात अनेक तक्रारी शालेय शिक्षण विभाग व शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडेे आल्या होत्या. यामुळेेेेेे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्स्तियाज काझी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक आज पार पडली. या बैठकीला पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी सुनील चौधरी, अँड. अरविंद तिवारी, सुनीता देशपांडे, जितेंद्र जैन उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेच पाहिजेे, शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली कोरोनाच्या काळात अनेक पालकांचे रोजगार गेले, नोकरी व्यवसाय मधील आर्थिक नुकसानीमुळे शाळा व्यवस्थापन व पालक यामध्येे संघर्ष निर्माण झाला. या पालकांना दिलासा देण्यासाठी एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे पालक शिक्षक, शाळा व्यवस्थाथापन यात समन्वय साधला जाणार आहे.\nरेल्वे प्रवाशांना प्रवासा दरम्यान लुटणाऱ्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी केले 24 तासात गजाआड\nकल्याणच्या आधारवाडी कारागृहात आरोपी महिलेची आत्महत्या\nस्टॉक मार्केट | सेन्सेक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-18T00:40:14Z", "digest": "sha1:KH32E34D6UQPNNYMKW3MQKHBHHG5HRTZ", "length": 5251, "nlines": 117, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात हंगेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहंगेरी देशाने आजवर १९२० व १९८४ चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये हंगेरीयन खेळाडूंना एकूण ४७६ तर हिवाळी ���्पर्धांमध्ये ६ पदके मिळाली आहेत.\n1920 ॲंटवर्प सहभाग नाही\n1984 लॉस एंजेल्स सहभाग नाही\n2016 रियो दि जानेरो\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/02/blog-post_27.html", "date_download": "2021-06-18T00:04:44Z", "digest": "sha1:MVFT4NDNJY5YAYIPDIUONQ2QDAAN4IBX", "length": 6100, "nlines": 91, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: चिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप", "raw_content": "\nशनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०\nचिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप\nदक्षिण अमेरिकेतील चिली देशातील कन्सेप्सिअन शहरात आज पहाटे ३ . ३४ वाजता झालेल्या भूकंपाने ७८ जणांचा बळी घेतला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष मायकल बॅचलेट यांनी पत्रकारांना दिली. या भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर इतकी होती.\nइमारती हादरल्या आणि राजधानी सॅन्टियागोतील वीजपुरवठाही ठप्प झाला. चिलीतील भूकंपानंतर लगेच चिली आणि पेरू या देशांना , ` पॅसिफिक त्सुनामी केंद्रा ' तर्फे संभाव्य त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कन्सेप्सिअन शहरापासून ईशान्येकडे सुमारे ९० किलोमीटर अंतरावर भूगर्भात ५५ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.\nप्रचंड मोठा भुकंप झाला आहे, हैतीच्या भुकंपापेक्षा कैक पटीने हा भुकंप मोठा आहे समजले.. कोणाकडे काही बातमी असेल तर येथे द्यावी ही विनंती.\n* वरील माहीती टाईम्स ऑफ ईडियाच्या सौजन्यांने. त्यांच्या संकेतस्थळावरुन.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ ९:५३ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप\nमी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल \nदेशाचा अपमान व षंढ राजकर्ते \nगोल्ड - मार्केटवर एक नजर\nलुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)\nमाझी सफर..... भेट -भाग -१७\nमाझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६\nमाझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४\nमाझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३\nतो व मी - लफडा अनलिमिटेड.\nमाझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११\nमाझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०\nमाझी सफर... निर्णय भाग - ९\nमाझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8\nप्रतापगड - एक सुरेख सफर\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/22/bangladesh-india-economy-economy-and-per-capita-income-in-modi-period/", "date_download": "2021-06-17T23:43:14Z", "digest": "sha1:JSL4EML2TQ3VUABFZYO6E4NG2RV7BDOJ", "length": 13648, "nlines": 163, "source_domain": "krushirang.com", "title": "भारत कोमात, तर बांगलादेश जोमात; पहा कशामध्ये टाकलेय भारतासह अनेकांना या देशाने मागे | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nभारत कोमात, तर बांगलादेश जोमात; पहा कशामध्ये टाकलेय भारतासह अनेकांना या देशाने मागे\nभारत कोमात, तर बांगलादेश जोमात; पहा कशामध्ये टाकलेय भारतासह अनेकांना या देशाने मागे\nदिल्ली : करोना संकटाचा मोठा फटका जगास बसला आहे. भारतात तर या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. याआधी पहिल्या लाटेत केलेले देशव्यापी लॉकडाउन आणि दुसऱ्या लाटेतील कठोर निर्बंध यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस जबरदस्त फटका बसला आहे. या काळात लाखो लोक बेरोजगार झाले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. देशांतर्गत व्यापाराने कोट्यावधींचे नुकसान झाले. एकूणच, या संकटात देशास बरेच मागे नेले आहे. या संकटात मात्र भारता शेजारील बांग्लादेशने मात्र आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की या देशाने दरडोई उत्पन्नात भारताला सुद्धा मागे टाकले आहे. होय हे खरे आहे. काही वर्षांपूर्वी अगदीच गरीब देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लहान देशाने ही किमया केली आहे. बांग्लादेशच्या या यशामागे कारणही तसेच आहे.\nया देशाने मागील काही वर्षांपासून देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले होते. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचे दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर म्हणजेच १.६२ लाख रुपये इतके होते. दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने याबाबतीत आता बांग्लादेशने भारतास मागे टाकले आहे. आजमितीस भारताचे दरडोई उत्पन्न १९४७ डॉलर म्हणजेच १.४७ लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे. एका अर्थाने पाहिले तर आता बांग्लादेशी नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त श्रीमंत झाले आहेत.\nआशिया खंडातील काही देश वेगाने प्रगती करत आहेत. मात्र, करोनाच्या संकटाने देश अडचणीत सापडले आहेत. वेगाने विकसित होणाऱ्या भारतास तर या संकटाचा मोठा फटका बसला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेस फटका बसला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अन्य देशांनी भारतावर टीका केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतास झटका बसला आहे. एकूणच, भारताच्या विकासाचा वेग कमी झाला आहे. या काळात भारताचा शेजारी असणारा बांग्लादेश मात्र चांगली वाटचाल करत आहे.\nमागील वर्षात आयएमएफ संस्थेने सन २०२० या वर्षात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांग्लादेश भारतास मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज सुद्धा खरा ठरला आहे. काही वर्षांपूर्वी बांग्लादेशला अतिशय मागास आणि गरीब देश म्हणून ओळखले जात होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सरकारने तयार केलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून हा देशही आता वेगाने प्रगती करत आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nलडाखनंतर ‘त्या’ भागात चीनी सैन्य झालेय सक्रीय; पहा काय प्रकार केलाय या शत्रूसैन्याने\nफडणवीसांना ‘ते’ सिद्ध करण्याचे राष्ट्रवादीने दिले आव्हान; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर केलीय टीका\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-06-18T00:30:37Z", "digest": "sha1:PCQUTVM4OAO6ELFGN4DG6VNUQD2Z2PPH", "length": 3204, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सदस्यचौकट नगरकर - विकिपीडिया", "raw_content": "\nही व्यक्ती अहमदनगर येथे राहते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१५ रोजी १८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/sai-tamankar-water-foundation-campaign/", "date_download": "2021-06-17T22:42:01Z", "digest": "sha1:74AKAJIUSFB6NGUNHPQKWDNBLRLEKAVX", "length": 6097, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "जागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>जागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन\nजागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन\nजागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ में रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार आहे. आणि तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडीयो सोशल मीडियावरून अपलोड केला आहे.\nपाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्रदिनी श्रमदान कर��ार आहे. सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे.\nसूत्रांच्या अनुसार, श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष असेल. सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात हिस्सा घेते. पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाशिवाय वर्षभर होणा-या कार्यक्रमांनाही सई आवर्जून सहभागी होते.\nअभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते, “पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी मी ह्या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा.”\nNext ‘अवनी’, ‘परी’ने ऋचाला दिली नवी ओळख\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BONOBO--col--EK-SHANTIDOOT/1830.aspx", "date_download": "2021-06-17T23:32:45Z", "digest": "sha1:5CPQCN6LFNQBS6U64MC3CXXM4TR3HKRU", "length": 32127, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BONOBO : EK SHANTIDOOT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n\"व्हॅनेसा वुड्सनं २००९ मध्ये एका देखण्या प्रियमेटॉलॉजिस्ट- ( चिम्पांझी, बबून्स, बोनोबो इत्यादी एप जातीच्या प्रायमेट्सचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ) ब्रायन हेरसोबत- लग्न करायचं ठरवलं, जो आजवरच्या सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धडपडत होता. असं नेमकं काय आहे ज्यामुळे आपण ‘मानव’ बनलो त्याला विश्वास असतो की या प्रश्नाचं उत्तर कॉन्गोमध्ये- फ्रान्सपेक्षा आकारानं तिप्पट मोठं जंगल असणाऱ्या आणि सतत युद्ध सुरू असतं, तिथंच मिळेल, कारण बोनोबो फक्त कॉन्गोमध्येच राहतात. व्हॅनेसा त्याच्यासोबत अनाथ बोनोबोंचं आश्रयस्थान असलेल्या किन्शासा अभयारण्यात राहायला जाते. जंगलातील प्राण्यांना मारून त्यांचं मांस बेकायदा विकण्याचा व्यवसाय करणारे जंगलचोर (बुशमीट ट्रेडर्स) बोनोबोंना ठार मारतात आणि त्यांची अनाथ पिल्लं पाळीव प्राणी म्हणून विकतात. तिथून त्यांची सुटका करून त्यांना ‘लोला’मध्ये आणलं जाण्याआधीची अवस्था दारुण असते. काळ्या जादूकरता आवश्यक म्हणून त्यांची बोटं आणि अंगठे कापून नेलेले असतात. काही हद्दपार झालेले लोक या पिल्लांचा आपल्या घरामध्ये मुलांप्रमाणे सांभाळ करतात. तिथं व्हॅनेसाला स्वतःचा शोध लागतो. बोनोबो हे पुरुषांवर फारसा विश्वास टाकत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर, व्हॅनेसानं सगळे चाचणी-प्रयोग पार पाडावेत, अशी अपेक्षा केली जाते, आणि मग हळू हळू बोनोबो आणि तिच्यात एक सखोल प्रेमाचा बंध निर्माण होतो. त्या परिसराच्या प्रेमात तर ती पडतेच; शिवाय नवऱ्यावरच्या प्रेमाचाही तिला नव्यानं साक्षात्कार होतो. सहजीवनाचा अर्थ तिला खऱ्या अर्थानं उलगडतो. \"\nआत्मानुभवाचे प्रांजळ कथन... मराठीत अनुवादित झालेल्या जागतिक साहित्यातून सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा विविध विषयांची माहिती मिळत जाते. अशीच माहिती ‘व्हेनेसा वुड्स’ यांच्या ‘बोनोबो हॅन्डशेक’ या इंग्रजी पुस्तकाच्या शर्मिला फडके यांनी ‘बोनबो – एक शांतिदूत’ या शीर्षकाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक म्हणजे व्हेनेसा वुड्सची आत्मकथा आहे. जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर अकल्पित नोकरी मिळाल्यावर त्याच कामात रममाण होऊन परंतु सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन चरितार्थ चालविण्यासाठी नव्हे, तर एका दुर्लक्षित मुक्या प्राण्याच्या जीवनासाठी संबंधित ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा व प्रवासाचा हा आलेख आहे. अनेक लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर लेखिकेला युगांडाच्या बुन्दागो जंगलातील चिम्पांझीची गणना करण्याची नोकरी मिळते आणि येथूनच तिच्या वेगळ्या विश्वातील जीवनाला सुरुवात होते आणि याचवेळी जैववैद्यकीय क्षेत्रातील अनुभव संशोधक ब्रायन याच्याशी तिची गाठ पडते. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कालांतराने विवाहबद्धही होतात. त्यांचे व्यक्तिगत जीवन आणि संशोधन असा त्यांचा समांतर प्रवास सुरू होतो. या प्रवासात त्यांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्यांच्यावर अनेक संकटेही ओढावतात. परंतु त्यांनी त्यावर मात करून आपले कार्य सुरू ठेवले आहे. हे सर्व शब्दबद्ध करताना लेखिकेने कधी तटस्थपणे, तर कधी परिस्थितीशी समरस होऊन प्रसंगचित्रण केले आहे. ब्रायन आणि व्हेनेसा यांनी मर्कट जातीमधील अनेक प्रजातींचा अभ्यास केला आहे. यातूनच वेगवेगळ्या देशांतील माकडांची वेगवेगळी रूपे, आफ्रिकेत आढळणाऱ्या चिम्पांझीच्या प्रजाती, कान्गोमधील चिम्प्स, चिम्पांझी व बोनोबो यांची सविस्तर माहिती लेखिकेने करून दिली आहे. आपला पती ब्रायन यांच्यासह केलेल्या संशोधनातून व्हेनेसा वुड्सने माकडांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे जीवन, त्यांच्या भावना, त्यांच्या वासना, त्यांचा दिनक्रम, विशिष्ट क्रियेनंतर त्यांनी त्यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया अशा सर्वच बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला शब्दरूप दिले आहे. याशिवाय आफ्रिकेतील जंगलातील प्राणी व त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनावर होणारे चांगले-वाईट परिणाम, तसेच त्या प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनुषंगिक बाबींचाही येथे परामर्श घेतला आहे. ‘देशविदेशात प्राणीमित्र संघटना कार्यरत असूनही काही विशिष्ट प्राण्यांची दखल घेतली जात नाही’ अशी खंतही येथे व्यक्त केली आहे. माकडांमधील ‘बोनोबो’ ही जात नष्ट होत असताना त्याची ओळख जगाला व्हावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या ध्येयवेड्या ब्रायनशी विवाह केल्याने, त्याच्यासह केलेल्या सहप्रवासात सोसाव्या लागलेल्या यातनांना लेखिकेने येथे शब्दरूप दिले आहे. संशोधन आणि व्यक्तिगत जीवन असा समांतर प्रवास करताना लेखिकेला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसे भेटली आहेत. त्यामुळे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून, उच्चपदस्थ, सत्ताधीश, राजकारणी यांच्यापर्यंत सर्वच स्तरावरील व्यक्तींच्या व्यक्तिवैशिष्ट्यांची माहिती येथे करून दिली आहे. यामध्ये तिचा पती ब्रायन, त्याचा सहकारी रिचर्ड आणि बोनोबोच्या पिल्लांचा सांभाळ करणाऱ्या ‘येवोनो’, ‘हेन्रिएट’ व ‘एस्पोरान्स’ या ‘मामा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे ठळकपणे साकार झाली आहेत. शिवाय मालूचे प्राणिचित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आत्मकथनातून काही प्रदेशात घडत असलेली अमानवी कृत्ये, लढाया, मानवतावादापासून दूर गेलेली संस्कृती प्राण्यांच्या निवारागृहांचा माणूसच करीत असलेला वापर अशा बाबींवर प्रकाश टाकला आहे आणि तरीही या परिस्थितीत नेल्सन मंडेला व महात्मा गांधी यांच्या विचारांची कास धरून मानवतावादी धोरणाचा अवलंब करत आपण नि:स्वार्थीपणे इतरांना मदत करण���याची वृत्ती जोपासत असल्याचे म्हटले आहे आणि याचा प्रत्यय या आत्मकथनातून येत राहतो. म्हणूनच लेखिकेचा हा प्रवास समजून घेताना, ‘बोनोबो’ या माकडांच्या एका प्रजातीचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करून त्याला एका शांतीदूताचे स्थान मिळवून देणाऱ्या व्हेनेसा वुड्सचे हे आत्मकथन एकदा अवश्य वाचावे असे आहे. – कमलाकर राऊत ...Read more\nआफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे. ...Read more\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चट��े सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प��रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_9119.html", "date_download": "2021-06-18T00:00:11Z", "digest": "sha1:S7WPKZOHLURLOVQP57JAU6LFPKNJGF3B", "length": 4925, "nlines": 107, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....", "raw_content": "\nरविवार, २७ सप्टेंबर, २००९\nआज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस \nह्या वीराला शत शत नमन \nसरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य \nह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ २:१६ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझी सफर... भाग १\nमाझं कोल्हापुर - भाग १\nआज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस \nभटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६\nअहिंसावादी - म्हणजे काय \nभटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)\nभटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव \nशेयर मार्केट (बेसिक) भाग -३\nवहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां\nमाझे महान प्रयोग - २\nमाझे महान प्रयोग - १\nमाझं थोबाड... भाग- ०\nमाझं थोबाड... भाग- ०\nदुनियादारी - माझ्या नजरेने \n(( ती - सहा ओळीत ))\nपाप येवढे आहेत डोक्यावर...\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -२\nशेयर मार्केट (बेसिक) भाग -१\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2010/05/blog-post_17.html", "date_download": "2021-06-18T00:17:41Z", "digest": "sha1:2XVM7I7LBTUE6GHO2YMASHKO5DNPJLXU", "length": 12338, "nlines": 139, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: फसवणूक", "raw_content": "\nसोमवार, १७ मे, २०१०\nआपण वेगवेगळे फसवणूकीचे प्रकार नेहमी इकडे तिकडे पहात असतोच. असाच हा एक मस्त किस्सा कितपत खरा आहे माहीत नाही पण ज्यांने सांगितले त्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकतो कारण तो गुडगावं पोलिस मध्ये होता ;)\nस्थळ : गुडगाव, बादशहापुर.\nकाळ : जेव्हा प्रॉपर्टी मार्केट बुस्टवर होते तेव्हाचा ;)\nकर्ता पुरुष काही वर्षापुर्वीच वारलेला.\nबाईच सगळे बघायची, त्या जवळ जवळ न शिकलेलीच.\nकमाईचे साधन शेत व दुसरे घर भाड्याने देणे.\nलग्नाच्या वयाच्या दोन मुली.\nबाई तशी चालाख इत्यादी नव्हती एकदम साधीभोळी.\nत्या घरचे सगळे व्यवहार त्या तीघी मिळूनच चालवायच्या.\nघराचा भाडेकरु तडकाफडकीचे घर सोडून गेला.\nतीन-चार दिवसामध्येच एक ३०-३५ च्या आसपासचा व्यक्ती आला व घर भाड्याने मागितले.\nदोन रुम व किचन असलेले ते घर, तीने मागितलेले भाडे व डिपॉझीट न कुरकुर करता दिले.\nतो, तीची बायको व आई असे तीघे.\nदोन एक महिन्यातच चांगलेच रुळले घरामध्ये.\nत्या बाईशी देखील त्यांचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते.\nएके दिवशी त्या व्यक्तीच्या आईची तब्येत एकदम खालावली.\nहॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले व सरळ दोन दिवसांनी बातमी दिली आई गेली म्हणून.\n१५-२० दिवसाने ती व्यक्ती एकटीच परत आली.\nतीच्या जवळ बसून तिला सगळी राम कहानी सांगितल���.\nहॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर तीला हार्ट अटॅक आला व ती गेली,मग गावी घेऊन गेलो, तिकडेच सगळे उरकले. इत्यादी.\nदुसर्‍या तिसर्‍या दिवशी तो परत घरी आला व एक मदत मागीतली.\nतीला तो म्हणाला की आई वारल्यामुळे सगळे कर्जदार मागे पडले आहेत व त्यांना पैसे द्याचे आहेत.\nमी माझे शेत विकावे म्हणतो आहे पण शेत आईच्या नावे होते व अजून ट्रान्सफर झाले नाही आहे माझ्या नावावर. तुम्ही मदत करा.\nती गोंधळली तिला वाटले पैसे मागतो की काय \nपण नाही त्यांने पैसे मागितले नाहीत एवढंच म्हणाला की तुमचे नाव व माझ्या आईचे नाव सारखेच आहे, तुम्ही माझ्या बरोबर त्या कंपनीत चला जी ते शेत घेण्यास तयार आहे तिकडे व त्यानंतर बॅकेत मी तुम्हाला एक टक्का देईन सर्व व्हवहाराबद्दल रोख मध्ये, जवळ जवळ दोन लाख रु..\nआधी ती नाही म्हणाली पण दोन लाख मोठी रक्कम म्हणून तयार झाली.\nहा तिला घेऊन कंपनी मध्ये गेला.\nसगळे कागदपत्रे समोर उभे राहून सही करुन घेतले.\nह्या सगळ्यामध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ गेला.\nदुसर्‍या आठवड्यात त्यांने वायदाप्रमाणे दोन लाख तिच्या हातात ठेवले.\nत्यांनतर मोठ्या बँकेत जाऊन पैसे काढून आणले व तो पैसे घेऊन गावी जाउन येतो म्हणून निघून गेला.\nफक्त सही करण्याचे दोन लाख मिळाले हे पाहून त्या बाईने दिवाळी साजरी केली.\nमुलीं साठी दागीने घेतले, कपडे घेतले.\nअर्धा गावाला नवर्‍याच्या नावाने जेवण घातले.\n३-४ दिवशी ग्रामिण बॅकेचा शिपाई धावत पळत तिच्या घरी.\nतिला घेऊन बँकेत गेला.\nबँक मॅनेजर जवळ जवळ पळत येऊनच तीला आत घेऊन गेला.\nव तीला बातमी सांगितली की तीच्या अकाउंट मध्ये ३ करोड रु. आले आहेत म्हणून.\nहिला काहीच कळेना. गावच्या सरपंचापर्यंत बातमी गेली होतीच तो पण आला.\nसगळेच गोंधळून गेले होते हीच्या खात्यात एवढे पैसे आलेच कसे.\nतिला खोदून खोदून विचारल्यावर तीने दोन लाखाची कमाई कशी केली ते सांगितले.\nसरपंचाला काहीतरी घोळ वाटला व तो तिला घेऊन साताबारा उतारा पाहण्यासाठी गेला.\nतिथे पोहचल्यावर सगळे कळाले.\nव सरपंचाने डोक्याला हात लावला व बाई ने तेथेच भोकांड पसरले....\nतीची १० एकर जमीन त्यावेळी असलेल्या १ करोड प्रत्येक एकर भावाने तीनेच विकून टाकली होती त्या ठगाच्या फसवणूकीमुळे. तो ठग १० करोड घेऊन पळून पण गेला पण जाता ना त्याच्या मनात काय आले काय माहीत शक्यतो दया म्हणून तो ३ करोड तीच्या खात्यात भर��न निघून गेला.\nपोलिसांची तपास चक्रे फिरली, सगळीकडे माहीती काढण्यात आली पण तो जो कर्ता होता तो कधीच ती बाई सोडून कोणाच्या समोर ही गेला नाही.\nकंपनी मध्ये पण जेव्हा तो गेला होता तेव्हा गॉगल / दाढी व मोठी टोपी घालून गेला होता.\nबँकेत देखील तसाच गेला त्यामुळे कोणीच त्यांची निट कल्पना देऊ शकत नव्हता.\nत्या आधीच्या घरभाडेकरुला त्यांनेच धमकावले होते व पैसे दिले होते घर सोडण्यासाठी.\nत्यांची बायको, आईच पत्ता नाही, शक्यतो त्या पण नकलीच.. असा पोलिसांचा कयास.\nह्यावरुन पोलिस फक्त एवढ्याच निर्णयावर आले की त्यांने खुप मोठा प्लॉन करुन ही फसवणूक केली.\nफक्त त्या बाईचे नशीब की त्यांने जाताना ३ करोड तरी सोडले.. नाहीतर...\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ १:५४ PM\nजबरदस्त डोकं लावलं भाऊने\n१७ मे, २०१० रोजी ३:३६ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nहॅप्पी बर्थ डे...Pac-Man ...\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/tag/sonali-kulkarni/", "date_download": "2021-06-17T22:57:57Z", "digest": "sha1:MFN3FEB5UXDQTZR5W3KXFRQNYETYH743", "length": 9319, "nlines": 116, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Sonali Kulkarni Archives - JustMarathi.com", "raw_content": "\nसोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित\nवेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते” अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर झाले प्रदर्शित अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे प्रणव चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यातून प्रस्तुत करत आहेत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, …\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ ;१ मार्चला होणार प्रदर्शित\nदोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगच�� एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर होते. आणि …\nMadhuri Marathi Movie : ‘के सेरा’ या रॉकिंग गाण्यासाठी उर्मिला मातोंडकर ने केली सोनालीची रॉकिंग स्टायलिंग\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या, कूल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. फक्त एक महिना आणि काही दिवस बाकी असणा-या सोनाली कुलकर्णीचा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘माधुरी’. या चित्रपटातून सोनाली कोणती भूमिका साकारणार आहे, कथा काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना …\nसोनालीच्या घरी आला ‘बाप्पा’\nपोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या पुण्याच्या घरी ‘बाप्पा’ विराजमान झाले आहेत. पुणेकर असलेल्या कुलकर्णी कुटुंबातील हा पिटुकला बाप्पा,गोंडस आणि गोजिरा दिसतो. आपल्या आगामी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत सोनालीने आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत केले. निगडी येथील तिच्या निवासस्थानी १२ दिवस विराजमान असणा-या या बाप्पाच्या सेवेसाठी ती व्यस्त आहे. ‘आमच्या घरी गेल्या तीस …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CORONA-NAKONA/3143.aspx", "date_download": "2021-06-18T00:25:56Z", "digest": "sha1:54HDWORB33FZF5HC5ILUYAC6554UYALC", "length": 19846, "nlines": 183, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CORONA NAKONA | DR. ANIL GANDHI , AMRUTA DESHPANDE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nऐतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची उदाहरणे आहेत. जगभरात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसांनं त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्या आहेत. त्यातून जगभरातल्या वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सामान्य माणसांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे अनेक आशेची किरणं दिसत आहेत. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे या विषयाची पुन्हा उजळणी करणं गरजेचं बनलं आहे. या विषयाला रोगाचा आणि औषधाचा वास असला तरी, आजच्या काळात हे बाळकडू देणं गरजेचं वाटल्यामुळे डाॅ. अनिल गांधी आणि अमृता देशपांडे यांनी या पुस्तकात या विषयाला हात घातलेला आहे. सोबतच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.हमीद दाभोळकर, पर्यावरण वरण अभ्यासक डाॅ. रविंद्र व्होरा यांच्यासारख्या मान्यवरांनी या विषयाचा विविधांगी आढावा घेतला आहे.\n#CORONA #CORONANAKONA #PANDEMIC #WHO #WUHAN #ANILGANDHI #AMRUTADESHPANDE #EBOOKONCORONA #कोरोनानकोना #साथीचेआजार #अनिलगांधी #अमृतादेशपांडे #जागतिकआरोग्यसंघटना #वुहान #इबुककोरोना\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्���ासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MOTHYANCHYA-CHOTYA-GOSHTI/1286.aspx", "date_download": "2021-06-18T00:27:08Z", "digest": "sha1:O7EK6XIA2KAIJZMC2RFCNQ6JPD5ZITUU", "length": 18383, "nlines": 181, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MOTHYANCHYA CHOTYA GOSHTI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमाणूस आपल्या कर्तृत्वावर मोठा होतो. त्यांचा आदर्श, त्यांचे कार्य, त्यांची थोरवी समाजाला प्रेरणा देते. विविध क्षेत्रांतील निवडक ३२ व्यक्तींच्या आयुष्यांतील या छोट्या गोष्टी. सहज लक्षात ठेवण्यासाठी. गोष्टीच्या पहिल्या भागात त्या थोर महापुरुषाची धावती, सारभूत ओळख. त्याच्या महान कार्यावर एक प्रकाशझोत. नंतरच्या भागात त्याच्याशी संबंधित असलेली घटना, प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. प्रामुख्याने माध्यमिक शाळेतील विविध स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे लेखन लहान-थोर दोघांनाही आवडेल. शिक्षकांना, पालकांनाही त्याचा उपयोग होईल.\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली ���हे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, के���ळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांग��े आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/confirmationbiaspart-2", "date_download": "2021-06-17T23:00:42Z", "digest": "sha1:6T4KJQKNEUFJOZQHQYZK7LA7T3CUVWLQ", "length": 16431, "nlines": 121, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग नववा) – Patil Biotech Services", "raw_content": "\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग नववा)\nमित्रहो आपल्या मनोधारणेचा व गैरसमाजाचा फायदा अनेक लोकं घेत असतात. विश्वासराव गेल्या २० वर्षापासून सरपंच आहेत. त्यांच्या कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊनच परत येते. कुणाचीही त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये. ते आहेत तो पर्यंत \"सरपंच\" पद त्यांच्या कडेच राहील हे निश्चित आहे. गेल्या २० वर्षात गावातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीये. पहिले फोन नव्हते, मग फोन आले, आता प्रत्येकाकडे मोबाइल आहेत. टीव्ही नव्हते, मग टीव्ही आले, आता स्मार्ट टीव्ही देखील आले आहेत. पूर्वी रस्ते नव्हते आता सिमेंट चे रस्ते आहेत. हे सर्व बदल बाहेरून आले आहेत. गावातील १०० टक्के लोक शेती करतात पण २० वर्षात गावातील व शेताच्या पाण्याची समस्या जशी होती तशी आहे. एका मध्यवर्ती धरणातून पाणी पुरवठा होतो पण त्यात गावाचा ह्क्क थोडासाच आहे. शिवारातील तण समस्या जशी होती तशीच आहे. सामुहिक तण नियंत्रण केले तर शेतीचे उत्पन्न ४० टक्क्याने वाढू शकते. सामुहिक कीड नियंत्रणातून देखील भरीव फायदा होऊ शकतो. एक नेता म्हणून विश्वासरावांनी असा प्रयत्न केलेला नाही. गावात एकहि कृषीपूरक उद्योग नाहीये. गावातील सर्व कृषीउत्पन्न जवळपासचे व्यापारी व विश्वासराव विकत घेतात. त्यांच्या कडे कुणीही सार्वजनिक समस्या आणत नाही. वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या घेवून कुणी भेटायला गेले कि विश्वासराव समस्या ऐकून घेतात, मनावर फुंकर घालतात, चहा- नाश्त्याचा पाहुणचार करतात. इतर ख्याली खुशाली विचारून - तात्पुरते निराकरण करून देतात. विश्वासरावांनी फक्त त्यांची पत टिकवून ठेवली आहे बाकी सर्व अंधार आहे. पण गावकऱ्यांची मनोधारणा त्यांच्या बाजूने आहे, फायदा विश्वासराव घेत आहेत.\nमनोधारणेचा गैरफायदा घेणारी दुसरा प्रकार म्हणजे जोतिष्यांचा.\nजन्माला आलेले मुल हे रसिक स्वभावाचे, सदा उत्साही व मनमिळवू असेल.\nकामानिमित बरीच धावपळ होईल\nमहत्वाचे निर्णय जाणकारांच्या सल्ल्याने घेतलेले बरे\nदुसऱ्याच्या भरवशावर तिसऱ्याला आश्स्वासने देवू नका\nमुलीचे लग्न लवकरच होईल\nअमकी पूजा केली तर जिंवनात सुख राहील.\nअसे ढोबळ सल्ले जोतीशी देत असतात. त्यांच्या भाकितांना फारसा अर्थ नसतो. हि भाकिते १०० टक्के चुकीचे ठरू शकत नाही पण १०० टक्के खरे देखील ठरू शकत नाही. पण ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला ठावूक नाही ती कुणीतरी द्यावी म्हणून आपण ज्योतिष्याकडे जातो व स्वत:चे तत्कालिक समाधान करून घेतो. आपल्या मनोधारणेचा फायदा ते करून घेतात.\nप्रत्येकाने रोज थोडा व्यायाम करायला हवा. त्यामुळे दिवसभर मोकळे वाटते, दमखम टिकून रहातो, चांगली भूक लागते, खाल्लेलं अन्न लवकर पचते, पित्त व अपचन होत नाही. प्रत्येकाने रोज थोडा व्यायाम करायला हवा हे सत्य आहे. तुम्ही योगशिबिरात गेले आहात का तिथे योगा मुळे तंदुरुस्त असलेले ८५ वर्षाचे आजी किंवा आजोबा असतात. योगाचे अनेक फायदे सांगितले जातात. अनेक किस्से सांगितले जातात पण योग करून देखील जी लोके अकाली मरण पावली त्यांच्या बद्दल सांगतले जात नाही तिथे योगा मुळे तंदुरुस्त असलेले ८५ वर्षाचे आजी किंवा आजोबा असतात. योगाचे अनेक फायदे सांगितले जातात. अनेक किस्से सांगितले जातात पण योग करून देखील जी लोके अकाली मरण पावली त्यांच्या बद्दल सांगतले जात नाही थोडे सत्य ठासून दाखवले जाते व थोडे सत्य समोर येवूच दिले जात नाही. इथे मनोधारणे चा चांगला उपयोग करून घेतला जातो.\nइंटरनेट वर तुमच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. जेव्हा आपण कुठल्याही विषयावर माहिती शोधतो किंवा एखादी वस्तू बघतो तेव्हा आपल्या मोबाईल किंवा काम्पुटरच्या आय पी एड्रेस च्या मदतीने या वेबसाईट आपल्या मानसिकतेचा शोध घेतात व त्या नुसार पुढील माहिती जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. एकदा तुम्ही सनी लिओनि असे तुमच्या बाउझर मध्ये टाईप केले कि तिचे फोटो, तिच्या जाहिराती, तिच्या सारख्या इतर ललनांचे फोटो तुम्हाला दाखवून आकृष्ट करून घेतले जाते. हा अनुभव तुम्हाला नक्की आलेला असणार आय पी एड्रेस च्या मदतीने कुणी आपल्या मानसिकतेचा अभ्यास करू नये असे वाटत असेल तर इनकॉगनेटो नावाची एक सोय आहे. तिचा वापर करू शकता\nएक शेतकरी म्हणून, शेतीच्या बाबतीत, पिक निवडीचे शास्त्र, लागवडीची पद्धत, व्यवस्थापन या संदर्भात तुमचे मानसिक कल ठरलेले असतील. तुम्ही ते एका डायरीत नोंदवून ठेवा. कालानुरूप तुमचे मत किती योग्य आहे व किती अयोग्य आहे याची देखील नोंद घ्या. तुमचे मत किती योग्य आहे या पेक्षा किती अयोग्य आहे यावर जास्त भर द्या. हा सूर्य - हा जयद्रत या पद्धतीने विज्ञान व वाणिज्या च्या निकषांवर योग्य निर्णय घ्या.\nमित्रहो, तुमचा प्रत्येक समज हि एक सुंदर व लाघवी प्रियसी आहे असे समजा. जर तिच्या सोबत तुमची प्रगती होत असेल तर उत्तम आहे पण जर ती विषकन्या बनून तुमच्या प्रगतीत अपयशाचे विष पेरत असेल तर अशा प्रियसीचा नाद करणे योग्य नाही, अशा समजाला तिलांजली द्यायला हवी.\nपुढील भागात वेळेच्या काही खास नियामांवर लक्ष केंद्रित करू तेव्हा पुन्हा भेट द्यायला विसरू नका\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दुसरा)\nमित्रहो, मागील भागात आपण कामाचे वर्गीकरण करून वेळ व्यवस्थापन कसे...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग तिसरा)\nभारतीय शेतकरी बांधवांनी गेल्या काही दशकात ठिबकसिंचन, शेडनेट, मल्चिंग, विद्र्याव्य...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग चौथा)\nवेळ म्हणजेच संपत्ती हे प्रत्येकाला ठावूक असते पण जो हि...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग पाचवा)\nपाटील बायोटेक प्रा. ली. हि कंपनी शेतकरी बांधवांच्या सेवेत सदैव...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग सहावा)\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग सातवा)\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग आठवा)\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दहाव्वा )\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nया वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का\nया वर्षी कापसाचा ताळेबंद कसा असणार\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/sonalee-kulkarni-house-home/", "date_download": "2021-06-17T23:35:07Z", "digest": "sha1:53SF5ML4O3GWQOBJQINZCVNSPAFOEMRZ", "length": 7580, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "sonalee kulkarni house home Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\nदुबईतल्या राजमहालावर सोनाली कुलकर्णीची भन्नाट प्रतिक्रिया\nसोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे छोटीशी गोष्ट वाढवून चढवून रंगवलेली पाहायला मिळते. मग एखाद्या कलाकाराचे घर असो वा प्रॉपर्टी ती...\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nस���राट चित्रपटातली आनी साकारणारी अभिनेत्री पहा सध्या काय करते…पाहून आश्चर्य वाटेल\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-18T00:34:56Z", "digest": "sha1:FFVE65Y7Q2XAGB7QNK27RIYAJ7TNRCA6", "length": 9321, "nlines": 69, "source_domain": "uranajjkal.com", "title": "शिर्डीत आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी; आठ दिवसांत 52 हजार कुटुंबांच आरोग्य सर्व्हेक्षण – उरण आज कल", "raw_content": "\nशिर्डीत आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी; आठ दिवसांत 52 हजार कुटुंबांच आरोग्य सर्व्हेक्षण\nशिर्डीत आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी; आठ दिवसांत 52 हजार कुटुंबांच आरोग्य सर्व्हेक्षण\nशिर्डीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ लक्षवेधी ठरत आहे. शिर्डी मतदारसंघात केवळ आठ दिवसांत 52 हजार कुटुबांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे.\nशिर्डी : राज्‍यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावर नियंत्रित ठेवण्‍यासाठी सर्वच विभागांनी केलेल्‍या ए‍कत्रित प्रयत्‍नांमुळे कोरोना संकटाच्‍या लढ्यातील आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्‍यात लक्ष वेधत आहे.\nराज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून वेळोवेळी प्रशासनाच्‍या मदतीने शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जागतीक पातळीवर कोरोना संदर्भातील करण्‍यात येणाऱ्या उपाय योजना व सुविधांचा अभ्‍यास करुन तज्ञांच्‍या मदतीने एका नियोजीत पध्‍दतीने कोरोना मुक्‍तीसाठी प्रवरा पॅटर्नची आखणी केली. यात सर्व्हेक्षण, तपासणी व रुग्‍णांवर उपचार या तीन बाबींकडे प्रामुख्‍याने लक्ष दिल जातंय. यात मतदार संघातील 241 आशा सेविकांच्‍या माध्‍यमातून 51 हजार 665 कुटुंबांचे आरोग्‍य सर्व्‍हेक्षण यशस्‍वीपणे पूर्ण केले.\nसर्व्‍���ेक्षण करण्‍यासाठी आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी इंन्‍फ्रारेड थर्मामिटर व ऑक्‍सीपल्‍स मिटरची उपलब्धता स्‍वखर्चाने करुन दिली. सर्व्हेक्षण करणाऱ्या आशा सेविकांबरोबरच आरोग्‍य आधिकारी, या विभागातील कर्मचाऱ्यांनाही संरक्षण किट उपलब्‍ध करुन दिल्‍याने 8 दिवसात हे सर्व्‍हेक्षण पुर्ण झाले आहे.\n नगर जिल्ह्यातील पहिले आदर्श गाव हिवरे बाजार अद्याप कोरोनामुक्त\nआरोग्‍य पॅटर्न राबविताना प्रामुख्‍याने नागरिकांनी तपासणी करताना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे प्रामुख्‍याने तपासली गेली. यामध्‍ये 169 लोकांना असा त्रास दिसून आल्‍याने त्‍यांची पुढील तपासणी करण्‍यात आली. कोरोना संकटानंतर 1248 नागरीक हे बाहेरगावावरुन आले त्‍यांचीही आरोग्‍य तपासणी करुनच नियमाप्रमाणे विलगीकरण करण्‍यात आले. 15 फेब्रुवारी नंतर एकुण 27 लोक हे परदेशातून आले. त्‍यांचीही तपासणी आरोग्‍य विभागाने पुर्ण केली आहे. एकुण 4 हजार 234 नागरीक हे परराज्‍यातून आले. त्‍यांच्‍याही आरोग्‍य तपासणीचे काम पूर्ण झाल्‍याने आज मतदार संघात कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसण्‍याचे प्रमाणही कमी झाले आहे.\nग्रामीण रुग्‍णालयाच्‍या माध्‍यमातून गावाबाहेर अवघ्या 6 दिवसात स्‍वतंत्र कोविड रुग्‍णालयाची सुसज्‍जपणे उभारणी व कोरोना चाचणी सुविधा कार्यान्वित केल्‍याने कोरोनाच्‍या या लढ्यात प्रवरा परिवाराने केलेले कार्य जिल्‍ह्यात मार्गदर्शक ठरल्‍याने आरोग्‍याचा प्रवरा पॅटर्न राज्‍यात लक्षवेधी ठरतोय.\nCOVID-19 Test | कोरोनाची चाचणी स्वस्त होण्याची शक्यता; राज्य सरकारला दर ठरवण्याचं स्वातंत्र्य\nMaratha Community Silent Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा\n3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/environment/maharashtra-government-takes-a-decision-for-mangrove-preservation-65672", "date_download": "2021-06-17T23:21:48Z", "digest": "sha1:TUXUOKMHHDCAMTTPERWXMK6B5YS7QCIA", "length": 12418, "nlines": 152, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maharashtra government takes a decision for mangrove preservation | राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार\nराज्याच्या किनारप��्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा व परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम पर्यावरण\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा व परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंडच्या सहाय्याने प्रकल्प राबविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.\nसदर प्रकल्प राज्यातील ४ किनारी जिल्ह्यातील ११ तालुक्यात राबवला जाणार आहे- सिंधुदुर्ग (देवगड, मालवण, वेंगुर्ला) रत्नागिरी (दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी), रायगड (श्रीवर्धन व अलिबाग) आणि पालघर (पालघर, डहाणू). राज्यात प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रकल्प सुकाणू समिती कामकाज करेल.\nयुनायटेड नेशन्स डेव्हल्पमेंट प्रोग्रॅम, ग्रीन क्लायमेट फंड यांच्या आंशिक अर्थ सहाय्यातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व ओदिसा या तीन राज्यात “ इनहांसिंग क्लायमॅट रेसिलियन्स ऑफ इंडियाज कोस्टल कम्युनिटीज” हा प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी ग्रीन क्लायमेट फंड यांनी पर्यावरण, वन आणि जल वायू परिवर्तन मंत्रालय,भारत सरकार यांना कार्यान्वयन यंत्रणा म्हणून तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडिसा राज्यांना कार्यान्वयन भागीदार म्हणून घोषित केलं आहे.\nहा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आला होता. यात कांदळवन कक्षाच्या माध्यमातून खेकडेपालन, कालवे पालन, सिरी भात शेती शोभिवंत मासेपालन, कांदळवन पर्यटन असे उपजीविकेचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. या प्रकल्पाचं यश विचारात घेऊन त्याची राष्ट्रीय स्तरावर व्याप्ती वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं ठरलं. त्यानुषंगाने हा प्रकल्प सह आर्थिक बांधिलकीव्दारे राज्यात राबविण्यात येईल. या प्रकल्पाचा कालावधी ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत राहील.\nहेही वाचा- हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकातील पाणी ओसरण्यास १५ तास\nप्रकल्प मूल्य आणि राज्याचा हिस्सा\nप्रकल्पाचा एकूण मंजूर आराखडा १३०.२६ दशलक्ष अमेरीकन डॉलर्सचा असून त्यातील ग्रीन क्लायमेट फंडचा हिस्सा ४३.४१ दशलक्ष डॉलर्स इतका राहणार आहे. महाराष्ट्र श��सनास प्रकल्प व्यवस्थापनासाठी २.११ दशलक्ष डॉलर्स व परिसंस्था पुन:स्थापन व उपजीविका विषयक उपक्रमांसाठी ९.३२ दशलक्ष डॉलर्स असे एकूण ११.४३ दशलक्ष डॉलर्स इतकं अनुदान प्राप्त होणार आहे. राज्य शासनाची सह आर्थिक बांधिलकी १९ दशलक्ष डॉलर्स (रु १४०.९०) इतकी आहे.\nप्रकल्पांतर्गत परिसंस्था पुन: स्थापन व उपजीविका विषयक खालीलप्रमाणे उपक्रम अंशत : सह आर्थिक बांधिलकीतून राबविण्यात येणार आहे.\nकांदळवनांचे पुन: स्थापन व पुन:स्थापित कादंळवनांची ३ वर्ष देखभाल\nप्रवाळ परिसंस्थांचे पुन:स्थापन व पुन:स्थापित प्रवाळ परिसंस्थांची ३ वर्ष देखभाल\nअवनत पाणलोट क्षेत्राचे पुन:स्थापन व पुन:स्थापित पाणलोटांची ३ वर्ष देखभाल\nकांदळवनातील खेकडेपालन, शिंपले शेती, कालवं शेती, खेकडा उबवणूक केंद्र, शोभिवंत मासेपालन, सी विड फार्मिंग, भातशेतीकरीताSRI (System of Rice Intensification) तंत्र, मासे मूल्यवर्धित उत्पादने, मत्स्य खाद्य उत्पादन घटक, मासे धुरळणी केंद्र, मध उत्पादन\nहेही वाचा- रेमडेसिवीर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\n\"संजीवनी आपके द्वार\" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण\nदहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/ipl-2021-franchises-are-confident-of-bcci-making-foreign-players-available-for-remaining-matches/299303/", "date_download": "2021-06-18T00:23:06Z", "digest": "sha1:ZT7A3EVNILFFRWOVKCJYTSOMR3A5BMR3", "length": 11366, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ipl 2021 franchises are confident of bcci making foreign players available for remaining matches", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IPL 2021 : बीसीसीआय परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळायला लावणार; फ्रेंचायझींना विश्वास\nIPL 2021 : बीसीसीआय परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळायला लावणार; फ्रेंचायझींना विश्वास\nपरदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल, असा फ्रेंचायझींना विश्वास आहे.\nबीसीसीआय परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळायला लावणार; फ्रेंचायझींना विश्वास\nWTC Final : कसोटीत वर्चस्वाची लढाई; भारत-न्यूझीलंडचे पहिल्यावहिल्या जेतेपदाचे लक्ष्य\nWTC Final : भारताचा संघ संतुलित, फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल याची गांगुलीला खात्री\nWTC Final : भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा; जाडेजा, अश्विन दोघांनाही संधी\nराफेल नदालची विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार\nIND vs ENG Women : भारताच्या स्नेह राणाचा भेदक मारा; पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ६ बाद २६९\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\nइंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम मागील महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला हा निर्णय भाग पडले होते. परंतु, मागील शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएलचा उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर बरेच आंतरराष्ट्रीय सामने होणार असल्याने परदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळण्याबाबत साशंकता आहे. मात्र, परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल, असा फ्रेंचायझींना विश्वास आहे.\nसर्व बोर्डांशी चर्चा करणार\nबीसीसीआयची शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर आम्हाला आयपीएलचा उर्वरित मोसम युएईमध्ये पार पडेल ही माहिती मिळाली आहे. तसेच बीसीसीआयचे अधिकारी सध्या युएईमध्ये असून त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी (ECB) संवाद साधला आहे. परदेशी खेळाडूंनाआयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी उपलब्ध करून देण्याविषयी बीसीसीआय सर्व बोर्डांशी चर्चा करणार असल्याचेही आम्हाला समजले आहे, असे एका फ्रेंचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले.\nपरदेशी खेळाडूंची भूमिका महत्वाची\nपरदेशी खेळाडू हे प्रत्येक संघासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे काही परदेशी खेळाडू न खेळल्यास, त्यांची जागा घेऊ शकतील असे खेळाडू आम्हाला शोधावे लागतील. परंतु, बीसीसीआय इतर बोर्डांना त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवण्यासाठी तयार करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही या फ्रेंचायझींच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच आयपीएल संघ ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात युएईला जाण्याची शक्यता असून बीसीसीआयशी कोरोनाबाबतच्या नियमांची चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.\nमागील लेखदुसरा खून केला म्हणून पहिल्या खुनाचा उलगडा झाला, सोशल मीडियावर ओळख पटली अन् दोघांचे सूत जुळले\nपुढील लेखअतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्सवर कारवाई करा\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/department/sample-department-mr/", "date_download": "2021-06-17T23:32:14Z", "digest": "sha1:JEGVC2CILFMXNHVMBFW5TOX6UEFRSLHL", "length": 4106, "nlines": 104, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "विभाग | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nरोजगार कार्यालय उपसंचालक 0832-2706020 उपसंचालक, रोजगार कार्यालय, दक्षिण, मडगाव\nवन उपसंचालक dcfps-forest[dot]goa[at]nic[dot]in 0832-2750246 उपसंरक्षक, वन दक्षिण गोवा विभाग, मडगाव\nशिक्षण सहाय्यक संचालक 0832-2714825 सहाय्यक संचालक, O / o सहाय्यक संचालक दक्षिण विभाग.\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 15, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/koronaa-kaalaatiil-anubhv/8lcicbk4", "date_download": "2021-06-17T22:49:47Z", "digest": "sha1:HCWIBAXGIEZ6GR7GDI4Y227BF3MSNRAO", "length": 18007, "nlines": 350, "source_domain": "storymirror.com", "title": "कोरोना काळातील अनुभव | Marathi Inspirational Story | Vasudha Naik", "raw_content": "\nमाणुसकी अंत कोरोना लॉकडाऊन वॉचमन भाजीवाला\nकोरोना विषाणू महामारीचा अवतार घेऊन आला आणि अख्ख्या जगात हाहाकार माजला.\nआला आला कोरोना आला\nमाणुसकीचा अंत होताना पाहिला....\nअसा कसा आला हा अनुभव चांगला आणि वाईट माणुसकी दोन्हीचे दर्शन झाले.\nपहिले लाॅकडाऊन २३ मार्चपासून सुरू झाले. अचानक सुरू झाल्याने घरातील भाजीपाला, किराणा यावर भागवले. सर्व दुकाने बंद. सोसायटीतील वाॅचमनला मग मी रोज चहापाणी, बिस्किटे, उपीट, पोहे मला जसे जमेल तसे चार जणांना देऊ लागले. त्यातील एकजण घरी आला, सांगू लागला, \"ताई, माझ्या घरी पाहुणा आलाय त्याला परत विदर्भात पाठवायचाय मला १०००/- मदत करा आणि पगारातून कट करायला सांगा.\" मी विश्वास ठेवून त्याला हजार रू. दिले. चार दिवसांनी तो मला दिसेना. चहापण एक कप कमी झाला.\nमी दुसर्‍या वाॅचमनला विचारले, तो कुठे आहे आणि मला जे समजले ते जरा धक्कादायक होते. त्याने माझ्यासहीत सोसायटीतील अनेक लोकांकडून उधारी घेतली होती. अंदाजे २०,०००/- एवढी रक्कम होती.\nहा झाला एक किस्सा. त्याच्या जागी दुसरा वाॅचमन आला. तो जरा तरूणच होता. तो येऊन महिना होत आला. त्याचा वरखर्च निघण्यासाठी तो गाड्या धुवायचा. माझ्या मुलाने त्याला विचारले. ५००/- ॲडव्हान्स दिले. कारण तो बोलून गेला, \"दादा, घरात खायला काही नाही.\" मुलाने त्याला पैसे दिले. पैसे देऊन दोनच दिवस झाले हा पठ्ठा पण पसार... खरंचंच मला, मुलाला माणसं समजली नाहीत की काय\nआपण माणुसकीचा हात दाखवला पण त्यांना तो घेता आला नाही.\nतिसरा अनुभव म्हणजे घरातील किराणा सामान संपायला आले होते. आता काय करावे हाच विचार चालू होता. एवढ्यात व्हाॅटसॅपवरच यादी आली. जी घरपोच किराणा व भाजीपाला मिळेल अशा मजकुराची यादी होती. मला आनंद झाला. त्यातील एक नं. मी सेव्ह केला आणि त्या नंबरवर hi केले आणि विचारले की, \"सर, आपला नं. व्हाॅटसॅपला आला होता. घरपोच किराणा, भाजीपालासाठी तर मला मिळेल का\" अगदी साधा प्रश्न होता.\nत्या माणसाने मला मेसेज पाहून फोन केला. माझ्याशी रूडली बोलला, \"तुम्ही कोण मला मेसेज का केला मला मेसेज का केला\" माझा डिपी मला पाठवला आणि \"याच न तुम्ही, तुमची पोलीस कम्लेंटच करतो.\" असे चिडून बोलला. मी त्यांना माझी परिस्थिती व्हाॅटसॅप नं. कसा मिळाला हे सांगितले. पण त्या माणसाची भाषा बदलेना. शेवटी मी त्याला sorry असे खूप वेळा बोलले.\nचुकून झाले हे. त्यांना मला आलेला मेसेज फाॅरवर्ड केल��. तो जरा शांत बसला.\nमाझ्या sorry ला शह दिला. असा हा वेगळा अनुभव आला.\nमाझा चौथा अनुभव, माझ्याच घरातला. माझ्या मुलाचाच.\nकोरोना वाढत चाललाय. बी.पी., शुगर अशा पेशंट्सला त्रास, धोका जास्त आहे हे सतत दाखवत होते. मी शुगर पेशंट आहे. घरातील अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. पण माझ्या मुलाने मला गाडीतून खालीही उतरू दिले नाही कारण आईला शुगर आहे आणि तिला त्रास व्हायला नको, हा त्याचा मानस. इथे मी मनातून खूप सुखी झाले. मला समजले की, मुलगा आत्तातरी आपल्यावर खूप प्रेम करतोय. आणि मी सुखात न्हाले.\nबाकी माझ्या पालकांना, घरातील काम करणार्‍या मावशींना आर्थिक मदत केली. जशी मला जमेल तशी.\nखरंचंच या कोरोनामुळे घरातील सदस्यांची नव्याने ओळख झाली. आपुलकी वाढली. जुने खेळ परत खेळले गेले. उदा. काचकवड्या, पत्ते, लगोरी, सागरगोटे या प्रकारचे खेळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.\nवृद्धांची सेवा केली. त्यांच्यात वेळ घालवला...\nसारीच फळे काही गोड नाही मिळाली\nपण कोरोना संपताना काही ठिकाणी\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/tips-financial-planning-301898", "date_download": "2021-06-17T23:30:53Z", "digest": "sha1:66VI2U23VIKXFKBDCRYW24GHRDEZJLVW", "length": 21143, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या", "raw_content": "\nआर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच. परंतु आर्थिक नियोजनामुळे फक्त तितकाच लाभ होत नाही तर त्यातून आपल्याला निर्णय स्वातंत्र्य मिळत असते. कारण आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि आयुष्यातील अनेक निर्णय आपण कोणत्याही परिस्थितीच्या दबावाखाली न येता शांतपणे घेऊ शकतो. संपत्ती निर्मिती ही आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.\nआर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या\nआर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच. परंतु आर्थिक नियोजनामुळे फक्त तितकाच लाभ होत नाही तर त्यातून आपल्याला निर्णय स्वातंत्र्य मिळत असते. कारण आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि आयुष्यातील अनेक निर्णय आपण कोणत्याही परिस्थितीच्या दबावाखाली न येता शांतपणे घेऊ शकतो. संपत्ती निर्मिती ही आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यात एखादी लॉटरी लागेल किंवा अचानक नशीब मेहबान होईल या मानसिकतेत राहण्यापेक्षा आर्थिक नियोजनातून समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करणे श्रेयस्कर आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमात्र संपत्ती निर्मितीसाठी फक्त आपण मेहनत करून होत नाही तर आपण कमावलेल्या पैशालादेखील कामाला लावावे लागते. म्हणजेच चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे, त्यातून बचत करणे आणि मग गुंतवणूक करणे. जोपर्यत आपण हे लक्षात घेत नाही तोपर्यत आर्थिक नियोजनाचा मार्गावर आपण मार्गक्रमण करू शकत नाही. आर्थिक नियोजन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूया.\nआपल्या मासिक उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य तो आढावा घ्या. अनावश्यक खर्च टाळत दरमहिन्याला बचत करा. ही बचतच भविष्यातील आपल्या समृद्धीची दारे उघडणार असते.\n२. आर्थिक शिस्त लावून घ्या\nआर्थिक व्यवहारांसंदर्भात शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते. कारण अशी शिस्त असेल तरच दीर्घकालाचे नियोजन करता येते आणि त्याची अंमलबजावणी शक्य होते.\nतेजीसह शेअर बाजाराची चढती कमान; सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले\n३. आर्थिक उद्दिष्टांची आखणी\nआपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची आखणी करा. असे केल्याने परिपूर्ण आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.\nअचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटासाठी वेगळी तरतूद करणे आवश्यक आहे. यालाच आपत्कालीन निधी म्हणतात. आपल्या मासिक उत्पन्नाच्या साधारण सहापट तरी हा निधी असावा. हा निधी लिक्विड फंडात किंवा बॅंकेच्या मुदतठेवीत ठेवावा. असे केल्यास दीर्घकालावधीसाठी केलेली गुंतवणूक मोडायची वेळ येत नाही.\nतीनपैकी एक एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर\nसंपत्ती निर्मतीसाठी नियमितपणे गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुदतठेवी, सोने, शेअर, म्युच्युअल फंड, बॉंड्स, पीपएफ, पोस्टाच्या योजना यासारख्या गुंतवणूक प्रकारात नियमित गुंतवणूक केली पाहिजे.\n६. जोखीम आणि परतावा\nगुंतवणूक प्रकार निवडताना आपले वय, उत्पन्न, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घ्या. त्यानुसार गुंतवणूक प्रकाराची विभागणी करा. तरुणवयात इक्विटीसारख्या जोखमीच्या प्रकारात अधिक गुंतवणूक करता येते. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे डेट प्रकारात किंवा निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील गुंतवणूक वाढवत नेली पाहिजे.\nगुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...\nगुंतवणूक करतानाच आयुर्विमा आणि आरोग्यविमा घ्यायला विसरू नका. विमा हा आपल्या संरक्षणासाठी असतो. आपल्या वैद्यकीय खर्चासाठी आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी विमा अत्यंत आवश्यक आहे.\nही सर्व आखणी करताना आणि त्यावर अंमलबजावणी करताना आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते. कारण ते या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. आपल्या गरजांनुरूप नियोजनाची आखणी ते करू शकतात. आपण ऐकीव माहितीच्या किंवा अपूर्ण ज्ञानाच्या जोरावर केलेले नियोजन आणि गुंतवणूक भविष्यात आपल्याला अडचणीची ठरू शकते किंवा त्यामुळे अपेक्षित लाभ मिळत नाही.\nश्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...\nफक्त साक्षरता नव्हे अर्थसाक्षरतासुद्धा महत्त्वाची श्रीमंत असणे किंवा भरपूर पैसा असणे ही जवळपास प्रत्येकाचीच इच्छा-आकांक्षा असते. यासाठी बहुतांश लोक भरपूर मेहनतही करत असतात. मात्र श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनत करून उपयोग नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता, पैसा कसा काम करतो, गुंतवणूक कशी हाताळावी\nआपल्या पहिल्या कमाईपासूनच करा बचत व गुंतवणुकीला सुरवात \"या' आहेत महत्त्वाच्या टिप्स\nसोलापूर : आजच्या पिढीतील युवकांसाठी महागडे गॅझेट्‌स, लक्‍झरी हॉलिडेज आणि करमणुकीसाठी शाही खर्च करणे सामान्य आहे. परंतु जोपर्यंत आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचा प्रश्न आहे, त्यात ही पिढी खूप मागे दिसते. ही पिढी सुशिक्षित जरी असली तरी त्यांच्यात आर्थिक साक्षरता दिसत नाही. मात्र हे लक्षात ठेवाव\nश्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स\nआर्थिक स्थैर्य असावे, पैशांची चिंता नसावी ही इच्छा प्रत्येक माणसाचीच असते. काम करत असताना तर हे वाटत असतेच पण निवृत्तीनंतर या बाबींची आवश्यकता अधिक भासत असते. कारण निवृत्तीनंतर आपले काम थांबलेले असते आणि त्यामुळे उत्पन्न मर्यादित असते किंवा नव्याने उत्पन्न निर्माण करता येत नाही. त्यामुळेच\nसेन्सेक्स आणि निफ्टीम��्ये सलग तिसऱ्या दिवशी सुधारणा\nदेशांतर्गत रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक वाहतूक व्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण होऊन सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 114 अंशांनी वधारून 30,933 वर बंद झाला. तर निफ्टी 40 अंशांनी वाढून 9\nसंधी नोकरीच्या... : करिअर शेअर बाजारातील...\nशेअर बाजारातील व्यवहार आता ब्रोकरच्या ऑफिसमध्ये किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटर टर्मिनल्सवर होतात. शेअर बाजारात आपण आपले करिअर मजबूतपणे घडवू शकतो. (पण हे लक्षात ठेवले पाहिजे, की भांडवल बाजार शेअर्स निवडण्यापेक्षा आणि पैसा कमावण्यापेक्षा अधिक आहे. ते वैविध्यपूर्ण, बहुआयामी आहे आणि त\nनव्याने सुरुवात करण्याची हीच संधी\nकोरोनामुळे शेअर बाजारासाठी गेल्या काही महिन्यात मोठी उलथापालथ झाली. तात्पुरते कोरोनाच्या घटनेकडे दुर्लक्ष करून शेअर बाजाराच्या घडामोडींकडे बघितले असता हा कालावधी खूपच रोमांचक होता हे जाणवेल. 20 जानेवारी रोजी सेन्सेक्स 42 हजार 273 या सर्वोच्च पातळीवर होता. मात्र महिन्याभरातच शेअर बाजारात मो\nShare Market: सेन्सेक्स 442.27 अंशांनी वधारला, निफ्टी 11,879.20 अंशांवर\nनवी दिल्ली: व्यापार सप्ताहाच्या सुरुवातीला देशातील भांडवली बाजारात आज (19 ऑक्टोबर) घसघशीत वाढ दिसली. आज सेन्सेक्स 442.27 अंशांनी वधारून 40,425.25 अंशांवर गेला आहे. तसेच निफ्टीतही सकारात्मक वातावरण दिसले, निफ्टीच्या निर्देशांकात 116.75 अंशांची भर पडली 11,879.20 अंशांवर स्थिरावला.\nम्युच्युअल फंड्स : नव्या आर्थिक वर्षातील पंचसूत्री\nभारतीय म्युच्युअल फंडांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षात उत्तम कामगिरी केली. नव्या म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षात देखील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवूया. त्या दृष्टीने पुढील पाच मुद्दे लक्षात ठेवावेत.\nजा रे जा रे कोरोना...मला पाहिजे पैसा...कोरोना गेला राहून, पैसा गेला आटून\nनाशिक : कोरोनाच्या महामारीत घरात बसून असलेल्यांमध्ये काय होईल, कसं होईल, सर्व नियोजन बरोबर होईल की नाही, माझ्याकडे साठवून ठेवलेला पैसा पुरेसा होईल की नाही, अशा विविध कारणांमुळे अतिविचार, चिंता, काळजी, अस्वस्थपणा, बेचैनी वाढीस लागत आहे. हे चित्र पाहता आगामी दिवसांत विविध प्रकारच्या मानसिक स\nगुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...\nमेहनत करून कमावलेले पैसा वाचवायला हवा, त्याचबरोबर तो वाढवायलाही हवा. संपत्ती निर्मिती ही आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे. परंतु संपत्ती ही फक्त उच्च दर्जाचे आयुष्य जगण्यासाठीच आवश्यक नसते तर वाढत जाणाऱ्या गरजा, महागाई आणि भविष्यातील आपली आर्थिक उद्दिष्टे किंवा गरजा यांच्यासाठीदेखील संपत्ती न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/use-cctv-to-prevent-encroachment-along-with-crime-control-and-law-and-order-guardian-minister-satej-patil-18484/", "date_download": "2021-06-17T23:28:53Z", "digest": "sha1:QPXVLJVR5PGI256JJWDVXPVCPE46W74P", "length": 18355, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Use CCTV to prevent encroachment along with crime control and law and order: Guardian Minister Satej Patil | गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा : पालकमंत्री सतेज पाटील | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nअतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा : पालकमंत्री सतेज पाटील\nकोल्हापूर : गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, असे मार्गदर्शन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.\nपाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके ऑनलाईन सहभागी झाले होते.\nसुरुवातीला काकडे यांनी स्वागत सूत्रसंचालन केले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत तीन प्रकल्प राबविण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीमध्ये दोन टप्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्यात पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी या तीन ग्रामपंचायतींसाठी पाचगाव येथे स्वतंत्र नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. १४७ कॅमेरे बसविण्यात आले असून या मध्ये ६३ ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले.\nआमदार ऋतुराज पाटील म्हणाले,सीसीटीव्ही प्रकल्पामुळे निश्चितच सनियंत्रण राखले जाऊन कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सुसंवाद राखला जाईल. गुन्हेगारांवर आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पोलिसांच्या माध्यमातून नुकतीच एक गाव एक गणपती यासाठी चर्चा घडवून आणली. यामध्ये १३ गावांनी निर्णय घेतला आहे हे सुसंवादाचे यश आहे. अशाच पद्धतीने विश्वासात घेऊन कामे करावित.\nजिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून वेगळी सुरुवात करुन सर्वांना शिस्त लावता येईल. परदेशात गावागावात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. आपल्याकडेही ही पद्धत अंमलात येत आहे. या माध्यमातून सर्वांना शिस्त लागेल. पब्लिक ॲड्रेस यंत्रणा उभी करुन यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश करत आहोत. जो संदेश द्यावयाचा आहे तो या माध्यमातून देता येईल. थोड्या दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. अशी यंत्रणा करणारा कोल्हापूर जिल्हा देशातील पहिला जिल्हा असेल. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.\nविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले, नवीन आव्हाने येणार आहेत. पोलिसिंगसाठी अशा उत्तम सुरुवात आहे. असे तंत्रज्ञान वापरुन जनतेमध्ये विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करु शकू.\nपालकमंत्री पाटील म्हणाले, कमी वेळेत चांगला प्रकल्प पोलीस यंत्रणेने उभा केला आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत आहे. ती रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अनेक गावे आपल्यास्तरावर सीसीटीव्ही लावत आहेत. याबाबत पोलीस विभागाने एक एसओपी तयार करावी. त्याच बरोबरच या गावांना एकत्रित कशा पद्धतीने जोडता येईल याचेही नियोजन करावे. राज्यातील ११५० पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास प्रारंभ झाला आहे.\nगुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी या प्रकल्पाचा व्यापक वापर करावा. महिन्यातील विशिष्ट तारखेला फोटो काढून ग्रामपंचायतीनी ते संकेतस्थळावर अपलोड करावेत. जेणेकरुन अतिक्रमणावरही नियंत्रण ठेवता येईल. पाचगाव येथील नियंत्रण कक्षातील लाईव्ह फीड पोलीस मुख्यालयात ठेवावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.\nआमदार ऋतुराज पाटील यांची ऑनलाईन लोकार्पणाची संकल्पना\nकोरोनाच्या संकट काळात गर्दी होणार नाही. त्याचे सर्व नियम पाळले जातील. यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी याचे लोकार्पण ऑनलाईन घ्यावे. त्याच बरोबर फेसबुक फेज लाईव्ह करुन सर्वांना उपलब्ध करुन द्यावे अशी संकल्पना आमदार ऋतुराज पाटील यांनी मांडल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेत आवर्जून सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्व���जयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/shalya", "date_download": "2021-06-18T00:26:29Z", "digest": "sha1:RIO2TY7QVMFQXAZNT7ZKID2JJKTMNEYQ", "length": 17638, "nlines": 81, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "बोचणाऱ्या शल्याचे काय कराल? – Patil Biotech Services", "raw_content": "\nबोचणाऱ्या शल्याचे काय कराल\nआपणास \"महाभारत\" यामहाकाव्यातील शल्य राजाची गोष्ट ठावूक आहे का रूपकाच्या आधारावर माणसाच्या मनोविज्ञानाचा जो उलगडा या कथेत केलेला आहे, तो अप्रतिम आहे.\nशल्य हा माद्र देशाचा महापराक्रमी राजा होता. नकुल-सहदेवाची माता माद्री हिचा तो सख्खा भाऊ. या नात्याने पांडवांचा \"मामा\". मामाच्या मनात \"पांडवाबद्दल\" अमाप \"प्रेम-आदर-स्नेह\" होते.\nजेव्हा \"महायुद्धाची\" घोषणा झाली तेव्हा \"शल्य\" आपले सारे सैन्य घेवून रणभूमीकडे निघाला. त्याची फौज मोठी होती. दिवसा प्रवास करायचा व रात्री मुक्काम. टप्याटप्याने सेना पुढे सरकू लागली. इकडे हि बातमी \"दुर्योधनास\" कळाली. शकुनी मामाच्या सल्ल्याने दुर्योधनाने \"शल्यास\" आपल्या बाजूने ओढायचा डाव रचला. त्यांने शल्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी चांगल्या सरबराईची सोय केली. आयोजन कुणाचे आहे हे मात्र शल्याच्या लक्षात येवू दिले नाही. मुक्कामाच्या ठिकाणी अफाट सैन्यासाठी सर्व सोयी युक्त छावण्या तयार असत. चार पाच रात्री या छावण्याचा पाहूणचार घेतल्यावर \"शाल्यास\" कळाले कि आपली हि अलिशान सोय \"कौरवांनी\" केली आहे. कुठलीही चौकशी न करता घेतलेला हा पाहुणचार स्वीकारण्याचा त्यास पश्चाताप होऊ लागला. या उपकाराची परतफेड म्हणून शल्यास कौरवा कडून लढावे लागणार होते.\nयुद्ध सुरु होण्यापूर्वी शल्याने आपल्या चुकीचे परिमार्जन \"युधिष्ठिराकडे\" केले. विपरीत परिस्थितीचा फायदा घेणार नाही ते \"पांडव\" कुठले \"तू शत्रूच्या गटात राहून आमची मदत करू शकतो, त्यांच्या कडून लढ पण त्यांचे मनोबल \"खस्ता\" करत रहा\" त्यास सांगितले गेले. शल्याने देखील तसे वचन युधिष्ठिरास दिले.\nजसे अर्जुनाचे सारथ्य कृष्णाकडे होते तसे कर्णाचे सारथ्य शल्याकडे आले. रणांगणावर लढते वेळी तो कर्णास उपयुक्त मार्गदर्शन करीत होता पण मनोबल खचवत होता. तो मधून मधून अर्जुनाचे गुणगान करीत राही. आपण अधर्माच्या बाजूने लढतो आहोत हे तो कर्णाच्या मनात पेरत राही. त्याच्या या वागण्यामुळे \"कर्ण\" मनोमनी त्याबद्दल \"साशंक\" झाला.\nमध्यंतरी कर्णाने, \"नकुल व सहदेव' या शल्याच्या सख्ख्या भाचांना हरवले पण ते आपल्या पेक्षा वयाने लहान आहेत म्हणून त्यांचे प्राण घेतले नाही. या घटनेमुळे शल्यामनात कर्णाबद्दल आदर निर्माण झाला व तो कर्णास पूर्ण सहकार्य करू लागला.\nकर्ण-अर्जुन युद्ध शिगेवर असताना, कर्णाने नागअस्त्र उपसले. त्याच्या कडे ते एकमेव होते. अर्जुनाचा ठाव घेण्याची क्षमता या एकाच अस्त्रात होती. अर्जुनाचा रथ खड्यातून जाईल व कर्णाचा नेम चुकेल हे शल्याच्या लक्षात आले. वार वाया जावू नये म्हणून अर्जुनाच्या डोक्यावर नेम धरण्यापेक्षा छातीवर नेम धरावा असे त्याने कर्णास सुचवले. पण हा शल्य मधून मधून अर्जूनाचे गुण गातो, तो अर्जुन धार्जिणा आहे असे कर्णास वाटत असल्याने त्याने शल्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. नेम अर्जुनाच्या डोक्यावर धरला. ऐन वेळी कृष्णाने अर्जुनाचा रथ खड्यात नेल्याने, नेम चुकला. अर्जुनाचे मुकुट नागअस्त्राने पडले पण जीव वाचला. यानंतर अर्जुनाने कर्णाचा वध केला.\nकर्णाच्या मृत्यूनंतर कौरवांचे सेनापतीपद शल्या कडे आले. एव्हाना तो सर्वकाही विसरून कौरवांशी एकरूप होऊन पांडवांशी द्वेषाने लढू लागला. कर्णाचा मृत्यू त्याच्या जिव्हारी लागला. तो इरेला पेटला. त्याने कौरव सेनेत नवचैतन्य निर्माण केले. हे प्रकरण हाताबाहेर गेले आहे हे कृष्णास जाणवले व त्याने धर्मराज युधिष्ठिरास \"शल्याला\" संपवायची जबाबदारी दिली. युधिष्ठिरा समोर शल्य चपापला. आपण धर्मराजास दिलेले वचन मोडले आहे हे त्याच्या लक्षात आले. युधिष्ठिरा समोर त्याची आंतरिक शक्ती क्षीण झाली व तो मारला गेला.\nमित्रहो या कथेतील \"शल्य\" हि संकल्पना लक्षात घ्यायला हवी. शल्य कसे निर्माण होते व कसे अस्त होते हे समजावून घेणे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात चुका होतात, अपयश येते, अपमान होतो, निराशा पदरी पडते, अवहेलना देखील होते. या घटनांमधून मोठ्या प्रमाणात शल्य निर्माण होते. ते बोचते, टोचते, हृदयाला भोकं पाडते. प्रत्येकाच्या जीवनात हे होतच असते. माझ्या जीवनात आहे, तुमच्याही जीवनात असणारच आहे.\nप्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात हि अवस्था निर्माण होत असते. कारणे अनेक असतात. मनात शल्य घर करायला लागते. मजल्यावर मजले चढायला लागतात. शल्य इरेला पेटलेले असते. एक वेळ अशी येते कि \"आपल्या मनात चुकीचे विचार चमकून जातात\".\nतुमच्या माझ्या सारखा संसारी माणूस खरे बघितले तर निष्पाप असतो. हातून घोर चुका झाल्याही असतील पण त्याला जीवनातील चढ उतार कारणीभूत असतो. अज्ञान व विसंगती कारणीभूत असतात. सकाळी उठून \"मी कुटुंबासाठी काय करू\" हा विचार तुमच्या मनात येत असेल तर स्वत:ला सावरा. मनातील शल्याचा \"वध\" करायचा आहे हे प्रथम लक्षात घ्या. तसा निश्चय करा. तुमच्यातील धर्मराजाला जागृत करा. कृष्णाचे मत घ्या. सरळ बोटाने तूप निघत नाही - बोट थोडे वाकडे करा. शल्य आपल्या मनातील कौरवांची मदत करतो हे लक्षात घ्या.\nशल्य मुळात निर्माणच व्हायला नको. त्यासाठी जीवनातील चढ-उतारास आपण मनापासून मान्यता द्यायला हवी. सुखा मागून फक्त सुखाची लालसा धरल्याने लहानसे दुखः देखील डोंगराएव्हडे भासते. जीवनात वाईट दिवस येतात हा विचार मनात पक्का करा.\nअज्ञानातून जाणारी वाट अंधाराकडे जाते. तुम्ही ज्ञानगंगेच्या काठावरील वाट धरा. कुठलाही एक मार्गदर्शक व कुठलेही एक पुस्तक संपूर्ण जीवनात प्रकाश निर्माण करू शकत नाही. सातत्याने नवनवीन पुस्तके वाचीत रहा. ज्ञानगंगेतून नित्य नियमित पणे शुद्द ज्ञान पीत रहा. पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकातून माहिती मिळेल - माहितीतून विचार निर्माण होतील व विचारातून तुमच्यात \"ज्ञान वाढीस लागेल\". त्यातून तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हाल. अंधारलेली वाट तुमच्या समोर कधीच येणार नाही.\nराजा असूनही वनवास भोगावा लागला ना रामाला राज्य मिळवून देखील कैकई चा मुलगा बसला का सिंहासनावर राज्य मिळवून देखील कैकई चा मुलगा बसला का सिंहासनावर पांडव महायुद्ध जिंकले पण त्यांना \"आपली माणसे\" गमवावी लागली. पेरलं ते उगवत. जे उगवलं त्याचे पोषण करा. जतन करा. एव्हढे करूनही जो पर्यंत ते खिशात येत नाही तो पर्यंत त्याला हिशोबात घेवू नका कारण विसंगती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परीस्थीतीशी लढा द्यायची तयारी ठेवा.\nआपल्याला आपल्या माणसांचा जय करायचा आहे. विजय सत्याचाच व्हायला हवा. जीवन हेच सत्य ��हे. सत्याची कास धरा - शल्याचा नाश आपोआप होईल.\nहि पुस्तके तुम्ही फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता.\nपुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत तुम्ही आमची हि पोष्ट फेसबुकवर शेअर करायला विसरू नका, हि पोष्ट व्हायरल व्हायला हवी ना\nप्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा\nआपली मृदा किती कसदार आहे आपण किती दर्जेदार व संतुलित...\nआजकाल बे-मोसमी भाज्या व फळांचा जमाना आहे; पण जर तुम्ही...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nसुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nBack to मराठी कृषी ब्लॉग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/news/the-epidemic-prevention-and-control-work-cannot-be-relaxed-for-a-moment/", "date_download": "2021-06-17T23:15:36Z", "digest": "sha1:R7KU5UQQVF7R4LXYKVKSOUXTSVALFNUQ", "length": 22231, "nlines": 176, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "बातमी - साथीच्या रोगाची रोकथाम आणि नियंत्रणाचे काम क्षणभरात शिथिल केले जाऊ शकत नाही!", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nसाथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रणाचे काम एका क्षणासाठीही शिथिल करता येत नाही!\nसाथीच्या विकासास “तीन गुंफलेल्या आणि अतीशय” चा धोका आहे.\nहिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच, साथीच्या विकासास “तीन गुंफलेले आणि सुपरइम्पोज़्ड” होण्याचा धोका आहे, प्रतिबंध आणि नियंत्रण परिस्थिती अधिक गंभीर आणि क्लिष्ट बनली आहे आणि कार्ये कठोर आणि कठोर आहेत.\nजागतिक साथीच्या रोगात “हळूहळू बदल” आणि “उत्परिवर्तन” होण्याचा धोका आहे. हिवाळ्यातील नैसर्गिक वातावरण एक नैसर्गिक शृंखला बनली आहे. नवीन क���रोनाव्हायरसमध्ये जगण्याची वेळ, व्हायरसची अधिक क्रियाशीलता आणि संक्रमणाचा जास्त धोका असतो. याव्यतिरिक्त, विषाणूच्या उत्परिवर्तनाने संसर्ग आणि लपविण्यामध्ये वाढ झाली आहे, परिणामी जगभरातील साथीच्या तिसर्‍या लाटाचा संपूर्ण उद्रेक झाला आहे. डिसेंबर २०२० पासून, जगभरात 600००,००० हून अधिक नवीन कन्फर्मेस प्रकरणे झाली आहेत आणि १०,००० हून अधिक नवीन मृत्यू, ही दोन्ही प्रकरणे उद्रेक झाल्यापासून नवीन उच्च आहेत.\nघरगुती साथीच्या रोगामध्ये आंतरजातीय आणि अतिशयोक्तीपूर्ण आणि स्थानिक पातळीवर क्लस्टर केलेल्या साथीचा धोका आहे. डिसेंबर 2020 पासून, 20 प्रांतांमध्ये नवीन आयातित पुष्टी केलेली प्रकरणे आणि लक्षणविरोधी संसर्ग नोंदले गेले आहेत. 7 जानेवारी 2021 रोजी 24:00 पर्यंत माझ्या देशात 280 स्थानिक घटनांची नव्याने पुष्टी झाली असून त्यापैकी मागील आठवड्यात 159 नव्याने जोडल्या गेल्या आहेत. प्रकरणे, विशेषत: हेबीई प्रांतातील शीजियाझुआंग सिटीमध्ये नुकतेच उद्रेक. या परिस्थितीचा उदय आपल्या प्रांतावर साथीचे प्रतिबंध आणि नियंत्रण कार्याची आठवण करून देतो आणि आराम करू शकत नाही.\nसाथीची रोकथाम आणि नियंत्रणाची परिस्थिती लोकांमध्ये गुंडाळण्याचे जोखीम, लॉजिस्टिक्स आणि वाहने सादर करते. आमचा प्रांत हा एक प्रांत आहे जो मोठ्या संख्येने बहिष्कृत आहे. देशात स्थलांतर करणार्‍या कामगार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या देशात पहिल्या पाचमध्ये आहे आणि त्यातील बहुतेक भाग शेजारच्या चांगझुमीन आणि इतर मुख्य साथीच्या आजार आणि नियंत्रण बंदरांकडे जातात. वसंत Festivalतु उत्सव जवळ येत आहे आणि विद्यार्थ्यांना सुट्टी आणि स्थलांतरित दिवस असतील. व्यवसायातील लोक परत आल्यावर आणि जिआन्गसीमधील इतर ठिकाणांहून येणार्‍या लोकांचा पीक प्रवास कालावधी, लोकांचा प्रवाह, मेळावे आणि प्रवास यासारखे विविध जोखीम आणि अनिश्चित घटक एकमेकांशी जोडलेले आणि सुपरइम्पोज्ड आहेत, ज्यामुळे सहजतेने त्याचा प्रसार होऊ शकतो. विषाणू आणि अगदी साथीच्या रोगांचा समूह\nवसंत महोत्सवापूर्वी मुख्य लोकसंख्येची संपूर्ण लसीकरण\nहिवाळा आणि वसंत तु हा महामारी प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी एक गंभीर काळ आहे. आमचा प्रांत “बाह्य संरक्षण आयात, अंतर्गत संरक्षण पुनर्बांधणी” या विवंचनेने काटेकोरपणे अंमलबजावणी करतो, आणि जशी ही सुरुवात झाली त्याप्रमाणे सामान्यीकरण आणि सुस्पष्ट साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण पकडतो आणि कठोर-विजय साथीच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाचे परिणाम एकत्रित करीत राहतो.\nहिवाळा आणि वसंत epतुच्या साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण काळजीपूर्वक तैनात करा. हिवाळ्याच्या सुरूवातीस पासून, आमच्या प्रांताने हिवाळ्याच्या आणि वसंत epतुच्या साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण यावर अभ्यास करण्यासाठी आणि त्यासंबंधी अनेक प्रमुख बैठका घेतल्या आहेत, मोठ्या समस्या सोडवून समन्वय साधतात आणि युद्धपातळीवर त्वरित प्रवेश करण्यासाठी प्रांत कमांड सेंटरला सर्व स्तरावर प्रोत्साहित करतात. डिसेंबर २०२० पासून, नवीन वर्षाच्या दिवशी आमच्या प्रांताने हिवाळा आणि वसंत epतुची साथीची रोकथाम आणि नियंत्रण, लसीकरण, न्यूक्लिक acidसिड चाचणी आणि ताप क्लिनिक बांधकाम, वैद्यकीय उपचार स्त्रोत साठा, आणीबाणीच्या व्यायामाद्वारे आणि साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि बळकटीकरण यासह 30 योजना यशस्वीरित्या जारी केल्या आहेत. आणि वसंत महोत्सव. हिवाळा आणि वसंत inतू मध्ये प्रतिबंध आणि नियंत्रणास सक्रिय आणि स्थिरपणे लढा देण्याची योजना आहे. नवीन वर्षाच्या दिवशी, आमच्या प्रांताने साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रणाचे विविध छुपे धोके दूर करण्यासाठी निरनिराळ्या निर्यातीसाठी 11 पर्यवेक्षण पथके प्रांताच्या विविध भागात पाठविली.\nमुख्य लोकसंख्येसाठी नवीन कोरोनाव्हायरस लसीकरण एकत्रित तैनात करण्याबाबत राज्य परिषदेच्या संयुक्त प्रतिबंध आणि नियंत्रण यंत्रणेच्या काटेकोर पालनानुसार, आमच्या प्रांताने लसीकरण, असामान्य प्रतिक्रिया देखरेख, वैद्यकीय उपचार आणि गंभीर असामान्य प्रतिक्रियांचे नुकसान भरपाई यासाठी कार्य योजना किंवा योजना तयार केल्या आहेत. दोन विभागांमध्ये लसींच्या लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करा. प्रथम श्रेणीमध्ये नवीन क्राउन न्यूमोनिया संसर्गाचे उच्च धोका असलेले लोक आहेत ज्यात पोर्ट फ्रंट-लाइन सीमाशुल्क तपासणी आणि आयातित कोल्ड चेन आयटम, पोर्ट लोडिंग आणि अनलोडिंग, हँडलिंग, ट्रान्सपोर्ट आणि इतर गुंतवणूकीमध्ये अलग ठेवणे यासारख्या अधिक व्यावसायिक जोखीम असलेल्या लोकांचा समावेश आहे. संबंधित कर्मचारी, आंतरराष्ट्रीय आणि घरगुती वाहतूक व्यवसायी कार्मिक, सीमावर्ती कामगार, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी ज्यांना परदेशी साथीच्या रोगाचा उच्च धोका असतो; परदेशात संक्रमणाचा धोका असलेले लोक, जसे की व्यवसाय किंवा खाजगी उद्देशाने नोकरीसाठी किंवा अभ्यास करण्यासाठी परदेशात जाणारे लोक. दुसरे वर्ग हे मुख्य पदांवर असलेले कर्मचारी आहेत जे समाजातील मूलभूत ऑपरेशनची हमी देतात, ज्यात सार्वजनिक सुरक्षा, अग्निशमन, समुदाय कर्मचारी आणि थेट सार्वजनिक सेवा पुरविणार्‍या सरकारी संस्था आणि संस्थांमधील संबंधित कर्मचारी; जे लोक पाणी, वीज, हीटिंग, कोळसा, गॅस संबंधित कर्मचारी इत्यादीसारख्या सोसायटीचे सामान्य उत्पादन व राहणीमान कार्य करतात.; मूलभूत सामाजिक ऑपरेशन सेवा कर्मचारी, जसे की वाहतूक, रसद, वृद्धांची काळजी, स्वच्छता, अंत्यसंस्कार आणि संप्रेषण संबंधित कर्मचारी. या प्रांतात सुमारे 1.6 दशलक्ष लोकांच्या लसीकरणाची किती आवश्यकता आहे याविषयी संपूर्ण प्रांताची सखोल चौकशी आहे. प्रांतातील लसीकरणाची ही फेरी २ December डिसेंबर, २०२० रोजी अधिकृतपणे सुरू करण्यात आली. सध्या एकूण 1 38१,4०० लोकांना लसी देण्यात आली आहे. मुख्य लोकसंख्येचे लसीकरण वसंत महोत्सवापूर्वी पूर्ण केले जाईल.\n6 प्रांतीय-स्तरीय न्यूक्लिक acidसिड शोधण्यासाठी आपत्कालीन मोबाइल संघ तयार केले गेले आहेत\nआजकाल, प्रांतात २२3 ताप क्लिनिक तपासणी उत्तीर्ण झाले आहेत आणि बांधकाम पूर्ण करण्याचे प्रमाण .5 99..5% आहे. त्यापैकी तृतीयक सामान्य रुग्णालये आणि संसर्गजन्य रोग रुग्णालयांमधील ताप क्लिनिकचे स्वीकृती दर 100% आहे. प्रांताची दैनिक न्यूक्लिक acidसिड चाचणीची संख्या वाढून 338,000 पर्यंत वाढली आणि 6 प्रांतीय-स्तरीय न्यूक्लिक acidसिड चाचणी आणीबाणी मोबाइल संघ आणि 1 गुणवत्ता नियंत्रण टीम तयार केली गेली.\nयाव्यतिरिक्त, आमचा प्रांत आयातित कोल्ड चेन पदार्थांच्या नवीन कोरोनाव्हायरस न्यूक्लिक acidसिडचे सॅम्पलिंग आणि चाचणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, जेणेकरून प्रत्येक तुकडी आणि प्रत्येक तुकड्याची तपासणी होणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मिळालेल्या मौल्यवान आणि प्रभावी अनुभवाची अंमलबजावणी करणे, सामान्यीकरण यंत्रणेत सुधारणा करणे, “वैयक्तिक वातावरण” आणि प्रतिबंध मजबूत करणे सुरू करणे, गट प्रतिबंध आणि गट नियंत्रण अधिक मजबूत करणे, प्रतिबंध आणि ���ियंत्रण पाया मजबूत करणे सुरू ठेवणे, आणि हिवाळा आणि वसंत .तु साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.\nपोस्ट वेळः जाने -11-2021\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B8", "date_download": "2021-06-18T00:31:56Z", "digest": "sha1:7JH3VCDBA3TTEDY7YRHNHAAAQHKBRS36", "length": 3982, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सेबास्तिआं बूर्दे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(सेबस्टिएन बौर्दैस या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसेबास्तिआं बूर्दे (२८ फेब्रुवारी १९७९ - हयात) हा फ्रेंच रेस कार चालक आहे. तो चॅम्प कार रेसिंग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चालक आहे. त्याने हि स्पर्धा लागोपाठ चार वेळा (२००४-२००७) जिंकली आहे. २००८ मध्ये आणि २००९ च्या सुरुवातीचा काही काळ त्याने फॉर्म्युला वनमध्ये स्कुदेरिआ टोरो रोस्सो या संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु चॅम्प कार रेसिंग स्पर्धेतील यशाची पुनरावृत्ती तो फॉर्म्युला वन मध्ये करण्यात अपयशी ठरला.\nLast edited on १८ डिसेंबर २०१३, at २१:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१३ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/gdp/", "date_download": "2021-06-18T00:35:18Z", "digest": "sha1:ZTU7CRJNW7FEJWLMMDRB757YIJQEGLSQ", "length": 5562, "nlines": 138, "source_domain": "krushirang.com", "title": "GDP Archives | Krushirang", "raw_content": "\nचिंताजनक : भारताचा ‘जीडीपी’ घसरणार, पाहा किती असेल यंदा विकासदर..\nदिल्ली : कोरोनामुळे भारतात आर्थिक मंदीसदृश वातावरण आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन केल्याने उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे यंदाही भारताचा जीडीपी दर घसरण्याची चिन्हे असल्याची शक्यता…\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://nitinsalunkheblog.wordpress.com/2021/05/29/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T22:30:21Z", "digest": "sha1:BSVEOQOVIAALASB74XQSVOJH2TB7SUFP", "length": 30718, "nlines": 141, "source_domain": "nitinsalunkheblog.wordpress.com", "title": "गिरणगांवातल्या गिरण्या- – Nitin Salunkhe -नितीन साळुंखे", "raw_content": "\nNitin Salunkhe -नितीन साळुंखे\nमला समजतं ते सर्व काही नाही..\nनितीन अनंत साळुंखे – परिचय\nमुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा..\nमुंबईची जडण-घडण कसकशी होत गेली याचा अभ्यास करतना, असं लक्षात आलं की, मुंबईला ‘मुंबई’ नांवाचं जगद्विख्यात शहर, जिथे सकाळी उपाशी आलेला कुणीही रात्री झोपताना मात्र उपाशी झोपत नाही, अशी सार्थ ख्याती असलेलं शहर बनवण्यामागे, ज्या तीन मुख्य गोष्टींचा हातभार लागला, त्या म्हणजे, एक, मुंबईचं जगप्रसिद्ध बंदर, दुसरी, सन १८५३ मधे मुंबईत प्रथमच धावलेली प्रवासी रेल्वे आणि तिसरी सन १८५४(१८५६) मधे मुंबईत प्रथमच सुरू झालेली कापडाची गिरण.. यातील बंदर (हे एकच नसून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर बंदरांची माळका होती;पण सोयीसाठी ‘बंदर’ असा एकवचनी शब्द वापरला आहे) वगळता, मुंबईची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो, रेल्वेचा आणि गिरण्यांचा. रेल्वे आणि गिरणी, या दोघींना तर मुंबईच्या गतकाळातल्या अभ्यासकांनी, जगभरातील उद्यमींन्ना आणि देशभरातील कामगारांन्ना आपल्याकडे आकर्षीत करुन घेणाऱ्या ‘हिरॉईन्स’ची’ उपमा दिलेली आहे. त्यातही सहान-मोठं करायचं तर, बंदर आणि रेल्वेच्या मागून आलेल्या ‘गिरणी’बाईंचा वाटा खूप मोठा आहे..\nया गिरणबाईंचं मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यातलं महत्व, मालवणी बोलीतल्या एका म्हणीत सांगायचं तर, ‘आगासली ती मागासली नि पाठसून ईली, ती गुरवार ऱ्हवली’ एवढं आहे.. म्हणजे रेल्वेबाई जरी मुंबईत पहिल्या अवतरलेल्या असल्या तरी, मुंबईची खरी भरभराट झाली, ती तिच्या मागोमाग मुंबईत आलेल्या गिरणबाईंमुळे.. म्हणजे रेल्वेबाई जरी मुंबईत पहिल्या अवतरलेल्या असल्या तरी, मुंबईची खरी भरभराट झाली, ती तिच्या मागोमाग मुंबईत आलेल्या गिरणबाईंमुळे.. मालवणी बोलीतल्या म्हणतील ‘गुरवार’ या शब्दाचा अर्थ ‘गरोदर’ असा आहे. स्त्रिच्या गर्भार राहाण्याला ‘भरभराट’ असाही एक अर्थ गतकाळात होता आणि मुंबईल्या गिरणधंद्याचा अभ्यास करताना, तो किती योग्य होता, हे देखील माझ्या लक्षात येत गेलं.. मालवणी बोलीतल्या म्हणतील ‘गुरवार’ या शब्दाचा अर्थ ‘गरोदर’ असा आहे. स्त्रिच्या गर्भार राहाण्याला ‘भरभराट’ असाही एक अर्थ गतकाळात होता आणि मुंबईल्या गिरणधंद्याचा अभ्यास करताना, तो किती योग्य होता, हे देखील माझ्या लक्षात येत गेलं.. मुंबईत गिरण्या आल्या नि पुढच्याकाळात, तिच्या पूर्वी अवतरलेल्या बंदर आणि रेल्वेनी तिला पुरक अशी भुमिका घेतली. १८५४(१८५६) ते १९८२ या जवळपास सवाशेवर्षाच्या कालावधीत, मुंबईच्या नि पर्यायाने देशाच्याही अर्थसत्तेवर अधिराज्य गाजवलं ते गिरण्यांनी, निर्विवाद हे मला समजलेलं सत्य आहे..\nमुंबईत अजुनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत असताना, मुंबईच्या जडण-घडणीत अत्यंत महत्वाचं स्थान असलेल्या गिरणधंद्याकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं होतं. कीं बहूना, मीच तिकडे लक्ष दिलं नव्हतं. मला तो विषय थोडा किचकट वाटत होता. त्याच माझ्या स्मृती साधारण १९७०-७५ नंतरच्या, आणि त्याही मुख्यत्वेकरून संप-दंगली-जाळपोळीच्या असल्याने, मला तो विषय अभ्यासावा, असं मात्र वाटलं नव्हतं. माझ्या या दृष्टीकोनात बदल झाला तो, मला गुरुस्थानी असलेल्या, ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षक, आठ पुस्तकांचे लेखक आणि जागतिक सिनेमावर अधिकारवाणीने भाष्य करणाऱ्या श्री. अशोक राणे यांच्यामुळे..\nत्याचं झालं असं, अशोकजींनी दोन वर्षांपूर्वी ‘एक होतं गिरणगांव’ या विषयावर डॉक्युमेंटरी तयार करण्य��चा संकल्प सोडला नि कामाला सुरुवात केली. काम तसं आव्हानात्पक.. म्हणजे किती, तर एक वेळ पुराणकाळातील रामाला शिवधनुष्य पेलवणं तुलनेनं सोपं गेलं असावं, पण राणेसाहेबांनी स्वीकारलेलं हे आव्हान पेलणं अतिशय कठीण आणि घाडसाचं. प्रचंड आणि काटेकोर संशोधन त्यासाठी आवश्यक. ते काम राणेसाहेबांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने सोपवलेलं. त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली. अर्थात, राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीचा विषय ‘गिरणगांव’ हा असला तरी, ते ‘गांवं’ वसायला निमित्त झालेल्या ‘गिरणी’धंद्याचा कालावधी जवळपास सवाशे वर्षांचा आणि मला तर त्यातलं काहीच माहित नाही. त्यामुळे त्याचा मला अभ्यास करणं आलंच. अगदी ‘अ, ब, क, ड,…’ पासून सुरूवात..\nडॉक्युमेंटरीची सुरुवात करताना त्गिरणगांव पाहिलेल्या, अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखतीतून. त्यात प्रत्यक्ष गिरण्यांमधे काम केलेले काही कामगार, काही कामगार नेते, त्याकाळातल्या कामगार संघटनना नि त्यातून जन्मलेल्या राजकीय पक्षांचा उदयास्त अनुभवलेले-अभ्यासलेले काही अभ्यासक, गिरणगांवतले दुकानदार, ज्वेलर्स, खानावळवाल्या स्त्रिया, डॉक्टर्स, तसेच गिरणागांवात ज्यांचा जन्म आणि पुढचा उत्कर्ष झाला असे खेळाडू, नेते, अभिनेते असे सर्व प्रकारचे लोक होते. त्या मुलाखतींच्या दरम्यान माझ्यासमोर गिरण्या, गिरणगांव आणि गिरणगांवकर, त्यांचे आपापसातले संबंध, संघर्ष नि संकर उलगडत गेले आणि राणेसाहेबांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचं मला खऱ्या अर्थानं भान आलं.\nज्या गिरण्यांमुळे गिरणगांव वसलं आणि अगदी इंग्लंडातल्या मॅंचेस्टर, लॅंकेशायरसोबत स्पर्धा करु लागलं आणि त्यातून मुंबई नांवाचं लहानसं बेट जगद्विख्यात झालं, त्याचा कॅनव्हास किती प्रचंड मोठा नि असंख्य कंगोरे असलेला आहे, याची मला जाणीव झाली आणि मी भानावर झालो.. जो विषय मला कधीच आकर्षित करुन घेऊ शकला नाही, त्याचा इतिहास एकाचव्ळी इतका रोमांचक, रोचक, मनोरंजक नि थरारकही असेल असं वाटलं नव्हतं..\nआता मात्र मी मांड ठोकून अभ्यासाला बसलो.. ‘कोविड-१९’च्या लाटांमुळे एप्रिल २०२० ते अगदी आताआतापर्यंतच्या कालावधीत, आम्ही, राणेसाहेबांची टिम, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन शुटींग करण्यामधे फारशी काही प्रगती करु शकलो नव्हतो. त्यामुळे आयताच उपलब्ध झालेला वेळ मी गिरण्याचा अभ्यास करण्यात घ��लवला.\nअभ्यास करायचा, तर समोर पुस्तकं हवीत. मराठीत काही थोडकी पुस्तकं आणि गिरणगांवच्या पार्श्वभुमीवर बेतलेल्या काही कादंबऱ्या वगळल्या, तर गिरण्या आणि त्यामुळे गिरणगांव कसं वसत गेलं याचा वास्तव तपशिल देणारी पुस्तकं नाहीतच;किंवा असल्यास त्याची माहिती माझ्यापर्यंत किंवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मराठीतली मला उपलब्ध झालेली ती सर्व पुस्तकं/कादंबऱ्या मी वाचून काढली. इंग्रजीत मात्र गिरण्या, गिरणगांव, गिरणगांवातली लोकवस्ती व त्यातून उदयाला आलेली तिकडची वैषिष्ट्यपूर्ण संस्कृती इत्यादी विषयांवर, विषयवार केलं गेलेलं बक्कळ लिखाण उपलब्ध आहे. अर्थात यासाठी सर्वविश्वव्यापी इंटरनेटला शरण जावं लागलं. इंटरनेटवर तर ‘अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील दो करांने’ अशी अवस्था व्हावी एवढं विपूल ज्ञानभांडार उपलब्ध आहे. त्यातलीच काही पुस्तकं निवडून ‘ग म भ न..’ गिरवायला सुरुवात केली..\nमी वाचनाची सुरुवात करताना, मुंबई शहरात गिरण्या कसकश्या जन्माला येत गेल्या, त्या कोणत्या परिस्थितीत जन्माला आल्या, त्या कुठे जन्माला आल्या आणि त्यामागची कारणं काय होती इत्यादी विषयाला प्राधान्य दिलं. मुंबईतल्या गिरण्यांचा विविध अंगानी अभ्यास शब्दांकित केलेली शेकडो पुस्तकं आहेत. त्यातली काहीच माझ्या वाचनात आली आणि माझ्या त्या वाचण्यातून मला आकलन झालेला त्यातलाच काही भाग, जो केवळ गिरणगावाशी संबंधित आहे, मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे..\nपुढचेही विषय आहेत, जसे, गिरण्यामंधे काम करायला देशभरातून आलेले चाकरमानी, त्यांची इथे येण्यामागची कारणं, त्यांचं राहाणं-वागणं, त्यांनी आपल्यासोबत मुंबईत आणलेल्या, त्यांच्या त्यांच्या मूळ प्रांतातल्या संस्कृती, प्रथा-परंपरा-भाषा, जेवणा-खाण्याच्या पद्धती, त्यांचे खेळ आणि त्यांचा मुंबईतल्या गिरणगांवात झालेला मनोहारी संगम, त्यातून उगम पावलेले व पुढे जगभर प्रसिद्ध पावलेली ‘गिरणगावी संस्कृती’, त्यातूनच निर्माण झाले गिरणगांवातले गणेशोत्सव, दहिहंडी आदी सण, गिरणी कामगारांच्या युनियन्स, संप आणि त्यातून होणारे राजकारण, त्यांचे आपापसातले संघर्ष इत्यादी. त्याचाही अभ्यास सुरू आहे आणि हे विषय राणेसाहेबांच्या डॉक्यमेंटरीत अधिक विस्ताराने आणि राणेसाहेबांच्या ‘चित्रपटातून गोष्ट सांगण्याच्या’ कौशल्यामुळे अतिशय सुंदरपणे उलगडत जाणार आहे. आणि ते पुढच्या काही काळात आपल्यासमोर येणारच आहे. इथे मात्र या दोन-तीन भागांच्या लेखमालेत माझा मुख्य जोर राहाणार आहे तो, या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, मुंबईतल्या गिरण्या कसकश्या अस्त्तित्वात येत गेल्या, ते सांगण्यावर..\nकोणतीही कृती करण्यामागे काहीतरी निश्चित उद्देश असले पाहिजेत, असं म्हणतात;तसे ह्या माझ्या लिखामागेही माझे दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे, स्मरणरंजन.. मला स्वत:ला माझ्या भुतकाळातल्या स्मृतींमधे अधुनमधून रमायला आवडतं. त्यात गिरण्यांचं गिरणगांव बघत मी लहानाचा मोठा झालेलो. श्री. अशोक राणेसाहेबांच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने, मला त्या गिरण्यांच्या जन्माची कहाणी अभ्यासण्यासाठी अनायासे भुतकाळात फेरफटका मारता आला आणि स्मरणरंजन करता करता, मला पुन्हा एकदा बालपण अनुभवता यावं. दुसरा उद्देश म्हणजे, गिरण्यांचा वैभवशाली इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवता यावा. जी पिढी साधारण १९९० नंतर जन्मली आहे, जिला १९८२ साली झालेला गिरण्यांचा अखेरचा व अजुनही अधिकृरित्या मागे न घेतलेल्या संपाची तुटक कहाणी वगळता इतर काही माहिती असण्याची शक्यता नाही, तिला गिरणगांवचं वैभव समजावं, हा..\nमाझ्या या देन-तीन भागांच्या लेखात काही माहिती सुटलेली असू शकते. काही पुस्तकं, जी मला उपलब्ध होऊ शकली नाहीत, ती माझ्या वाचनातून सुटलेली असू शकतात. पुढे-मागे ती पुस्तकं उपलब्ध झाल्यास, ती माहिती जोडून हेच लेख सुधारीत स्वरुपात पुन्हा लिहेन.. पण, त्यामुळे या लेखमालिकेतील लेखातल्या माहितीत फारसा फरक पडणार नाही;झालंच तर त्या लेखात जास्तीची माहिती येईल..\nआता नमनाला घडाभर तेल झाल्यावर, मुख्य विषयाचं सुतोवाच करतो नि थांबतो.\nतुम्हाला माहितेय, मुंबई शहर व उपनगर मिळून मुंबईत किती गिरण्या होत्या, ते एकूण १०३.. होय. याच त्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवणाऱ्या १०३ तालेवार बहिणी. त्यातल्या तीन गिरण्या, मुंबईचं तेंव्हाच विकसित झालेलं एकुलतं एक उपनगर ‘कुर्ला’ येथे होत्या. म्हणजे मुख्य मुंबई शहरात, ज्याची पूर्वीपासून आतापर्यंतची ओळख, बॉम्बे(मुंबई) आयलंड सीटी’ अशीच आहे, एकूण १०० गिरण्या होत्या..\nत्या शंभर गिरण्यांमधल्या ७० गिरण्या गिरणगांवात होत्या. गिरणगांव म्हणजे, साधारणत: पूर्वेला माजगाव-शिवड�� ते पश्चिमेला महालक्ष्मी-वरळी आणि उत्तरेला परळ-लोअर परळ ते दक्षिणेला भायखळा, एवढा साधारणत: ३५-४० किलोमिटर चौरस क्षेत्रफळाचा भूभाग.\nआणि ह्या गिरणगांचं धगधगत हृदय म्हणजे, लालबाग मध्य कल्पून काढलेल्या घोडपदेव, डिलाईल रोड परळ आणि शिवडीला स्पर्ष करत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघाच्या आतला परिसर. ह्या साधारण, उभ्या-आडव्या ४-५ किलोमिटर अंतराच्या व्यासात, म्हणजे ‘गिरणगांवाच्या हृदयात’, गिरणगांवातील एकूण ७० पैकी जास्तीत जास्त गिरण्या होत्या.\nत्यांचीच कहाणी पुढील भागात..\n← हिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-) →\n3 thoughts on “गिरणगांवातल्या गिरण्या-”\nआताच्या पिढीला माहितीपर लिखाण करत आहात हे खुपच अभिनंदनीय आहे. त्याबद्दल तुमचे आभार अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपण हाताळत आहात. सदर लेखमाला लवकरात लवकर वाचायला आवडेल. गिरणगावात बालपण घालवलेले आम्ही आज आठवणी काढून डोळ्यांत पाणी आणतो. ते वैभव गमावले याचे शल्य मनात कायमच राहणार आहे. पण आपण करीत असलेल्या धाडसाने मनाला एक नवीन पालवी फुटली आहे. निश्चितपणे आपण आपल्या लेखणीने त्या पालवीला खतपाणी घालाल यात शंकाच नाही. मीही साधारण गिरणगावातील त्याकाळी असणाऱ्या चाळी आणि त्यांच्या जीवनमानाबद्दल बरेच काही लिहिले आहे. असंख्य जणांनी मलाही डोळ्यांत पाणी आणून त्याबद्दल कौतुकाने फोनवर शाबासकी दिली. मन भरुन आले. लवकरच आपले लेख वाचायला मिळतील या अपेक्षेसहीत धन्यवाद \nप्रशांत वसंत गांगण says:\nसर खरचं खुप सुंदर आणि उत्कंठा वाढवणारी प्रस्तावना होती, उत्सुकता आहे मुख्य लेखनमालेची.. खरचं आमच्या पिढीला गिरण्या दाखवण्याचं पुण्य फक्त चित्रपटांनी केलं आणि त्या त्या चित्रपटाने त्यांना हवं तसं चित्र रेखाटलं तेच माहीत आहे, खरा इतिहास जाणून घ्यायला नक्की आवडेल.. तुम्ही म्हणालात तस बरचस लिखाण गूगल वर उपलब्ध असेल पण मूलतः आळशी असणाऱ्या आमच्या पिढीला हे जमणे नाही, या फास्ट जमान्यासाठी रेडी टू ईट मटेरियल तयार करत असल्याने तुम्हाला धन्यवाद..\nमधुरा श्रीराम पालव. says:\nखूप अभ्यासपूर्ण तसंच ओघवत लिखाण कौशल्य..आवडेल पुढील भाग वाचायला.खूप उत्सुकता आहे. तुम्ही लिहत रहा सरजी, आम्ही वाचत राहू.\nगिरणगांवातल्या गिरण्या- (भाग चौथा) देशातली ��हिली कापड गिरणी;कलकत्त्यातील घडामोडी..\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग तिसरा) मुंबईतली सर्वात पहिली गिरणी-\nगिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दुसरा) (कॉटन स्क्रू किंवा कॉटन प्रेस;कापड गिरणीचा आद्य यांत्रिक पूर्वज-)\nहिन्दु धर्म की हिन्दु संस्कृती\nSourabh Ashok Das on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nAdv.Dipak b Pawar on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nVinayak Pandurang Ku… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग ति…\nSHASHIKANT PIMPLE on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\nAvinash khedkar Chin… on गिरणगांवातल्या गिरण्या-(भाग दु…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/bhatkhalkar-demands-inquiry-in-celebrities-get-vaccinated-when-there-are-no-rules/299079/", "date_download": "2021-06-17T22:54:27Z", "digest": "sha1:PRXU5YHKDUN6ROJWY4ZN7QWDBVUJMNSB", "length": 13292, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bhatkhalkar demands inquiry in celebrities get vaccinated when there are no rules", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी नियमात नसताना सेलिब्रिटींना लस कशी मिळते, भातखळकर यांची चौकशीची मागणी\nनियमात नसताना सेलिब्रिटींना लस कशी मिळते, भातखळकर यांची चौकशीची मागणी\nपरदेशी विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागत आहे परंतु सुझान खान आणि त्यांच्या कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना मात्र नियमाच्या बाहेर जाऊन कोरोना लसीचा डोस मिळतो कसा काय\nनियमात नसताना सेलिब्रिटींना लस कशी मिळते, भातखळकर यांची चौकशीची मागणी\nमुलुंड येथे भिंत कोसळून दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू\nआंदोलन करु नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून सूचना\nरायगड येथे उभारणार बल्क ड्रग पार्क; स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nMumbai Corona Update: मुंबईत पुन्हा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६६६ कोरोनाबाधितांची नोंद\nइगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता; पाणी पुरवठा मंत्र्यांची माहिती\nमागील १ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि मास्क हा पर्याय नाही आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यातही कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परंतु कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरणात अडथळा येत आहे. असा परिस्थितही फ्रंटलाईन वर्कर्स नियमात आहेत अशांना लस मिळत नाही परंतु सेलिब्रेटींना लसींचे डोस मिळत आहेत. यामुळे या सेलिब्रेटिंना लसींचे डोस कसे मिळत आहेत. नियमात नसतानाही कसे लसीकरण केले जात आहेत याची चौकशी झाली पाहिजे आशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nभाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत परदेशी जाणारे विद्यार्थी,फ्रंटलाईन वर्करना लस मिळत नाही परंतु अभिनेते आणि अभिनेत्र्यांना कशाचा आधारावर लस मिळत आहे. असा सवास उपस्थित केला आहे. तसेच याच्यामागे सत्तेतील कोणाचा हात आहे हे जनतेला समजले पाहिजे यासाठी चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “देशात १८ ते ४४ वयोगटासाठी लस मिळत नव्हती तेव्हापासून मुंबईत बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना ही सुविधा उपलब्ध आहे. परदेशी जाणारे विद्यार्थी,फ्रंटलाईन वर्करना लस मिळत नाही, पण सत्तेच्या वळचणीला असलेल्या प्रत्येकाला मिळतेय. सुझान खान वय वर्ष ४२, कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.\nदेशात १८ ते ४४ वयोगटासाठी लस मिळत नव्हती तेव्हापासून मुंबईत बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना ही सुविधा उपलब्ध आहे. परदेशी जाणारे विद्यार्थी,फ्रंटलाईन वर्करना लस मिळत नाही, पण सत्तेच्या वळचणीला असलेल्या प्रत्येकाला मिळतेय. सुझान खान वय वर्ष ४२, कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले. pic.twitter.com/zPQx7wNNqO\nदरम्यान अतुल भातखळकर यांनी म्हटले हे की, सुप्रसिद्ध इंटिरियर डिजायनर सुझान खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असे लिहिले आहे की, २ दिवसांपुर्वी त्यांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. इकडे फ्रंटलाईन वर्कर्सना नियमात असताना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन मिळत नाही आहे. परदेशी विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागत आहे परंतु सुझान खान आणि त्यांच्या कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना मात्र नियमाच्या बाहेर जाऊन कोरोना लसीचा डोस मिळतो कसा काय याची चौकशी करायची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा डोस मिळत नाही आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना कोरोना लस नाही. पण जे नियमात बसत नाही त्या लोकांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना कोरोना लसींचा डोस मिळत आहेत. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यांच्या म��गे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चौकशी करायची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा डोस मिळत नाही आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना कोरोना लस नाही. पण जे नियमात बसत नाही त्या लोकांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना कोरोना लसींचा डोस मिळत आहेत. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे कोण मंत्री आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळक यांनी केली आहे.\nमागील लेखअनुपम खेर यांचे Koo ॲपवर १ मिलियन फॉलोअर्स\nपुढील लेख४८ पोलीस हवालदार झाले फौजदार\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/06/06/maharashtra-agriculture-farming-news/", "date_download": "2021-06-18T00:48:58Z", "digest": "sha1:EVLF5GY3G7F6EPO6AS5BGTBVXO5YSOCC", "length": 13444, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "बाब्बो.. शेती व शेतकऱ्यांवरील ‘हे’ संकट भयंकरच की; पहा काय झालाय नेमका परिणाम | Krushirang maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\nबाब्बो.. शेती व शेतकऱ्यांवरील ‘हे’ संकट भयंकरच की; पहा काय झालाय नेमका परिणाम\nबाब्बो.. शेती व शेतकऱ्यांवरील ‘हे’ संकट भयंकरच की; पहा काय झालाय नेमका परिणाम\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nपुणे : शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजपच्या सर्व नेत्यांना विसर पडला आहे. एकेकाळी दररोज यावर घसा साफ करणारे भाजपचे नेते या मुद्द्यावर सोयीस्करपाने गप्प झालेले आहेत. त्यामुळे उत्पादनात आणि एकूण शेतीच्या परिस्थितीत बदलाची चाहूल लागण्याच्या बातम्या गायब झालेल्या आहेत. उलट मागील दहा वर्षात शेती आणि शेतकऱ्यांना आणखी एक संकट सतावत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झालेले आहे.\nराज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या माहितीनुसार असे स्पष्ट झालेले आहे की, पिकांच्या उत्पादकतेत (प्रति हेक्टरी उत्पादन) झपाट्याने घट होत ���ाहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे तर सोडा उलट कमी होत आहे. दहा वर्षात पिकांची सरासरी उत्पादकता ८.३३ टक्यांनी घटली आहे. त्यातही तेलबीया पिकांची उत्पादकता २१.८५ टक्यांनी तर तृणधान्याची उत्पादकता ३.७८ टक्यांनी घट झाल्याचे याच अहवालातून स्पष्ट होत आहे.\nअहवालातील महत्वाचे मुद्दे असे :\nकापूस २८.२८ टक्के तर तुरीची उत्पादकता तब्बल २०.९३ टक्यांनी घटली.\n१९६०-६१ या काळात कापसाची उत्पादकता ११४ किलाे रुई होती ती २०१०-११ मध्ये ३२२ किलाेपर्यंत वाढली हाेती. ती २०१९-२० मध्ये केवळ २५१ किलाे झाली अाहे.\nउसाची उत्पादकता ८८.८५ टनांवरून ८४ टनांवर आली आहे.\nतेलबियांची हेक्टरी उत्पादकता १३९४ किलाे हाेती. अाता १,१४४ किलाेवर घसरली आहे.\nतृणधान्ये प्रतिहेक्टरी १३७१ किलाेवरून १३२१ किलाेवर आली.\nहरबरा पिकाची उत्पादकता २१.२३ टक्यांनी वाढली आहे.\nअन्नधान्याची उत्पादकता सरासरी ११८३ किलाेवरून ११५७ किलाे म्हणजे २.२४ टक्के एवढी कमी झाली.\nएकूण शेतीबाबत आणि त्यामधील शास्त्रीय गोष्टीबाबत सामाजिकदृष्ट्या उदासीनता कायम आहे. उलट दिवसेंदिवस ती वाढत आहे. पारंपारिक, रासायनिक, जैविक, सेंद्रिय, नैसर्गिक, झिरो बजेट, विषमुक्त आणि अशा शेकडो प्रकारच्या शेतीबाबत सध्या सल्ले आणि मार्गदर्शन देण्याचे काम सरकारी आणि खासगी पातळीवर चालू असते. त्यामुळे नेमकी चांगली शेती पद्धती कोणती आणि शाश्वत शेतीचा मार्ग कोणता हेच स्पष्ट होत नाही. त्यातच हवामान बदल, रासायनिक खत आणि पाणी यांचा बेसुमार वापर यासह शेतीसाठी सरकारी पातळीवरून ठोस कृती कार्यक्रम नसल्याचा फटका या क्षेत्राला आणि परिणामी ‘बळीराजा’ला बसत आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nअर्र.. वाईट पण तरीही आशादायक की; म्हणून ‘त्या’ ठिकाणी टी-20 वर्ल्डकपचे सामने होण्याची शक्यता..\nआघाडीचे काही मिटेना.. शिवसेनेनेही दिलाय स्वबळाचा नारा; पहा नेमके काय म्हटलेय संजय राऊत यांनी\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cyclone-tauktae-mumbai-weather-department-also-suffered-many-trees-fell-down-watch-video-mhds-552260.html", "date_download": "2021-06-18T00:32:06Z", "digest": "sha1:H3KP477PGXNGJBA3ESGFL4BYKE3LWQA5", "length": 20950, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला मोठा फटका, कुठे झाडांची पडझड तर कुठे पाणी साचले | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडि��ांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nCyclone Tauktae: मुंबई हवामान केंद्रालाही चक्रीवादळाचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO\nMumbai Rain updates: मुसळधार पावसात मुलुंडमध्ये भिंत कोसळली; एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nशेतमजुराच्या मुलाची उंच भरारी; पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड\nऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nकारमध्ये प्लास्टिक पिशवीत बांधलेला मृतदेह आढळला; मृतकाच्या शरीरावर जखमा\nCyclone Tauktae: मुंबई हवामान केंद्रालाही चक्रीवादळाचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO\nCyclone Tauktae in Mumbai: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर येथे झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे.\nमुंबई, 17 मे: तौत्के चक्रीवादळ (Cyclone Tauktae) जरी मुंबईच्या (Mumbai) किनाऱ्यावर थेट धडकले नसले तरी त्याचा परिणाम हा मुंबई आणि आसपासच्या परिसरात दिसून येत आहे. मुंबईसोबतच ठाणे (Thane), डोंबिवली (Dombivli), उल्हासनगर (Ulhasnagar) या भागांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. तर मुंबईतील सखल भागांतही पाणी साचले आहे. वादळाचा तडाखा हा मुंबई हवामान विभागालाही (Regional Meteorological Center, Mumbai) बसला आहे.\nहवामान विभागाच्या मुंबई प्रादेशीक केंद्राला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचं पहायला मिळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई हवामान विभागाच्या परिसरातील झाडे उन्मळून पडली आहेत. हवामान विभागाचे संचालक के. एस. होसळीकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशीक केंद्राच्या परिसरातील असून त्यात दिसत आहे की, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत.\nप्रादेशीक हवामान केंद्र, मुंबईला पण ESCS तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा...\nAlert: मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा; पुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार\nउल्हासनगरमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू\nउल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. उल्हासनगर कॅम्प 5 च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणाहून एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात अस���ाना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक भलंमोठं झाड उन्मळून या रिक्षावर पडले. त्यामुळे रिक्षातील लखुमल कामदार या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक सुनील मोरे आणि अन्य एक प्रवासी त्यामध्ये गंभीर जखमी आहेत.\nटेम्पोवर होर्डिंग पडल्याने अपघात\nठाण्यातील देसाई नाका कल्याण शीळ फाटा या ठिकाणी होर्डिंग लहान टेम्पोवर पडल्यामुळे दोन जणांना दुखापत झाली आहे. तर टेम्पोचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाहतूक विभाग आणि आपत्ती व्यापास्थापन यांनी होर्डिंग बाजूला केली आहे. ठाण्यात रात्रीपासून जोरदार पासून सुरू आहे. तसेच जोरदार वारे ही वाहत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाण्यात 13 मोठी झाडे उन्मळून पडले आहेत. यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.\nCyclone Tauktae: चक्रीवादळाचा रायगडमध्ये दुसरा बळी, भिंत कोसळून जखमी महिलेचा मृत्यू\nमुंबई पोलीस आयुक्तालय परिसरांत भरले पाणी\nसकाळपासून मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. मुंबईतील क्राफड मार्केट परीसरात पाणी साचले असून मुंबई पोलीस आयुक्तालया मागील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याची 1 लेन बंद झाली. या रस्त्याने जाणाऱ्या गाड्या पाण्यातून मार्ग काढत जात आहेत.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T23:25:08Z", "digest": "sha1:6WGHXT36LIX3THIL3SEOLQPMPB3YROO7", "length": 11652, "nlines": 70, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "निती आयोगाचे उपाध्यक्ष: कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेला बरीच मोठी धडपड करील. एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष यांना वाटले की कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेला अधिक जोरदार ठरू शकते - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nनिती आयोगाचे उपाध्यक्ष: कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेला बरीच मोठी धडपड करील. एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष यांना वाटले की कोरोनाची दुसरी लाट अर्थव्यवस्थेला अधिक जोरदार ठरू शकते\nअद्यतनितः रविवार, 18 एप्रिल, 2021, 20:20 [IST]\nनवी दिल्ली. कोरोनाची दुसरी लाट धोकादायक होत आहे. भारतात सध्या कोरोनाची नोंद झाली आहे. हे पाहता एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी अर्थव्यवस्थेबाबत इशारा दिला आहे. राजीव कुमार यांच्या मते, कोरोनोव्हायरस संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे, ग्राहक तसेच गुंतवणुकदाराच्या भावनांच्या बाबतीतही देशाला ‘मोठ्या अनिश्चितते’ साठी तयार करण्याची गरज आहे. गरज पडल्यास सरकार आर्थिक उपाययोजना घेऊन पुढे येईल, असेही ते म्हणाले. हे जाणून घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षीही सरकारने 21 लाख कोटी रुपयांचे स्वावलंबी भारत मदत पॅकेज जाहीर केले होते.\nविकास दर किती असेल\nएनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष मते, कोरोनोव्हायरस संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे सध्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गंभीर बनली आहे. तथापि, अजूनही अशी अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 11 टक्के दराने वाढेल. भारत सध्या कोरोना आणि त्यात होणा deaths्या मृत्यूच्या वाढत्या घटनांनी झेलत आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे बर्‍याच राज्य सरकारांना लोकांच्या हालचाली आणि क्रियाकलापांवर बंदी घालण्यास भाग पाडले आहे.\nसंसर्गाची प्रकरणे इतक्या वेगाने का वाढली\nराजीव कुमार यांच्या म्हणण्यानुसार भारत कोरोनाला पूर्णपणे पराभूत करण्याच्या मार्गावर होता, परंतु ब्रिटन आणि इतर देशांकडून कोरोनाच्या नव्या ताणमुळे परिस्थिती या वेळी अधिकच कठीण बनली आहे. या वेळी सेवा क्षेत्रासारख्या काही क्षेत्रांवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी, दुसरी लहर आर्थिक वातावरणामधील अनिश्चिततेस वाढवेल, ज्याचा मोठा परिणाम आर्थिक क्रियाकलापांवर होऊ शकतो. म्हणूनच, त्यांनी आणखी वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.\nसरकार नव्या राहत उपाययोजनांवर विचार करीत आहे की नाही या प्रश्नावर नीति आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले की कोविदच्या दुसर्‍या लाटेच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रभावांचे अर्थ मंत्रालय विश्लेषण करणार असल्याने या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाकी नाही.\nजागतिक बँकः 2021-22 मध्ये भारताची वास्तविक जीडीपी वाढ 7.5-12.5% ​​होईल\nताज्या बातम्यांचे अलर्ट मिळवा.\nआपण आधीच सदस्यता घेतली आहे\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: सोने आणि दागिन्यांवर जीएसटी जाणून घ्या, कॅल्क्युलस जाणून घ्या | सोन्या-सोन्याच्या दागिन्यांवर जीएसटी कसे आकारले जाते हे मोजणे माहित आहे\nNext: 18 एप्रिल: सोने आणि चांदी दर, आज व्यवसायाला कोणत्या दराने सुरुवात झाली हे जाणून घ्या. सोन्याचे दर आज चांदीचे दर आज 18 एप्रिल 2021 चे चांदीचे दर\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-corona-update-58-positive-increase-329988", "date_download": "2021-06-17T23:00:59Z", "digest": "sha1:ZTOQLWCF3ZXXWK67EG4W5NOP4G2RZ437", "length": 25451, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Update : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात ५८ जण बाधित; आता ३ हजार ३४७ रुग्णांवर उपचार", "raw_content": "\nएकूण रुग्णसंख्या -१५ हजार २०८\nबरे झालेले रुग्ण - ११ हजार ३६८\nएकूण जणांचा मृत्यू - ४९३\nआता उपचार सुरु - ३ हजार ३४७\nCorona Update : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात ५८ जण बाधित; आता ३ हजार ३४७ रुग्णांवर उपचार\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ५) सकाळच्या सत्रात चाचणी घेण्यात आलेल्यापैकी ५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ एवढी झाली. त्यापैकी ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले. एकूण ४९३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार ३४७ जणांवर उपचार सुरु आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.\nकोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक\nग्रामीण भागातील बाधित ३३ जण (कंसात रुग्ण संख्या) :\nडॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड (१), विहामांडवा, पैठण (१), दत्त नगर, वैजापूर (१), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (२), द्वारकानगरी, बजाज नगर (१), आयोध्या नगर, बजाज नगर (१), खालचा पाडा, शिऊर, वैजापूर (७), नागापूर, कन्नड (३), बेलखेडा, कन्नड (१), चंद्रलोक नगरी, कन्नड(१), शिवनगर, कन्नड (३), पिशोर, कन्नड (१), गुजराती गल्ली, वैजापूर (७), स्टेशन रोड, वैजापूर (१), जामा मस्जिद परिसर, वैजापूर (१), परसोडा, वैजा��ूर (१)\nऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...\nशहरातील बाधित २५ जण\nजोगेश्वरी (१), श्रीराम पार्क,राम गोपाल नगर, पडेगाव (१), रघुवीर नगर (१), उस्मानपुरा (१), क्रांती नगर (२), एकनाथ नगर, उस्मानपुरा (१), अयोध्या नगर (३), संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा (२), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (१), एसटी कॉलनी, फाजिलपुरा (१), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (१), म्हाडा कॉलनी (१), एन नऊ, श्रीकृष्ण नगर, टीव्ही सेंटर (१), टीव्ही सेंटर (१), बीड बायपास (२), प्रसाद नगर, कांचनवाडी (१), शिवनेरी कॉलनी (१), मयूर पार्क (१), एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको (१), श्रेय नगर (१)\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभ���नेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’��� बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्य��ंचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/R-dt--V-dt--SHEVADE-GURUJI-COMBO-SET/2022.aspx", "date_download": "2021-06-17T23:42:50Z", "digest": "sha1:AFJOY4UQIN2YKLFL57TCFJRAVE7CQBYL", "length": 17317, "nlines": 206, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "R. V. SHEVADE GURUJI COMBO SET", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nरा .वा. शेवडे गुरुजी यांच्या २१ पुस्तकांचा संच\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/06/04/usa-china-donald-trump-world/", "date_download": "2021-06-18T00:41:47Z", "digest": "sha1:6OB7UGXS7TFBOVCPXBC36RWLSYYGYCZY", "length": 13686, "nlines": 161, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून चीनवर डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; मागितलीय तब्बल १० ट्रिलियन डॉलर्सची भरपाई..! | Krushirang maharashtra, marathi, latest, news % आरोग्य व फिटनेस", "raw_content": "\nम्हणून चीनवर डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; मागितलीय तब्बल १० ट्रिलियन डॉलर्सची भरपाई..\nम्हणून चीनवर डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; मागितलीय तब्बल १० ट्रिलियन डॉलर्सची भरपाई..\nआरोग्य व फिटनेसअर्थ आणि व्यवसायआंतरराष्ट्रीय\nवॉशिंग्टन : अवघ्या जगाला कोरोनाच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या चीनच्य विरोधात आता अमेरिकेने आधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेचे आजी-माजी अध्यक्षांनी या मुद्द्यावर चीनवर जोरदार प्रहार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तर करोना विषाणूचे उत्पत्तीचे ठिकाण तीन महिन्यात शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे दोन्ही देशांतील तणाव आधिकच वाढला आहे. त्यानंतर आता माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही चीनला घेरले आहे.\nतसेही डोनाल्ड ट्रंप सुरुवातीपासून चीनलाच जबाबदार धरत आहेत. आता तर त्यांनी चीनकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी केली आहे. नुकसान भरपाई ती पण किती तर तब्बल १० ट्रिलियन डॉलर्स. होय, कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमध्येच झाली. त्यानंतर हा घातक विषाणू जगभरात पसरला आणि कोट्यावधी लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, म्हणून ट्रंप यांनी चीनला फटकारत १० ट्रिलियन डॉलर्स वसूल करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत ट्रंप म्हणाले, की प्रत्येक जण इतकेच काय शत्रूला देखील विश्वास आहे, की मी जे म्हणत होतो, तेच बरोबर आहे. वुहान प्रयोगशाळेतूनच या चिनी विषाणूचा उगम झाला. या विषाणूमुळे अमेरिका आणि जगभरात जो काही विध्वंस आणि लोकांचे मृत्यू झाले आहेत, त्याची भरपाई म्हणून चीनने आता १० ट्रिलियन डॉलर्स द्यावेत.\nदरम्यान, कोरोनाची उत्पत्ती चीनच्याच प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप यांनी ट्रंप यांनी अनेकदा केला होता. चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या तपासणीत असे काही दिसले नाही. आरोग्य संघटनेने तर असे म्हटले की हा विषाणू एखाद्या प्राण्यातून माणसांत फैलावला असावा. या अहवालावर मात्र जगभरातून टीका करण्यात आली. ट्रंप यांनी तर थेट आरोग्य संघटनेवरच आगपाखड केली. संघटना या प्रकरणात चीनचे संरक्षण करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर अनेक संशोधकांनी हा विषाणू प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी तर अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात याबाबत असा अहवाल प्रसिद्ध झाला. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली. त्यामुळे हा विषाणू लॅबमधून लीक झाल्याच्या दाव्यास आधिक बळकटी मिळाली. या अहवालानंतर लगेच अध्यक्ष जो बायडेन यांनी गुप्तचर संस्थांना कोरोनाचे ठिकाण शोधण्याचा आदेश दिला. या घडामोडींनंतर चीनने प्रतिक्रिया दिली होती. आता ट्रंप यांच्या वक्तव्यावर चीन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nपगाराबाबत आलीय की महत्वाची बातमी; पहा कसा फायदा होणार RBI च्या निर्णयाचा\n‘आणि त्यामुळे झाला गैरसमज..’; पहा अनलॉकबाबत वडेट्टीवारांच्या मुद्द्यावर काय म्हटलेय अजितदादांनी\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/rajashris-u-turn/", "date_download": "2021-06-17T22:38:52Z", "digest": "sha1:WIJD4UC4UKMANE6QKGP5DK6YNVJWQP77", "length": 6003, "nlines": 77, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "राजश्रीच्या 'यु टर्न' मध्ये हटके खटके - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>राजश्रीच्या ‘यु टर्न’ मध्ये हटके खटके\nराजश्रीच्या ‘यु टर्न’ मध्ये हटके खटके\nअसं म्हणतात,की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. इथे फक्त त्या निभावाव्या लागतात. हे नातं जपताना कधी त्यात भरभरून प्रेम असतं, तर कधी रुसवेफुगवे, कधी जवळीक असते, तर कधी दुरावाही. प्रेमातील असे चढउतार घेऊन राजश्री मराठीची ‘यु टर्न’ ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘यु टर्न’चा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजची निर्मिती नेहा बडजात्या यांनी केली असून दिग्दर्शन मयुरेश जोशी यांचे आहे.\nट्रेलरवरून ही वेबसिरीज लग्नानंतरच्या आंबट-गोड क्षणांवर आधारित आहे, याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. लग्न यशस्वी होण्यासाठी काय करावं, याचे सल्ले देणारे आदित्य आणि मुक्ता लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालताना यात दिसत आहेत आणि हेच वाद अखेर टोकाला जातात. एका नाजूक वळणावर आल्यानंतर आदित्य आणि मुक्ता काय निर्णय घेतात ‘यु टर्न’ घेणार, की त्यांचे मार्ग वेगळे होणार ‘यु टर्न’ घेणार, की त्यांचे मार्ग वेगळे होणार याची उत्तरं मात्र ही वेबसिरीज पाहिल्यावरच आपल्याला मिळतील.\n‘यु टर्न’च्या निमित्तानं राजश्री मराठीनं वेब विश्वात पाऊल टाकलं आहे. या वेबसिरीजच्या लेखनाची, संगीताची आणि गीतांची धुराही मयुरेश जोशी यांनीच सांभाळली आहे. ही वेबसिरीज २३ जुलैपासून दर मंगळवारी दुपारी दीड वाजता राजश्री मराठीच्या युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.\nNext ‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्न मध्ये निवड\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\nबालनाट्य, एकांकिका, सहदिग्दर्शक ते मराठीतील एक दर्जेदार दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवलेला विशाल देवरुखकर. हा सिनेदिग्दर्शक …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/flexible-mahavikas-aghadi-sharad-pawar-thorat-met-chief-minister-uddhav-thackeray-33679/", "date_download": "2021-06-17T23:16:38Z", "digest": "sha1:QBJQ3Z4MWWMGDXGYNBSIFJ7B3JCWM33Z", "length": 17170, "nlines": 185, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "flexible mahavikas aghadi sharad pawar thorat met chief minister uddhav thackeray | महाविकास आघाडीत बिघाडी? पवार, थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत तर्कवितर्कांना उधाण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nMahavikas Aghadiमहाविकास आघाडीत बिघाडी पवार, थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत तर्कवितर्कांना उधाण\nरविवारी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष (chief) शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) आणि महसूल मंत्री (revenue minister) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.\nफडणवीस-राऊत भेटीचे पडसाद : वर्षा बंगल्यावर खलबते\nमुंबई : विधानसभेतील (Maharashtra Assembly) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व शिवसेना (shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील शनिवारच्या ‘लंच पे चर्चा’वरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.\nपंचतारांकित हॉटेलात फडणवीस आणि राऊत यांच्यात शनिवारी चर्चा झाली. ही दोन तासाची ही भेट केवळ मुलाखतीसाठी होती असा खुलासा दोन्ही बाजूंनी केला. मात्र, या भेटीमुळे नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होणार का, शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा जवळीकीचे प्रयत्न सुरू आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पवार यांनीही फडणवीस-राऊत भेटीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.\nमहत्त्व देण्यास नकार Mahavikas Aghadi\nमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस-राऊत यांच्या भेटीला फारसे महत्व देण्याचे नाकारले. तर, शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असते. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पवार-ठाकरे भेट ‘रुटिन’ असल्याचे म्हटले आहे.\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात मुख्यमंत्री आणि शरद पवार असंख्यवेळा भेटले आहेत. कधी ते मातोश्रीवर गेले, कधी महापौर बंगल्यावर भेट झाली, तर कधी वर्षावर. दर वेळी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या कामांचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यामुळे त्यात नवीन काही नाही, सरकार व्यवस्थित चालू आहे, असा दावाही मलिक यांनी केला.\nसरकार पडेल तेव्हा बघू – देवेंद्र फडणवीस\nराज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार आहे. ते कोसळेल तेव्हा पयार्याबाबत विचार करू. मात्र, आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही. शिवसेनेसोबत कसलीही राजकीय चर्चा नाही. राऊत यांच्याशी भेट केवळ मुलाखती संदर्भात होती.कोरोनासह विविध कारणांमुळे राज्यातील सरकारविरोधात नाराजी आहे. लोकांमध्ये इतका आक्रोश असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे ‘त्या’ भेटीचे टायमिंग चुकल्याचे म्हणता येईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगितले.\nदेशभर शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी…महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय\nमुख्यमंत्र्यांनाही ‘त्या’ भेटीची कल्पना – राऊत Chief Minister Uddhav Thackeray\nफडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.\nगौरीशंकर मिठाईवाला विरोधात एफडीएकडे तक्रार\nआदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला; शिवसेनेतील सूर Shivsena\nज्या आदित्य ठाकरे यांना भा���प नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे.\nकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/maratha-protesters-besiege-bhujbals-residence-demand-visit-30925/", "date_download": "2021-06-18T00:39:15Z", "digest": "sha1:F5TTPRBGGH3VY5RMOEPELZ7G7XQ7I5NB", "length": 11734, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Maratha protesters besiege Bhujbal's residence, demand visit | मराठा आंदोलकांचा भुजबळ यांच्या निवासस्थानास घेराव, भेटीची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स��वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nनाशिकमराठा आंदोलकांचा भुजबळ यांच्या निवासस्थानास घेराव, भेटीची मागणी\nपोलिसांचा मोठा बंदोबस्त फार्म भोवती करण्यात आला होता. परंतु आक्रमक आंदोलकांनी सर्व लोखंडी बॅरिकेट्स पार करुन घोषणाबाजी करत फार्मकडे वाटचाल केली आहे. आंदोलकांना फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोखले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी भुजबळ बाहेर गेले असल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.\nनाशिक : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणी मराठा समाज (Maratha community) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मराठा आक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी (Maratha protesters) नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या फार्मला (residence) घेराव घातला आहे. हे भुजबळ यांचे निवासस्थान आहे.\nपोलिसांचा मोठा बंदोबस्त फार्म भोवती करण्यात आला होता. परंतु आक्रमक आंदोलकांनी सर्व लोखंडी बॅरिकेट्स पार करुन घोषणाबाजी करत फार्मकडे वाटचाल केली आहे. आंदोलकांना फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोखले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी भुजबळ बाहेर गेले असल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, जो पर्यंत पालकमंत्री छगन भुजबळ येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही. अशी आक्रमक भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे.\nमराठा आंदोलन, राज्य सरकारपुढील नवे आव्हान\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागे�� असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T22:51:53Z", "digest": "sha1:5USNZJ6OEY565PRWUMRB4DG376Q5J2RP", "length": 14108, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोंड राजाचा किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनाव {{{गोंड राजाचा किल्ला}}}\nभारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या ’महाल’ या भागात असलेला हा किल्ला आहे.\nया किल्ल्याचे बांधकाम मजबुत होते. या किल्ल्याच्या सभोवताली पाण्याने भरलेले खंदक खोदण्यात आले होते. या किल्ल्यास उत्तरेच्या बाजुस एक दगडी कमान आहे. ते या किल्ल्याचे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावर फारसी लिपीत कोरलेले आढळून येते. या द्वारातुन सुमारे ७० मीटर आत गेल्यावर एक लाकडाचे भव्य द्वार आहे. या लाकडाच्या भव्य द्वाराची जाडी सुमारे ७-८ सें.मी. असावी. हा जुना राजवाडा आहे. सध्या भग्नावस्थेत आहे. येथे लाकडी स्तंभांचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्यावर गच्ची होती. हा किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ७०० मीटर लांब आणि ५०० मीटर रुंद येवढे असावे. या राजवाड्याचे आत संगमरवरी बांधकामाचा एक फवारा आहे. तेथील गोंड राजाच्या वंशजांनी त्या राजाच्या वस्तु अद्यापही सांभाळुन ठेवल्या आहे.\nया किल्ल्याच्या सभोवताली अनेक बुरुज होते. त्यापैकी आज फक्त एकच बुरुज अस्तित्वात आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. या तोफेवर मनुष्याची आकृती आहे. ���ी एका ओट्यावर ठेवलेली आहे. ती गोल फिरविता येण्याची व्यवस्था आहे. बादशहा शहाजहानने इ.स. १६३७ साली सुरुंग लावून तीन बुरुज उडविले. याचे कारण गोंड राजाने त्यास खंडणी दिली नव्हती. सन १७३२ साली हा प्रथम रघुजी भोसलेंनी आपल्या ताब्यात घेतला असे इतिहासकार सांगतात.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलास���ड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०२० रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AAPLI-SRUSHTI-UBHAYCHARCHE-ANOKHE-VISHWA/1268.aspx", "date_download": "2021-06-17T23:52:03Z", "digest": "sha1:G3JORNF25ZVBKWJIC2GRKCFCRXTNIXMI", "length": 18627, "nlines": 180, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AAPLI SRUSHTI UBHAYCHARCHE ANOKHE VISHWA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nउभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी. बेडूक, भेक हे उभयचर कुणाच्या परिचयाचे नाहीत पावसाळा सुरू झाला म्हणजे बेडकांचे निसर्गगान सुरू होते ते `डराव डराव` अशा आवाजाने पावसाळा सुरू झाला म्हणजे बेडकांचे निसर्गगान सुरू होते ते `डराव डराव` अशा आवाजाने ३५ कोटी वर्षांपूर्वी त्यांचा विकास झाला तो माशांपासून. हेच ते पहिले प्राणी की, ज्यांनी जमिनीवर आपल्या जीवनाचा प्रारंभ केला; परंतु प्रजोत्पादनासाठी त्यांना पाणी आवश्यक असते. नानाविध प्रकारचे उभयचर पाहून आपण थक्क होतो. काहींना चार पाय असतात, तर काहींना दोन पाय. काही बिनपायांचे असतात. सापकिरम, न्यूट यांसारखे उभयचर अनोखेच आहेत. काही बेडूक झाडावर राहतात, तर काही उड्डाण करतात. काही शिंगधारी असतात, तर काही अत्यंत विषारी ३५ कोटी वर्षांपूर्वी त्यांचा विकास झाला तो माशांपासून. हेच ते पहिले प्राणी की, ज्यांनी जमिनीवर आपल्या जीवनाचा प्रारंभ केला; परंतु प्रजोत्पादनासाठी त्यांना पाणी आवश्यक असते. नानाविध प्रकारचे उभयचर पाहून आपण थक्क होतो. काहींना चार पाय असतात, तर काहींना दोन पाय. काही बिनपायांचे असतात. सापकिरम, न्यूट यांसारखे उभयचर अनोखेच आहेत. काही बेडूक झाडावर राहतात, तर काही उड्डाण करतात. काही शिंगधारी असतात, तर काही अत्यंत विषारी उभयचरांमधील पिलांचे संगोपन ममतेचे मनोज्ञ दर्शन घडविते. अशा या अनोख्या जिवांची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरल��� होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रु���ये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/former-congress-mp-nareshbabu-puglia.html", "date_download": "2021-06-18T00:10:18Z", "digest": "sha1:GGXXTYTXL3ENSDZ4ETTVAZPWBHL5BDLV", "length": 9991, "nlines": 64, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "निष्क्रीय पालकमंत्री व प्रशासनाचे ढिसाळ नियोजन जिल्ह्याच्या आजच्या स्थितीला जबाबदार !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हानिष्क्रीय पालकमंत्री व प्रशासनाचे ढिसाळ नियोजन जिल्ह्याच्या आजच्या स्थितीला जबाबदार \nनिष्क्रीय पालकमंत्री व प्रशासनाचे ढिसाळ नियोजन जिल्ह्याच्या आजच्या स्थितीला जबाबदार \nमनोज पोतराजे मे १८, २०२१ 0\nकाॅंग्रेसचे माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांची मुख्यमंत्री व काॅंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तक्रार \nचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात मेडीकल ग्रामीण कॉलेज, शासकीय रूग्णालय, रूग्णालय, प्राथमीक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधाचा अभाव तसेच पहिल्या व दुसर्या कोरोनाचे लाटेत कोरोनाबाधीतांचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जनतेमध्ये रोष व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाकडे खनिज विकास निधी, उद्योगांकडील सीएसआर निधी उपलब्ध असतांना साधन सुविधां उपलब्ध करून देण्यात प्रशासनालार अपयश का आले व वाढते मृत्यूसंख्येला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत चंद्रपूरचे काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी खासदार नरेश पुगलीया यांनी मुख्यमंत्री उ���्दव ठाकरे यांना पत्र लिहून चंद्रपुरातील वाढत्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nरूग्णांसाठी लागणाच्या ऑक्सीजन, व्हेन्टीलेटर, बेडची कमतरता, तुटवडा, डॉक्टर व इतर मेडीकल स्टॉफची कमी, शासनाचे निर्देशानुसार कॉन्ट्राक्ट पद्धतीने डॉक्टर व इतर स्टॉफच्या नियुक्तीचे अधिकार असतांना सुद्धा तसेच कोरोनामध्ये काम करणार्या स्टॉफला वाढीव वेतन देण्यास नकार, त्यामुळे दोन-दोनदा इंटरव्हयू घेऊन सूद्धा नियूक्तीस विलंब त्यामूळे दरोज २० ते औषधीचा ३० च्या संख्येत मृत्यूसंख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्हयात खनिज विकास निधीचा हक्काचा भरमसाठ पैसा असतांना व जिल्हा नियोजन फंडातून खर्चाचे अधिकार प्रशासनाला असतांना सुद्धा डॉक्टर व इतर मेडीकल स्टॉफची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणे काय या भरमसाठ मृत्युला जबाबदार कोण या भरमसाठ मृत्युला जबाबदार कोण यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुगलीया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चंदपूर जिल्हापरिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना विनंती करून एक दिवसाचे पगारातून जमा झालेल्या राशीच्या माध्यमातून ५ एम.डी.डॉक्टरची नियुक्ती, त्यांना १ लाख रूपयाचा पगार देण्याचा निर्णय जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेऊ शकतात तर जिल्हाचे पालकमंत्री का नाही यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुगलीया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चंदपूर जिल्हापरिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना विनंती करून एक दिवसाचे पगारातून जमा झालेल्या राशीच्या माध्यमातून ५ एम.डी.डॉक्टरची नियुक्ती, त्यांना १ लाख रूपयाचा पगार देण्याचा निर्णय जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेऊ शकतात तर जिल्हाचे पालकमंत्री का नाही पोलीस विभागाला १५ नवीन जिप गाडया देण्यास पालकमंत्री तत्पर राहतात, तर डॉक्टरना व\nमेडीकल स्टॉफला वाढीव पगार देण्यास तयार का राहत नाही कमीतकमी रुग्णाचे जीव वाचले असते, अशी बुध्दी प्रशासनाला कोण देईल कमीतकमी रुग्णाचे जीव वाचले असते, अशी बुध्दी प्रशासनाला कोण देईल असेही पुगलीया म्हणाले आहेत. पहिल्या कोरोना लाटेत २०० चे वर रुग्णाना आपले जीव गमवावे लागले, दुसर्या लाटेत १२५० चे वर मृत्युचा आकडा गेला असून आता तरी जिल्हयाचे सर्व लोकग्रतीनिधी, जिल्हाप्रशासन, संबंधीत अधिकारी वर्ग यांनी, आता तरी प्रामाणिकपणे अमलबजावणी करावी व डॉक्टर व इतर मेडीकल स्टॉफला अधिकचा पगार देऊन त्यांचेकडून सेवा करून घ्या तसेच औषधीचा साठा व इतर साहीत्याचा त्वरीत पुरवठा करा व रूग्णाचे प्राण वाचवा, असे आवाहन पुगलीया यांनी केले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/my-family-my-responsibility-mission-started-in-shreewardhan-31343/", "date_download": "2021-06-17T23:35:57Z", "digest": "sha1:3KKL346NQCSDQKKLHMVDN6V64AYQ4KKX", "length": 14701, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "my family my responsibility mission started in shreewardhan | श्रीवर्धनमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरुवात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपालकमंत्र्यांची उपस्थितीश्रीवर्धनमध्ये ‘माझे कुटुं�� माझी जबाबदारी’ मोहिमेची सुरुवात\nश्रीवर्धन: राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ (my family myresponsibility)या मोहिमेची सुरुवात श्रीवर्धन तालुक्यात पालकमंत्री आदिती तटकरे(aditi tatkare) यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, श्रीवर्धन(shreewardhan) तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मिशन सुरू झाले असून यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे .\nया मोहिमेत श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक तपासणीसाठी श्रीवर्धन तालुक्यामध्ये ९२ पथके तैनात करण्यात आली आहेत .ही पथके दिवसातून दोन वेळा घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत .प्रत्येक पथक किमान ५० कुटुंबांची तपासणी घेऊन आरोग्य विषयक माहिती संकलित करणार आहे .\nपालकमंत्र्यांसमवेत प्रांताधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी ,मुख्याधिकारी किरण मोरे ,गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे ,नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nपुढे संवाद साधताना पालकमंत्री म्हणाल्या की ,महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने योजलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे १२ सप्टेंबर रोजी परिपत्रक निघाले असून श्रीवर्धन नगरपरिषद तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आली असून आजपासून श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील विविध गावात तपासणीसाठी यंत्रणा सुरू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोणाला आजार आहेत का त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजनची व शारीरिक तापमानाची मात्रा तपासली जाणार आहे. याची संपूर्ण माहिती शासनाच्या अॅप मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.\nशहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील कोविड झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक शिक्षक, एक अंगणवाडी सेविका, एक आशा वर्कर अशी तिघांच पथक असे ९२ पथक तैनात करण्यात आली आहेत. एक पथक एक दिवसाला ५० कुटूंबाच्या तपासणी करणार असल्याचे सांगितले .\nही मोहीम १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्यात येणार असून घरातील ��र्व सदस्यांचे तापमान, दमा, ताप, खोकला, कोवीडसदृष्य लक्षणे असणा-या व्यक्तीना जवळच्या रूग्णलयामध्ये उपचार घेण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. मोहिमेची सांगता २५ ऑक्टोबर २०२० रोजी होणार असून, पहिली फेरी १५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० आणि दुसरी फेरी १४ ऑक्टोबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घेण्यात येणार असुन पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवस व दुसऱ्या फेरीचा कालावधी १० दिवसांचा असल्याचे सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/262", "date_download": "2021-06-17T23:18:22Z", "digest": "sha1:BPI66KFPAEKQWFXMVQXC7XMJDCXPB3KJ", "length": 7448, "nlines": 129, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू\nशासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू\nबुलडाणा: शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालय, बुलडाणा येथे सत्र 2020 – 21 साठी इयत्ता 11 वी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे प्रवेशाची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता 10 वीत उत्तीर्ण किंवा एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. या महिावद्यालयात उच्च माधमिक अभ्यासक्रम एचएसची व्होकेशनल साठी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रती अभ्यासक्रमाच्या 30 जागा आहेत. अधिक माहितीसाठी 9673488997, 9850318228, 9822716170, 8605735258 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र व कनिष्ठ महाविद्यालय, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलडाणा या ठिकाणी संपर्क करावा. तरी विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले आहे.\nPrevious articleपोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी पोस्ट बँकेचे खाते उघडावे\nNext articleभूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2021-06-18T00:44:53Z", "digest": "sha1:YU3CPTBP7QEWQJCH3UEH5IUBYHMC7UNF", "length": 10605, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फुसबॉल-बुंडेसलीगा - विकिपीडिया", "raw_content": "\n(बुंडेसलीगा या पानावरून पुनर्निर्देशित)\nफुसबॉल-बुंडेसलीगा (जर्मन: Fußball-Bundesliga) ही जर्मनी देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची २. फुसबॉल-ब���ंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.\nइ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून बायर्न म्युनिक ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग व ला लीगा खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे.\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सेंट पॉली\nयुरोपीय देशांमधील सर्वोत्तम फुटबॉल लीग (युएफा)\nइंग्लंड • फ्रान्स • जर्मनी • इटली • नेदरलॅंड्स • पोर्तुगाल • रशिया • स्पेन • स्कॉटलंड\nराष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत ��पलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-18T00:19:58Z", "digest": "sha1:4564XHQ5T2HYWOYR4JNT4ZD5Z7SOH63I", "length": 9111, "nlines": 72, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "घरगुती उपचार: लसूणचे चमत्कारीक फायदे !! - मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nघरगुती उपचार: लसूणचे चमत्कारीक फायदे – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nघरगुती उपचार: लसूणचे चमत्कारीक फायदे \nलसूण भारतात भरपूर प्रमाणात आहे. लसूण भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जातो, बहुतेक लोक ते मसाले म्हणून वापरतात, परंतु आपण कल्पना करू शकत नाही की लसूण आपल्या शरीरात होणा many्या अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते.\nलसूण एक नैसर्गिक आहे प्रतिजैविक कायदे आवडतात लसूण शरीरातील अनेक रोग बरे करण्यास मदत करते जसे की मूळव्याध, बद्धकोष्ठता आणि कान दुखणे इ.\nरिकाम्या पोटी लसूण खाण्याच्या चमत्कारिक फायद्यांविषयी जाणून घेऊया….\nमूळव्याध आणि बद्धकोष्ठता यासारख्या आजारांसाठी लसूणचा वापर उत्तम उपचार आहे. यासाठी आपण लसूण कोमट पाण्यात घालून प्यावे.\nहेही वाचा: – तिळाचे चमत्कारीक फायदे जाणून घ्या\nजर तू उच्च बीपी आपण धीर धरल्यास लसूण खाणे आवश्यक आहे लसूण खाणे उच्च रक्तदाब ची लक्षणे दूर करतात\nलसूण खाणे रक्त प्रवाह कमी आहे आणि ते आहे हृदय संबंधित समस्या देखील दूर करते. पोटात समस्या जसे अतिसार इत्यादींच्या उपचारामध्ये लसूण देखील खूप महत्वाचे आहे. प्रभावी असे घडत असते, असे घडू शकते.\nलसूणचे वैज्ञानिक नाव Iumलियम सॅटिव्ह्यूमेल आहे. लसूण मध्ये Iumलियम म्हणतात प्रतिजैविक असे घडत असते, असे घडू शकते. लसूण हा किरकोळ आजारांकरिता बराच काळ वापरला जात आहे.\nजेव्हा आपण अधिक तणाव आपल्या पोटात वाटत असेल तर .सिड होत असल्याचे दिसते. लसूण हा acidसिड तयार होण्यास प्रतिबंधित करते. आपण नियमितपणे लसूण सेवन केल्यास आपले रक्तातील साखर च्या पातळीवर सामान्य जीवन.\nलसूण त्या संप्रेरक जे शरीरात साखर नियंत्रित करतात त्यांचे उत्पादन करते. कोलेस्टेरॉल लसणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी नियमितपणे लसूण खावे.\nरोज मनुका खा आणि त्याचे चमत्कारिक फायदे पहा.\nआवडले लोड करीत आहे …\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: मध आणि लिंबाचे आरोग्यासाठी फायदे – मनोरंजक तथ्ये, हिंदीमध्ये माहिती\nNext: तिळाचे चमत्कारीक फायदे जाणून घ्या – मनोरंजक तथ्य, हिंदीमधील माहिती\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/have-you-seen-nature-pictures/", "date_download": "2021-06-18T00:35:37Z", "digest": "sha1:ZQAE3Z2EK7Y4BDFMZ67W4OSRSWRNC3EM", "length": 8564, "nlines": 97, "source_domain": "www.domkawla.com", "title": "निसर्गातले १० चमत्कारिक फोटो , हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील - Domkawla", "raw_content": "\nनिसर्गातले १० चमत्कारिक फोटो , हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील\nनिसर्ग म्हटले की समोर विविध असे सुंदर हिरवाईने नटलेले फोटो समोर उभे राहतात. निसर्गाची किमया खूप अपरंपार असते. आज काही असे चमत्कारिक निसर्गाचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. जर आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी भेटत नसेल तर आपण फोटो पाहून त्या जागेचा आनंद घेऊ शकतो.\nतर चला पाहूया अशाच निसर्गाच्या चमत्कारिक गोष्टी.\nदोन स्वतंत्र फुलांवर छान दिसणारे दोन फुलपाखरे\nउडत असताना अन्न प्राशन करणे ही पण कला असते\nपाण्याचा थेंब आणि नंतर त्याचे पडसाद\nपर्वत रांगा मधून वाट काढणारी नदी\nआपल्या बाळाला जपणारी हत्तीन\nझाडाच्या रंगाचे रानटी घुबड\nपावसात भिजत असलेले सफरचंद\nTagged निसर्ग चित्र, नैसर्गिक चमत्कार, वॉलपेपर, वॉलपेपर संच\nPrevजाणून घ्या इंटरनेट स्पीड चेक करायची सोपी पद्धत\nNextशेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो, जाणून घ्या असंख्य फायदे\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही - Domkawla on Tiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर का बसतात - Domkawla on Tortoise in Temple प्रत्येक मंदिरा समोर कासव असण्याचे हे कारण आहे\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध - Domkawla on Spruce creek प्रत्येक घरामध्ये विमान असलेले आगळे वेगळे गांव\nAMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात - Domkawla on Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nWuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष\nसुरुवातीला आम्ही एक फेसबुक पेज तयार केले त्याचं नाव ठेवलं डोमकावळा, त्यावर ती आम्ही फक्त मार्मिक विनोद, आर्टिकल्स, चालू घडामोडी अशा पोस्ट करत होतो, न���तर जाणवले की महाराष्ट्र मध्ये खूप असे लोक आहेत, त्यांना इंग्रजी भाषेचे अडचण आहे, आणि आम्ही त्याचाच विचार करून, ही वेबसाईट बनवली.\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nSentinelese Tribe एक जमात जीचा जगाशी संबंध नाही\nSanskrit Shlok मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर पायरीवर किंवा ओट्यावर का बसतात\nwhy flight attendants are female विमानात पुरुषाण पेक्षा महिला स्टाफ का जास्त असतो\nCockroach Soup चीनी लोक का पितात या मागचे खरे कारण\nIBPS Recruitment 2021 : बँकिंग क्षेत्रात महाभारती 10,676 जागा\nTiltepec असे एक गाव जेथे माणसेच नाही तर प्राणीही आहेत अंध\nWuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmc-revealed-about-tender-planting-tree-worth-rs-14-lakh-salisbury-park-has-been-canceled", "date_download": "2021-06-18T00:43:47Z", "digest": "sha1:TIWN7DBG3K3C3WPFDYLKW7Y7N5QCOFIU", "length": 20632, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!", "raw_content": "\nमहागडी झाडे खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्यावर्षीही प्रशासनामार्फत करण्यात आला होता. त्यावेळी जागरूक पुणेकरांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे ती निविदा पुढे ढकलण्यात आली होती.\nपुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द\nपुणे : मार्केटयार्डमधील सॅलिसबरी परिसरातील एका उद्यानात १४ लाख रुपये किंमतीचे वृक्ष बसविण्याची निविदा रद्द करण्यात आली असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता.१९) केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप आणि आम आदमी पार्टीने या बाबत प्रखर विरोध केला होता. या पार्श्‍वभूमीवर झाडे खरेदीची निविदा रद्द झाली आहे.\n- खडकवासला प्रकल्पात 91 टक्के पाणी; उजनीतील साठा 54 टक्‍क्‍यांवर​\nकोरोना संकटामुळे पूर्ण जगभर आर्थिक संकट आले आहे. भारतात सर्वात जास्त कोरोना संसर्ग झालेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. सध्याच्या आपत्तीच्या स्थितीत आरोग्य सुविधांचा अभाव शहरात आहे. त्यासाठी निधी पुरत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, मार्केटयार्डात सॅलिसबरी पार्कजवळील एका उद्यानात भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाच्या हट्टापायी तब्बल १४ लाख रुपये किमतीचे एक झाड खर��दी करण्यात येणार होते.\nया झाडाची वाहतूक आणि त्याचे रोपण, याचा खर्च गृहीत धरून, त्याची किंमत १८ लाख रुपयांपर्यंत असेल. अशी ४ ते १४ लाख रुपये किंमतीची ६५ झाडे महापालिका खरेदी करणार आहे. त्यासाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च होणार आहे, असे जगताप आणि 'आप'चे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी म्हटले होते. तसेच ही निविदा रद्द करण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदनही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर निविदा प्रक्रिया रद्द झाल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी स्पष्ट केले आहे.\n- संस्कृत भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर मेहेंदळ काळाच्या पडद्याआड\nशहरातील नागरिकांच्या कराच्या रकमेतून महापालिकेत निधी जमा होतो. त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणत्याही नगरसेवकाला नाही. त्यामुळे नागरिकांचा कररूपी पैसा हा नागरी सुविधांसाठी खर्च करावा, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महापालिकेच्या दवाखान्यात पुरेशी औषधे नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशा सोयी-सुविधा नाहीत. तरीही १४ लाखांचे झाड कशासाठी त्यातून काय साध्य होणार आहे त्यातून काय साध्य होणार आहे नागरिकांचा निधी उधळपट्टीसाठी वापरण्याचे कारण काय नागरिकांचा निधी उधळपट्टीसाठी वापरण्याचे कारण काय आदी प्रश्‍न 'आप'ने उपस्थित केले होते.\nमहागडी झाडे खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्यावर्षीही प्रशासनामार्फत करण्यात आला होता. त्यावेळी जागरूक पुणेकरांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे ती निविदा पुढे ढकलण्यात आली होती. आता प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा महागड्या झाडांच्या खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु, जगताप तसेच आम आदमी पार्टीनेने त्याला विरोध करून या बाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.\n- राज्यात 15 हजार शिक्षकांची 'घुसखोरी'\nया पार्श्‍वभूमीवर ही प्रक्रिया रद्द झाली आहे. झाडांवर होणारा खर्च आरोग्य, शिक्षण, दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम आदीं वापरावा, अशी मागणी 'आप'चे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटनमंत्री डॉ. अभिजीत मोरे, सहसंयोजक संदीप सोनावणे, सचिव गणेश ढमाले, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य यांनी केली आहे.\nवस्तुतः या प्रकारच्या 'टोपीयरी बागा' म्हणजे विविध आकाराच्या वृक���ष, झाडांच्या बागा या व्यावसायिक क्‍लब, फार्म हाउस, पार्टी प्लॉट आदी ठिकाणी व्यवसाय वृद्धीसाठी वापर केला जातो.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nVidhan Sabha 2019 : भाजपच्या उमेदवारांसह इतर पक्षांचे अर्ज दाखल\nविधानसभा 2019 पुणे - रॅली, चारचाकी-दुचाकी वाहनांचा समावेश, कार्यकर्त्यांची गर्दी, ‘...झिंदाबाद’च्या घोषणा आणि पक्षांचे झेंडे, टोप्या आणि चिन्हांचा मुक्त वापर... अशा वातावरणात शहरातील आठही मतदारसंघांतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले\nऔरंगाबाद पदवीधर निवडणुकीतून आठ उमेदवारांचे अर्ज बाद, ३१ उमेदवार पात्र\nऔरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी दाखल अर्जांची शुक्रवारी (ता. १३) छाननी करण्यात आली. त्यात एकूण ५३ पैकी ४५ अर्ज वैध ठरले असून, आठ अर्ज बाद झाले. यात भाजपतर्फे अर्ज दाखल केलेले प्रवीण घुगे यांचाही अर्ज बाद ठरला आहे.\n\"पदवीधर, शिक्षक'ची रणधुमाळी थांबली; आता \"मतदार टू मतदार' लक्ष्य\nसांगली : राज्याचे वरिष्ठ सभागृह अर्थात विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी पाच वाजता थांबली. प्रत्यक्ष प्रचाराला पूर्णविराम देऊन नेते, कार्यकर्त्यांनी आता \"मतदार टू मतदार' लक्ष्य ठेवून काम सुरू केले. दहा-पंधरा दिवसांत पाचही जिल्\n'रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा प्रकार'; चंद्रकांत पाटीलांची 'विनाशकाले विपरीत बुद्धी'\nपुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका म्हणजे विनाश काली विपरीत बुद्धी, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर \"रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा हा प्रकार आहे,' अशा शब\nसांगलीतही शेतकरी आंदोलनास पाठिंबा; बाजार समित्याही आज बंद\nसांगली ः कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी संघटनांनी उद्या (ता. 8) \"भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह आम आदमी पार्टी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भाकप, माकप, किसान सभा, स्वाभिमानी शेतकर\nचित्रा वाघ दलबदलू तर चाकणकरांनी दात सांभाळावे; दोघींमध्ये रंगले ट्विटरयुद्ध\nपुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ या दलबदलू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातील तू-तू-मै-मै थांबताना दिसत नसून त्या दोघींमध्ये चांगलेच ट्विटरयुद्ध आहे.\nविकासाचा व्हायरस आता देशभर पसरेल : रोहित पवार\nपुणे : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने विकासाबाबतचा कार्यक्रम तयार केला आहे. या विकासाला मतदारांकडूनही पसंती मिळत आहे. म्हणूनच राज्यातील सत्ता स्थापनेनंतर मतदारांनी झारखंड आणि दिल्लीमध्ये विकासाला भरभरून साथ दिली आहे. परिणामी भारतीय जनता पक्ष या दोन्ही राज्यात सपशेल अपयशी ठरला आहे. विकासाच\n'मला चंपा म्हणता, ते चालतं का चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल\nपुणे : ''तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना बोलता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या, मला चंपा म्हणता, हे चालते'' अशी विचारणा करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत असे बोलायचे नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत\nपरभणीत लोकप्रतिनिधीच्या वर्चस्वाची आज परीक्षा, ४९८ ग्रामपंचायतीचा होणार फैसला\nपरभणी ः जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांचा फैसला सोमवारी (ता.१८) होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार असता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे गावागावरचे वर्चस्व किती हे देखील या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.\nपदवीधर निवडणुकीत पाटण तालुका इतिहास घडवेल : हिंदुराव पाटील\nढेबेवाडी (जि. सातारा) : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी तिन्ही मोठे पक्ष आणि मित्रपक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजय होतील. यानिमित्ताने पाटण तालुक्‍यातूनही मताधिक्‍याचा नवा विक्रमही घडेल, असा विश्वास कॉंग्रेसचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/state-minister-for-technology-and-higher-education-uday-samant-infected-with-corona-34005/", "date_download": "2021-06-18T00:36:13Z", "digest": "sha1:225UZ7J2NOXRMWFMZ4WBOW627EPTVCVP", "length": 12394, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "State Minister for Technology and Higher Education Uday Samant infected with corona | राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यां��ा कोरोनाची लागण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nकोरोना विषाणू राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nतंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे कळविले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले १० दिवसांपासून मी स्वतःला विलगिकरनात ठेवले आहे. तसे मी स्वतः कोविड टेस्ट करुन घेतला. रिपोर्ट कोरोना सकारात्मक आला आहे.\nमुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (corona) वेगाने पसरत आहे. आता अनेक दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. तर आज राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री (State Minister for Technology and Higher Education ) उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत (Uday Samant) गेल्या १० दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे.\nगेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.\nतंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे कळविले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले १० दिवसांपासून मी स्वतःला विलगिकरनात ठेवले आहे. तसे मी स्वतः कोविड टेस्ट करु��� घेतला. रिपोर्ट कोरोना सकारात्मक आला आहे. मी गेले १० दिवस कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events/wet-trash-disposal-basket/", "date_download": "2021-06-17T22:45:10Z", "digest": "sha1:7BX6IO2VLEF3PPXR5KVCHV6ASRKE3O2U", "length": 4178, "nlines": 50, "source_domain": "balranjankendra.org", "title": "कचरा खाणारी बास्केट | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: १६ ऑगस्ट, २०१५\n‘स्वयंपाकघरातील ओला कचरा जिरविण्याची हि एक उपयुक्त पद्धत आहे. ४ ते ६ माणसांच्या कुटुंबाला हि ६ महिने चालते. त्यानंतर झालेले खत बागेला वापरता येते. बास्केट ला असलेल्या जाळीमुळे कचर्याला प्राणवायू मिळतो त्यामुळे त्याला वास येत नाही. ह्या पद्धतीत फक्त दोनच पथ्ये पाळावी लागतात. एक म्हणजे कचरा बारीक करून बास्केट मध्ये घालायचा व दुसरे म्हणजे त्यात पाणी होऊ द्यायचे नाही.’ असे श्री. अभिजीत गणपत्ये यांनी सांगितले. भारती ��िवास सोसायटीच्या कचरा विषयक कार्यक्रमात ते बोलत होते.\n‘ पुणे म.न.पा. ची कचरा जिरवण्याची मोठी प्रोजेक्ट्स अयशस्वी होताना दिसत आहेत अशा वेळी नागरिकांनी घरोघरी आपला ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि ओला कचरा घरातच जिरवणे हे अत्यावश्यक असल्याचे ‘ नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनातला आपला खारीचा वाटा उचलून त्याच्या खतावरच नागरिकांना फुलबागही फुलवता येईल असे त्या म्हणाल्या. या वेळी भारती निवास सोसायटीचे श्री. जयंत आगाशे व श्री.माधव ढेकणे उपस्थित होते. सौ. अनुश्री गणपत्ये यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी प्रभाग ३६ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://defencejobindia.in/cyclone-tauktae-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-18T00:26:36Z", "digest": "sha1:BWNAAJCWXHTN2RTER6NFDLU3GEDIZE6E", "length": 19155, "nlines": 281, "source_domain": "defencejobindia.in", "title": "Cyclone Tauktae : मुंबईत 'तोक्ते' चक्रीवादळ धडकणार नसलं, तरीही त्याचे थेट परिणाम दिसण्यास सुरुवात » Latest Govt Jobs Notification 2021", "raw_content": "\nCyclone Tauktae : मुंबईत ‘तोक्ते’ चक्रीवादळ धडकणार नसलं, तरीही त्याचे थेट परिणाम दिसण्यास सुरुवात\nCyclone Tauktae : तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. हे चक्रीवादळ मुंबईतील किनारपट्टीला जरी धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव मात्र मायानगरीवर जाणवणार आहे. किंबहुना त्यास सुरुवातही झाली आहे.\nचक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा पाहता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील १५० मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.\nयुवासेनेच्या राहुल कनल यांच्याकडून तिथे औषधं आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे. यासंदर्भात युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून गैरसोय झाल्यास करण्यात आलेल्या उपाययोजनांचा वापर करावा असे आवाहन करण्यात ���ेत आहे.\nइथं मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाला सुरुवात झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण वारा मात्र कायम आहे. शिवाय पावसाची रिमझिम सुरुच आहे. जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत झाल्यामुळं बहुतांश जिल्हा अंधारात आहे. तर ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची देखील समस्या निर्माण झाली आहे.\nतोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण करण्यात आले. तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग-339, पेण-158, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-0, खालापूर-176, माणगाव-490, रोहा- 72, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-86, म्हसळा- 397, श्रीवर्धन- 1158. या एकूण 5 हजार 942 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.\nमागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता यंदाच्या वर्षी राज्याला तोक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला. या वादळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली. अरबी समुद्रात तयार झालेलं हे तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.\nदक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाचे थेट परिणाम केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांत दिसून आले, किंबहुना अद्यापही ही क्षेत्र वादळामुळं प्रभावित आहेत. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.\nबिना दवाइयों के ही कंट्रोल होगा हाई ब्लड प्रेशर, डेली करें ये एक्‍सरसाइज\nवो झील जिसमें नहाते ही पत्थर का हो जाता है इंसान आजू-बाजू हैं ढेर सारी मूर्तियां\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे June 17, 2021\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल June 17, 2021\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\nविदर्भात आता प्रत्येक जिल्ह्यात यापुढे विदर्भ बंधारे होणार, राज्यमंत्री बच���चू कडू यांचं आश्वासन June 17, 2021\nSEBC बदल करण्यासाठी MPSCकडून मराठा तरुणांना दोन पर्याय, 23 जूनपर्यंत करा निवड June 17, 2021\nWeb Series Review: सोसाइटी की लिफ्ट बीच में फंस गई है ‘सनफ्लावर’ June 17, 2021\nTips For Farmers : पेरणी करताना काय खबरदारी घ्यावी कृषी संचालक विकास पाटील यांचं विश्लेषण June 17, 2021\nठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वंदना परिसरात कंबरेपर्यंत पाणी, वाहनांचं नुकसान June 17, 2021\nकाँग्रेसच्या नाना पटोले यांच्या ‘एकला चलो’ भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उत्तर June 17, 2021\nशिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाला मुहूर्त मिळण्याची शक्यता June 17, 2021\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\nविदर्भात आता प्रत्येक जिल्ह्यात यापुढे विदर्भ बंधारे होणार, राज्यमंत्री बच्चू कडू यांचं आश्वासन\nSEBC बदल करण्यासाठी MPSCकडून मराठा तरुणांना दोन पर्याय, 23 जूनपर्यंत करा निवड\nWeb Series Review: सोसाइटी की लिफ्ट बीच में फंस गई है ‘सनफ्लावर’\nTips For Farmers : पेरणी करताना काय खबरदारी घ्यावी कृषी संचालक विकास पाटील यांचं विश्लेषण\nठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वंदना परिसरात कंबरेपर्यंत पाणी, वाहनांचं नुकसान\nMaratha Reservation :येत्या गुरुवारी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार : संभाजीराजे\nसीबीएसईकडून 12 वी बोर्ड मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निकाल\nPradip Sharma Arrest : प्रदीप शर्मा यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/first-victim-of-mucomycosis-in.html", "date_download": "2021-06-18T00:28:41Z", "digest": "sha1:QRZEG7K7WXE26NLGVDAYZUKOILSNXAH4", "length": 4433, "nlines": 61, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमयकोसिसचा पहिला बळी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठम्युकरमयकोसिसचेचंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमयकोसिसचा पहिला बळी\nकोरोना चंद्रपूर जिल्हा म्युकरमयकोसिसचे\nचंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमयकोसिसचा पहिला बळी\nमनोज पोतराजे मे १८, २०२१ 0\nचंद्रपूर :- जिल्ह्यात म्युकरमयकोसिसचे 50 रुग्ण आढळून आले आहे तर 26 रुग्णांवर शस्त्रक्रिया ��रण्यात यश आले असले तरी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या आजाराच्या पहिला बडी नंतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमयकोसिस या बुरशीजन्य आजार दिसून येत आहे त्यामुळे राज्य शासनाने ही बाब गंभीरतेने घेत माहिती गोळा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत\nकोरोना चंद्रपूर जिल्हा म्युकरमयकोसिसचे\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHALA-JANUN-GHEU-YA-SANVAD-SADHA-NATI-SANDHA/1047.aspx", "date_download": "2021-06-18T00:13:59Z", "digest": "sha1:RFANQPF436TMHV3MJ7F2NSJF5USSD3Y7", "length": 16805, "nlines": 166, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHALA JANUN GHEU YA SANVAD SADHA NATI SANDHA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात प्रत्येक माणसाला दुसNयाशी संवाद साधावाच लागतो. आई-वडिल, मुलं, जोडीदार, शेजारी, सहकारी विंÂवा अनोळखी लोकांशी सुद्धा... मनमोकळा संवाद साधणं ही प्रत्येकाचीच गरज असते. सुसंवादानेच आपले धकाधकीचे आयुष्य सुरळीत राहते, तणावमुक्त होते... संवाद साधून स्वत:चे आणि दुस-यांचेही आयुष्य समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल.\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवल�� आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, क���वळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चां��ले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/deepika-sara-ali-khan-leave-for-mumbai-interrogation-before-ncb-tomorrow-32833/", "date_download": "2021-06-17T23:25:59Z", "digest": "sha1:BDE43VASSKDMAT3EUBO24ZLPFCYSBGO2", "length": 13301, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Deepika, Sara Ali Khan leave for Mumbai, interrogation before NCB tomorrow | दीपिका, सारा अली खान मुंबईकडे रवाना, उद्या एनसीबीसमोर चौकशी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nड्रग्ज कनेक्शनदीपिका, सारा अली खान मुंबईकडे रवाना, उद्या एनसीबीसमोर चौकशी\nड्रग्ड कनेक्शनप्रकरणी (drugs connection ) दीपिका पदुकोण (Deepika Padukon) , सारा अली खान Sara khan) , श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आणि रकुल प्रितीसींग (Rakul Preetisingh) यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीकडून (NCB) या चारही अभिनेत्रींना समन्स जारी केले असून दीपिकाला उद्या शुक्रवारी तर सारा आणि श्रद्धा या दोघींना शनिवारी पाचारण करण्यात आले आहे\nमुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी (drugs connection ) दीपिका पदुकोण (Deepika Padukon) , सारा अली खान Sara khan) , श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आणि रकुल प्रितीसींग (Rakul Preetisingh) यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीकडून (NCB) या चारही अभिनेत्रींना समन्स जारी केले असून दीपिकाला उद्या शुक्रवारी तर सारा आणि श्रद्धा या दोघींना शनिवारी पाचारण करण्यात आले आहे. तर आज गुरूवारी रकुल प्रितीसिंह आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी केली जाणार आहे.\nटॅलेंट मॅनेजर जयाकडे (Jaya Saha) एनसीबी सलग गेले तीन दिवस सखोल चौकशी करीत आहे. क्वान कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जयाचे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू आहे. तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित ‘सीबीडी ऑइल’ची ऑनलाइन तजवीज केल्याची कबुली दिली. याशिवाय रिया चक्रवर्ती, सुशांत, चित्रपट निर्माता मधू मांटेना, स्वत:साठीही सीबीडी ऑइल मागविले होते. मात्र आतापर्यंत कोणत्याही ड्रज तस्कराशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले.\nबॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंच्या पत्नीही करतात ड्रग्जचे सेवन, अभिनेत्री शर्लिन चोप्राचा धक्कादायक खुलासा\nसुशांतसिंग याच्या समवेत केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खान ही शूटिंग दरम्यान गांजा घेत होती. अशी माहिती अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिली आहे. तसेच जया साहाने श्रद्धा कपूर आणि सीबीडी ऑईल घेत असल्याचा जबाब दिला आहे. तसेच रकुलप्रीत सिंह, सिमोन खंबाटा यांच्या सहभागाबाबत पुरावे मिळाले असून, या सर्वांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.\nबुडत्याचा पाय खोलात, दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला एनसीबीचे समन्स, या तारखांना होणार चौकशी\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/2250", "date_download": "2021-06-18T00:34:31Z", "digest": "sha1:H5TK5HVSHYL4GNFBCCA2FCSTEJJ6FK2M", "length": 9972, "nlines": 143, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "नववर्षाच्या प्रारंभी प्रत्येकाला मिळणार कोरोना लस | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News नववर्षाच्या प्रारंभी प्रत्येकाला मिळणार कोरोना लस\nनववर्षाच्या प्रारंभी प्रत्येकाला मिळणार कोरोना लस\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nमुंबई: नव्या वर्षाच्या प्रारंभी राज्यात कोरोना लस देण्याचा प्रारंभ होऊ शकतो, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिले. काेरोना लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित झाले असून राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.\nयशवंतराव चव्हाण सेंटर येथे आराेग्यमंत्री टोपे यांनी आज रक्तदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना टोपे म्हणाले की, कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे.\n११ कोटींपैकी ३ कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करून मतदान बूथप्रमाणे लस दिली जाईल. लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथे बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस नवी मुंबईतील वाशी केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. लसीकरणासाठी विविध स्तरांवर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.\nआतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील ९९ टक्के तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा ७८ टक्के डेटा झाला आहे. लस टोचण्यासाठी १६ हजार २४५ कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर ९० हजारांहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याची माहिती टोपे यांनी दिली. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल.\nमहाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या ���ोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.\nPrevious articleमॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या चौघांना टाटा एस ने चिरडले\nNext articleगैरसोयीच्या जंगलात घर नाही अन् घरपणही नाही.. देव्हारीच्या पूर्नवसनाचे देऊळ पाण्यातच\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/265", "date_download": "2021-06-17T23:45:17Z", "digest": "sha1:CAYCUZXCOHOP2NWMFXRDEDI3IG6H34BM", "length": 11432, "nlines": 133, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र...\nभूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे\nबुलडाणा,(जिमाका) दि.3 : जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये सिंचन, रस्ते यासह अन्य कामांचाही समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र अनेक कामे भूसंपादन, वन विभागाची परवानगी आदींमध्ये अडकली आहेत. तरी अशा कामांमध्ये यंत्रणांनी समन्वय ठेवून ही समाजहितोपयोगी कामे वेगाने पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विकास कामांबाबत भूसंपादन प्रकरणांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोल�� होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधीकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर जी पुरी आदी ‍ उपस्थित होते.\nखामगांव –चिखली राष्ट्रीय महामार्गावरील पैनगंगा नदीवरील पुलाचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या पूलासाठी भूसंपादनाची कार्यवाही तात्काळ करावी. संबधीत यंत्रणांनी प्राधान्याने या कामाला गती देवून सदर पूल पुर्ण करावा. भूसंपादन प्रकरणांमध्ये वारंवार बैठका घेवून प्रक्रीया पूर्ण करून घ्यावी.\nसमृद्धी महामार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, समृद्धी महामार्गाचे काम संबधीत कंपनीने दर्जेदार करावे. त्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे. समृद्धी महामार्गमध्ये भूसंपादन शेष असलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांची समजूत काढावी. त्यांना प्रकल्पाचे लाभ लक्षात आणून द्यावे. अशा प्रकरणांमध्ये संबंधीत गावात जावून शेतकऱ्यांशी संवाद करावा. या महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग संबंधीत कंपनीने दुरूस्त करून द्यावे. महामार्गालगत उभारण्यात नवनगरांच्या आजुबाजूला जमीन घेण्यासाठी मोठ्या शहरांमधून लोक येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी नवनगरां जवळील शेतीचे लाभ लक्षात आणून द्यावे. त्यांना विक्रीपासून परावृत्त करावे.\nगौण खनिज आढावा घेताना पालकमंत्री यांनी सूचीत केले, रॉयल्टी घेण्याची पद्धत सुटसुटीत करावी. त्यामुळे अनेक वेळा कंत्राटदारांकडून विकास कामे वेळेत पूर्ण केल्या जात नाही. ही पद्धत सोपी करून विकास कामे गतीने पुर्ण करण्यासाठी नियमानुसार कारवाई करावी. कंत्राटदरांनी गौण खनिजाची खोदाई ठरलेल्या ‍ठिकाणांहूनच करावी. खाजगी मालकीच्या क्षेत्रातून खोदकाम करू नये. सिनगांव जहागीर येथील भूखंड वाटप करताना पात्र- अपात्र लाभार्थी यांचा सर्वे करावा. त्यासाठी विहीत कालमर्यादा आखावी. बैठकीला संबधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleशासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू\nNext articleपीक विम्याच्या लाभापासून एकही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पू��ात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://harshalnemade.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-18T00:21:27Z", "digest": "sha1:PCO32EDZJBWWDHMYMQ5SIGAAMDJCXO3F", "length": 6787, "nlines": 74, "source_domain": "harshalnemade.com", "title": "मानदुखी आयुर्वेदिक उपचार - www.harshalnemade.com", "raw_content": "\nमानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार NECK PAIN AYURVEDIC TREATMENT\nवय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणारया झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो.\nअतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन नेणे इ. अनेक कारणांमुळे मानदुखी, खांदेदुखी अशी लक्षणे उत्पन्न होतात.\nया व्यतिरिक्त संधीवात, आमवात, वातरक्त, तृतीयक आणि चातुर्थिक ज्वर (तापाचे प्रकार) याचा परिपाक म्हणुन सुद्धा लक्षणरुप खांदेदुखी व मानदुखी आढळते.\nकाही वेळा मानेतील जास्तीची बरगडी या आजाराचे कारण असु शकते. डाव्या हातातील, मानेतील,खांदयातील वेदना बर्याचदा हृदयविकाराची शक्यता दर्शवतात.\nखुप जळजळीत,तिखट,आंबट,खारट पदार्थ खाणाऱ्या लोकांच्या बाबतीत रक्त, मांस, मेद बिघडून विश्वाचि, अवबाहुक ( कोपरापर्यंत किंवा हाताच्या पंज्यापर्यंत वेदना होणे ) हे आजार उत्पन्न होऊ शकतात.\nमानदुखीसाठी आयुर्वेदिय उपचारांची दिशा वरील आजारांसाठी पुढील प्रमाणे असते.\nवैद्याच्या देखरेखीखाली पंचकर्मातील वमन, विरेचन प्रथम करून घ्यावे. कोठ्याची याप्रमा���े शुद्धी झाल्यानंतर आयुर्वेदिय औषधे चांगला गुण देतात.\nसंपुर्ण शरिराला तीळाचे तैल दररोज लावावे. नंतर गरम पाण्याच्या पिशविने किंवा फडक्याने शेकुन घ्यावे.\nदुखणाऱ्या भागावरती आठवड्यातून 3 वेळा 2 ते 3 जळवा लावून रक्तमोक्षण करावे.\nदोन्ही नाकपुडीत जेवणानंतर बृहण नस्याचा वापर करणे अत्यंत लाभदायक असते.\nमानेला आणि खांद्याला लेप आणि अळशीचे पोटीस आलटून पालटून लावावे.\nअनुलोम विलोम, कपालभाती आणि उज्जायी या तीन प्राणायामांचा उपयोग करावा. व्यायाम आणि योगासने यांचा वापर वेदना कमी झाल्यानंतरच करावा.\nइतके उपचार करून सुद्धा ज्यांना उपशम येत नाही, त्यांना योग्य बस्तीचा वापर केल्याने व दररोज कोठा साफ ठेवल्याने चांगला गुण येतो.\nखाण्यामध्ये डाळी आणि फळभाज्या यांचा वापर करावा.\nरात्रीचे जागरण व दिवसा जेवणानंतर झोप या आजाराला वाढवते.\nपाठीच्या मणक्यातील गाठी, टी.बी इत्यादी आजारांसाठी तज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा.\nकिडनी फेल्युअर आणि आयुर्वेद\nगणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\nदुर्वा - www.harshalnemade.com on गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28009/", "date_download": "2021-06-17T23:04:28Z", "digest": "sha1:BG4L66NHUB75WFOCLNYIPA6OBWNDQ654", "length": 18995, "nlines": 235, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बर्न्स, रॉबर्ट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक त�� आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबर्न्स, रॉबर्ट : (२५ जानेवारी १७५९-२१ जुलै १७९६). विख्यात स्कॉटिश कवी. स्कॉटिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून त्याने काव्यरचना केली. अलोवे, एअर्‌शर येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. औपचारिक शिक्षण त्याला फारसे मिळाले नाही उलट किशोर वयापासूनच अपुऱ्या अन्नावर काबाडकष्ट करावे लागले. तथापि स्वप्रयत्नाने तो शिकला. जॉन मर्‌डॉक ह्या शिक्षकाचेही त्याला काही मार्गदर्शन झाले. शेक्सपिअर, मिल्टन, ड्रायडन ह्यांच्यासारख्या इंग्रजी साहित्यश्रेष्ठींचे साहित्य वाचले होते तसेच समकालीन इंग्रजी साहित्याचाही त्याचा चांगला परिचय होता फ्रेंच आणि लॅटिन ह्या भाषांचेही थोडेफार ज्ञान त्याने मिळविले होते. ॲलन रॅम्से (१६८६-१७५८) आणि रॉबर्ट फर्गसन (१७५०-७४) ह्या स्कॉटिश कवींच्या-विशेषतः रॉबर्ट फर्गसनच्या-कविता वाचीत असताना उपेक्षित अशा स्कॉटिश भाषेच्या अंतःशक्तीची जाणीव त्याला झाली. फर्गसनच्या अनेक कवितांचे अनुकरणही त्याने केले. स्कॉटिश लोकगीते तो बालपणापासून ऐकत आला होता. ह्या संस्कारांतूनच त्याची पृथगात्म कविता अवतरली. पोएम्स, चीफ्ली इन द स्कॉटिश डायलेक्ट्स (१७८६) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्याने बर्न्सला फार मोठी लोकप्रियता मिळवून दिली. स्कॉटिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील कविता ह्या संग्रहात अंतर्भूत होत्या,-‘द ट्‌वा डॉब्ज’, ‘द स्कॉच ड्रिंक’, ‘द होली फेअल, ‘द डेथ अँड डाइंग वर्��्‌स ऑफ पूअर माइली’, ‘टू अ माउस’ ह्या त्या संग्रहातील काही लक्षणीय कविता.\nस्कॉटलंडच्या परंपरा आणि संस्कृती ह्यांसंबंधीचा स्वभिमान बर्न्सच्या कवितेतून प्रत्ययास येतो. सामान्य स्कॉटिश माणसाचे जीवन त्याने हळुवारपणे आणि सहानुभूतिने सशब्द केले आहे. स्कॉटिश कवितेच्या आणि लोकगीतांच्य परंपरेचा त्याला मिळालेला वारसाही त्यांतून अनुभवास येतो. बर्न्सने लिहिलेल्या गीतांनी तर त्याला त्याच्या देशाबाहेरही कीर्ती प्राप्त करून दिली. विनोदी आणि उपरोधप्रचुर अशा कविताही त्याने लिहिल्या. ‘टॉम ओ शँटर’ ही त्याची विनोदी कविता विख्यात आहे.\nबर्न्सच्या कवितेतून स्वच्छंदतावादी प्रवृत्ती आणि वळणे प्रत्ययास येत असल्यामुळे इंग्रजी साहित्यातील नव-अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांच्या संक्रमणकाळातील कवी म्हणूनही त्याचे महत्व आहे.\nह्याखेरीस पारंपरिक स्कॉटिश गीतांच्या संकलनाचे फार मोठे कार्य जेम्स जॉन्सन नावाच्या एका व्यक्तीबरोबर बर्न्सने केले. बरीचशी स्कॉटिश गीते त्रुटित स्वरूपात उपलब्ध होती. बर्न्सने त्यांना स्वतःच्या प्रतिभेने पूर्णाकार दिला त्यासाठी आवश्यक तेथे स्वतःची शब्दरचना घातली.काही स्कॉटिश गीतांच्या नुसत्या चालीच उपलब्ध होत्या. बर्न्सने त्यांच्यात शब्द गुंफिले. बर्न्सने केलेले हे संकलन ‘द स्कॉट्स म्यूझिकल म्यूझिअम’ ह्या नावाने सहा खंडात प्रसिद्ध झाले आहे. (१७८७-१८०३).\nअबकारी खात्यात १७८९ पासून त्याने नोकरी धरली होती. ह्याच नोकरीत असताना १७९१ मध्ये त्याची डंफ्रीस येथे बदली झाली तेथेच हृदयविकाराने त्याचे निधन झाले.\nलंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने त्याची संपूर्ण कविता प्रसिद्ध केली आहे (प्रथमावृत्ती, १९०४).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपो��िश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32662/", "date_download": "2021-06-17T22:52:53Z", "digest": "sha1:WUDXLAYWEHWQJYPM6QYJNYMIOPCLXKUY", "length": 72648, "nlines": 264, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "विद्युत् अभियांत्रिकी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nविद्युत् अभियांत्रिकी : मुख्यत्वे वीज [⟶ विद्युत्] व ⇨चुंबकत्व या प्रेरणांच्या व्यावहारिक उपयोगांशी निगडित असलेली ⇨अभियांत्रिकीची शाखा. या प्रेरणा आणि त्यांच्याशी निगडित द्रव्ये यांचा माणसाच्या कल्याणासाठी योग्य रीतीने वापर करूण घेण्याचे काम या शाखेत होते. याचा अर्थ यां प्रेरणांचे परस्परावलंबित परिणाम अभ्यासणारे हे शास्त्र व कलाही आहे. एखाद्या देशाची औद्योगिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती तेथील दरडोई विजेच्या खपावरून मोजली जाते. परिणामी ही अभियांत्रिकीची एक सर्वांत महत्त्वाची शाखा झाली आहे. वीज ही ऊर्जा दूर अंतरावर व मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. ती बहुधा रूपांतरित करून वापरली जाते. उदा. विद्युत् चालित्राने यांत्रिक शक्ती निर्माण करूण यंत्रोपकरणे (उदा., पिठाची गिरणी, विजेचा पंखा इ.) फिरविणे, उष्णता निर्माण करणे (उदा., पाणी तापविणे, अन्न प्रक्रिया इ.), ध्वनीचे वर्धन, मुद्रण व पुनरुत्पादन करणे, प्रदीपन (प्रकाशानिर्मिती) करणे, एंजिनातील (उदा., मोटारगाडी, विमान) प्रज्वलन प्रणाली चालू करणे वगैरे. अशा प्रकारे विजेचे उत्पादन, प्रेषण (वाहून नेणे), विसरण (वाटप) व वापर करणे तसेच या क्रियांशी निगडित संयंत्रे, यंत्रे, उपकरणे (उदा.,विद्युत् चालित्र, विद्युत् जनित्र इ.) यांचा सैद्धांतिक अभ्यास करून त्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे (उदा., जलशक्ती, दगडी कोळसा, खनिज तेल वा अणुकेंद्रीय इंधन यावर चालणाऱ्या जनित्राचा आराखडा ) ती तयार करणे व त्यांचे कार्य चालु ठेवणे, त्यांचे नियमन करणे, देखभाल ठेवणे व दुरूस्ती करणे इ. गोष्ठी या शाखेत अभ्यास केल�� जातो.\nकाहीजण विद्युत् जनित्र, विद्युत् चलित्र इत्यादीं मधील संवाहकांतून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाच्या उपयोगांपुरते विद्युत् अभियांत्रिकीचे कार्यक्षेत्र मर्यादित करतात तर अन्य काहीजण ⇨इलेक्ट्रॉनिकी व ⇨माहिती संस्कारण यांचाही या शाखेत अंतर्भाव करतात. ⇨ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती अतिशय कमी विद्युत् दाबावर चालतात आणि माहिती संस्करणात रेडिओ ग्राही, दूरचित्रवाणी, कृत्रिम उपग्रह, संगणक इ. साधने येतात. याच प्रकारे विद्युत् अभियांत्रिकीच्या निरनिराळ्या व्याख्या केल्या जातात (उदा., विजेची अनुप्रयुक्ती करणारी शाखा वा विद्युत् अभियंता जे जे करतो त्या सर्वांचा समावेश असणारी शाखा) अर्थात अशा व्याख्या एकमेकींना पूरक ठरतात.\nअभियांत्रिकीच्या इतर शाखा, तसेच भौतिक विज्ञाने व गणित यांतील पुष्कळ अगे विद्युत् अभियांत्रिकीशी निगडित आहेत किंवा तिच्यात हा शक्तिसंयंत्राचा अविभाज्य घटक असून या संयंत्रातील स्वयंचलित यंत्रणेतही वीज वापरतात रासायनिक अभियांत्रिकीतील तापन, गोठण अशा प्रक्रिया व त्याचे नियंत्रण यांच्याशी विद्युत् अभियांत्रिकीचा संबंध येतो स्थापत्य अभियांत्रिकीत इमारतींचे प्रदीपन व कधीकधी तापन, बांधकामातील ताण व भार मोजण्याच्या यंत्रणावगैरेंशी विद्युत् अभियांत्रिकीचा संबंध येतो वैमानिकीय अभियांत्रिकी व अवकाशविज्ञान यांत वीजनिर्मिती, विद्युत् शक्तीचे मापन, नियमन, तसेच उपग्रह संदेशवहन वगैरेंमध्ये विद्युत् अभियांत्रिकीचा उपयोगी ठरते. भौतिकी व रसायनशास्त्र यांच्यातील सूलभूत मापने, ध्वनिमुद्रण व पुनरूत्पादन इत्यादींत विजेचा वापर होतो तर विद्युत् अभियांत्रिकीची पुष्कळ अंगे ही उच्च गणिताच्या वापरावर आधारलेली आहेत. शिवाय इतर विज्ञाने (उदा., वैद्यक) आणि मानव्यविद्येतील काही विषय (उदा., मानशास्त्र, धंद्याचे प्रशासन, वाणिज्य, बँकिंग, युद्धशास्त्र) यांमध्ये विद्युत् अभियांत्रिकीचा वापर होतो. थोडक्यात संगणकातील सूक्ष्म घटक ते प्रचंड ⇨कणषेगवर्धक, मोठ्या तरंगलांबीचे रेडोओ तरंग ते क्ष-किरणापर्यंतचे सूक्ष्मतरंग, वितळजोडकाम ते इलेक्ट्रॉनीय माहिती प्रणाली, उद्योग व व्यापार, मार्गदर्शित क्षेपणास्त्रे ते लक्ष्यवेधी अत्याधुनिक अस्त्रे, मोटारगाडी (सूक्ष्मतरंग) ते शल्यतंत्र (लेसर), ⇨रडार ते वैद्यकीय निदाना��ी व चिकीत्सेची साधने इ. अतिशय व्यापक क्षेत्रांत या शाखेचा उपयोग होतो.\nविद्युत् अभियांत्रिकीतील आणि या शाखेशी संबंधित अशा अनेक नोंदी मराठी विश्वकोशात आलेल्या आहेत. त्यांच्यापैकी अधिक महत्त्वाच्या नोंदीचा उल्लेख येथे केला आहे. विद्युत्, चुंबकत्व व इलेक्ट्रॉनिकी यांच्या वरील स्वतंत्र नोंदींत त्या त्या विषयाचा सर्वागीण आढावा घेतला आहेतर चिरचुंबकी जनित्र चुंबकीय मंडले, विद्युत् चुंबक, विद्युत् चुंबकीय पंप. विद्युत् चुंबकीय प्रचालन इ. चुंबकत्वाशी निगडित आणि इलेक्ट्रॉनीय उद्योग इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती , इलेक्ट्रॉनीय युद्ध तंत्र, इलेक्ट्रॉनीय वाद्ये इ. इलेक्ट्रॉनिकीशी सबंधित काही स्वतंत्र नोंदीही आहेत. यांच्याव्यतिरीक्त विद्युत् अभियांत्रिकीतील पुढील महत्त्वांच्या विषयांवरही स्वतंत्र नोंदी आहेत : अणुकेंद्रींयविद्युत् घटमाला, अभिचालित्र, अस्थिर विद्युत् प्रवाह, इंधन–विद्युत् घट, ऊर्जा परिवर्तंक, एक दिशकारक ,केबल, गुंडाळ्या, तडित् संरक्षण, थर्मिस्टर, दिक्परिवर्तन, दूरमापन, ‘निरोधन, विद्युत्’, प्रदीपन अभियांत्रिकी, प्रवर्तन वेटोळे, भूयोजन, रोहित्र, वितळतार, विद्युत् कर्षण, विद्युत् चलित्र, विद्युत् जनित्र, विद्युत् तापन, विद्युत् दाब नियामक, विद्युत् दिवे, विद्युत् दोष, विद्युत् धारीत्र, विद्युत् नियंत्रण, विद्युत् मंडल परीरक्षण, विद्युत् मंडल परीक्षण, विद्युत् मोटारगाडी, विद्युत् राशिमापक उपकरणे, विद्युत् रोधक, विद्युत् वाहक\nतारकाम, विद्युर वितरण पद्धती, विद्युत् संवाहक, विद्युत् सामग्री उद्योग,‘शक्तिप्रेषण, विद्युत्’, सेवा यंत्रणा, सौर विद्युत् घट इत्यादी.\nइतिहास : वीज व चुंबकत्व यांच्या व्यावहारिक उपयोगांविषयीचे महत्त्वाचे शोध व नवीन कल्पना यांच्याशी विद्युत् अभियांत्रिकीच्या प्रगतीचे प्रमुख टप्पेनिगडीत झालेले आहेत. हे शोध व नवीन कल्पना थोड्याच शास्त्रज्ञांनी व संशोधकांनी शोधून काढल्या आहेत. यांवरून या शाखेच्या इतिहासाची वाटचाल व व्याप्ती यांचे पुढील मुख्या कातखंड पाडता येतील.\nकाही नैसर्गिक वस्तु दुसऱ्या विशिष्ट वस्तुंना आकर्षुन घेतात, हे माणसाला इ.स.पू.सु. ६०० पासून माहीत होते. उदा., अयस्कांत किंवा मॅग्नेटाइट हे खनिज लोखंडाला आकर्षून घेते तसेच अंबर या खनिजावर [⟶ अंबर-२] लोकरीचे कापड घासले असता वजनाला हलके असलेले पीस, कागदाचे कपटे त्याच्याकडे आकर्षिले जातात, हे माथलीटसचे थेलीझ (इ. स. पू. ६२५१-५४७१) या तत्त्वज्ञांना माहीत होते.या दोन आकर्षण प्रेरणा भिन्न प्रकारच्या आहेत, हे यानंतर सु. दोन हजार वर्षांनी इ. स.१५५१ साली जेगेम कारडॉ यांनी दाखविले. यानंतर विद्युत् ऊर्जा निर्माण करता येऊ लागली. घर्षणाद्वारे निरनिराळ्या पदार्थांवर निरनिराळ्या प्रमाणांत विद्युत् भार निर्माण होतो, हे १६०० साली ⇨विल्यम गिल्बर्टं यांनी प्रयोगांद्वारे दाखविले. तसेच त्यांनी विद्युतीय व चुंबकीय आकर्षणातील मेदही स्पष्ट केला. १७५० च्या सुमारास ⇨बेंजामिन फ्रँक्लिन यांनी आकाशात चमकणारी वीज व घर्षणाने निर्माण होणारी वीज सारख्या स्वरूपाची असल्याचे दाखाविले. विद्युत् भारांविषयी अभ्यास करणाऱ्या विद्युत् शाखाच्या विभागासंबंधी) त्यांनी मोलाचे संशोधन केले. मात्र या वेळेपर्यंत विजेचा उपयोग करून घेण्याच्या दृष्ठीने महत्त्वाचा असा कोणताही शोध लागला नव्हता.\n⇨विद्युत् रसायनशास्त्राच्या विकासाने या शाखेच्या इतिहासातील नवीन कालखंड सुरू झाला. १८०० साली डब्ल्यू. निकल्सन व ए. कार्लाइल यांनी विद्युत् रासायनिक अवक्षेपणाचा (साक्याच्या रुपात साचणाऱ्या क्रियेचा ) शोध लावला तर याच वर्षी आलेस्सांद्रो व्होल्टा यांनी विद्युत् घट तयार केला. या घटांमुळे रासायनिक विक्रियेने कमी विद्युत् दाबाला सतत विद्युत् शक्ती पुरविणारे सुवाह्य (सुटसुटीत) साधन उपलब्ध झाले व विद्युत् अभियांत्रिकीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. दूरध्वनी, तारायंत्र यांसारख्या संदेशवहण अभियांत्रिकीच्या (सुरूवातीच्या काळातील सांधनांचा हा घट आवश्यक घटक होता. १८०० साली जे. ग्रोट यांनी विद्युत् तारायंत्राचे अमेरिकेतील पहिले (पेटंट) मिळविले. व्यावाहिक उपयोगाच्या विद्युत् चुंबकाचा शोध जोसेफ हेन्री यांनी १८२७ साली जाहीर केला. ग्रोट व हेन्री यांच्या या दोन शोधामुळे यांहून अधिक महत्त्वाच्या विद्युत् चुंबकीय चा तारायंत्राचा मार्ग खुला झाला. मग यातुन दूरध्वनी व बिनतारी, संदेश व्यवस्था यांचे शोध लागले. अशा प्रकारे संदेशवाह उद्योगामागील तत्त्व १८३१ साली पुढे आले १८३७ साली त्याचा व्यावहारिक उपयोग करण्यात आला आणि १८४० साली ⇨सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मॉर्स (मॉर्स) यांनी त्याचे एकख मिळ���िले. यानंतर संदेशवहन क्षेत्र आणि त्यासाठी लागणाऱ्या यंत्रोपकरणाच्या निर्मितीचा उद्योग यांत झपाट्याने वाढ झाली.\n⇨मायकेल फॅराडे यांनी १८३१ साली विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला. त्यामुळे विद्युत् चुंबकीय तंत्रविद्येचे युग सुरू झाले. बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याच्याजवळील विद्युत् मंडालात विद्युत् प्रवाह प्रवर्तित होतो, हा तो शोध होय. विद्युत् प्रवर्तनामुळे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रूपांतर करण्याचे साधन उपलब्ध झाले. पुष्कळशा आधुनिक यंत्रांचे कार्य ज्या तत्त्वांवर चालते ती तंत्त्वे शोधामुळे प्रस्थापित झाली. परिणामी विद्युत् जनित्र, विद्युत् चलित्र, रोहित्र आणि अवजड विद्युत् सामग्री उद्योगातील इतर पुष्कळ प्रयुक्ती तयार करणे शक्य झाले. अशा रीतीने विद्युत् सामग्री उद्योगाची भरभराट होण्यास हा शोध कारणीभूत झाला. विद्युत् प्रकाशन (प्रदीपन) व विद्युत् तापन पद्धतींच्या दृष्टीनेही हा शोध महत्त्वाचा होता. यामुळे विजेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येऊ लागले.\nमध्यम दर्जाची कार्यक्षमता असलेली पहिली विद्युत् घटमाला म्हणजे डॅनिएल घट होय. लक्कांशे घटापासून आधुनिक शुष्क घट पुढे आले. लक्कांशे घट १८६६ साली तर शिसे-अम्ल संचायक घट १८८१ साली बनविण्यात आला. [⟶ विद्युत् घट].\nमोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणे ही खरी अडचण होती. फॅराडे यांच्या विद्युत् प्रवर्तनाच्या शोधानंतर एका वर्षाने पॅरिस येथे वेटोळ्यात फिरविण्यात येणऱ्या तुबंकाच्या छोट्या विद्युत् जनित्राचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. १८३३ साली चुंबकाच्या क्षेत्राच्या वेटोळी फिरणारे आधुनिक रचनेचे विद्युत जनित्र इंग्लंडमध्ये बनविण्यात आले. १८५० पर्यंत अनेक देशांत विद्युत् जनित्रे व्यापारी प्रमाणावर बनविण्यात येऊ लागली तसेच इंग्लंड व फ्रान्समध्ये दिपगृहासाठी कार्बन प्रज्योत दिवे वापरण्याचे प्रयोग करण्यात आले. १८६६ मध्ये स्वयं उत्तेजित जनित्राचा शोध लागला. तोपर्यंत जनित्रात चिरचुंबक वापरीत स्वयंउत्तेजित जनित्रात विद्युत् चुंबक वापरतात व त्याला खुद्द जनित्राकडूनच वीज पुरविली जाते. त्यामुळे या जनित्राची चुंबकीय क्षेत्रे अधिक शक्तिशाली असतात. अखंडपणे विद्युत् प्रवाह निर्मिती करू शकणारे पहिले व्यावहारिक जनित्र झेनॉब तेऑफिल ग्राम यांनी १८७० साली उभारले वेटोळ्याच्या गुंडाळीतील तारा फिरत्या लोखंडी आर्मेचरावरील (धात्रावरील) खाचांतून नेल्यास विद्युत् क्षेत्र अधिक प्रभावशाली होते, हे यानंतर लवकरच लक्षात आले. खाचा असणाऱ्या आर्मेचराचा शोध १८८० साली योनास व्हेस्ट्रॉम यांनी लावला व ते अजून वापरतात. प्रत्यावर्ती रोहित्राचा शोध फॅराडे यांनी १८३१ सालीच लावला होता, तथापि त्याचा प्रत्यक्ष वापर १८८५ नंतर करण्यात आला. करण या दरम्यानच्या काळात एएकदिश व प्रत्यावर्ती या विद्युत् प्रवाहांविषयीचा वाद जोराने चालू होता. अखेरीस प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाच्या बाजूने कल लागला. [⟶विद्युत् जनित्र रोहीत्र].\nकार्बन प्रज्योत दिव्यांत दोन विद्युत् अग्रांमध्ये ठिणगी पडुन झगझगीत प्रकाश निर्माण होतो. असा घरगुती वापराला सोयीचा नव्हता. शिवाय त्याची नियमित देखभाल करावी लागते. त्यामुळे दीपगृह, रेल्ले स्थानक, मोठी भांडागृहे इ. ठिकाणीच तो वापरीत. म्हणून या दिव्यांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली नाही. प्रदीप्त किंवा तप्त तंतूच्या दिव्याचा शोध १८४०-५० दरम्यान लागला. तथापि न वितळता प्रदीप्त होईपर्यंत तापू शकणारा तंतू व पुरेशी निर्वात असलेली नलिका उपलब्ध होईपर्यंत या दिव्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकले नाही. १८६५ साली पाऱ्याच्या पंपाचा शोध लागला. या पंपाने पुरेशा प्रमाणात निर्वात निर्माण करणे शक्य झाले. जोसेफ विल्सन स्वॉन व ⇨टॉमस अल्वा एडीसन यांनी स्वतंत्रपणे १८७८ च्या सुमारास योग्य प्रकारचा उच्च विद्युत् रोधक तंतू विकसित केला. आपापल्या प्रदिप्त तंतूच्या दिव्याच्या एकस्वासाठी या दोघांनी १८८० साली अर्ज केले. यावर उपाय म्हणून १८८३ साली दोघांनी संयुक्त कंपनी स्थापन केली. १९०० सालापर्यंत या दिव्यांचा घरगुती प्रकाशासाठी वापर वाढून हे दिवे नागरी जीवनाचे अभिन्न अंग बनले. यामुळे एएकदिश विद्युत् जनित्र हे स्थिर विद्युत् वर्चसाच्या प्रकाशन वा प्रकाशयोजन पध्दतीचे आवश्यक अंग बनले. या दिव्यांमुळे घरगुती व औद्योगिक प्रकाशन प्रत्यक्षात आले. विजेपासून प्रकाश व शक्ती मिळविण्याचा उद्योग सुरू झाला. या काळात रस्त्यावरील कार्बन प्रज्योत दिव्यांसाठी एएकदिश विद्युत् प्रवाह वापरीत. १९०५ साली कार्बनाऐवजी टंगस्टन या धातूचा तंतू विजेच्या दिव्यात वापरण्यात आला. १९७० नंतर विसर्जन अनुस्फुरक दिवे पुढे आले. प्रदीप्त सोडियम वाफेचे आणि विसर्जन अनुस्फुरक दिवे अधिक कार्यक्षम, अधिक काळ टिकणारे व खर्चिक आहेत. यांच्यासाठी पुढे जनित्राऐवजी स्थिर-प्रवाह प्रत्यावर्ती रोहित्राचा वापर होऊ लागला. [⟶ विद्युत् दिवे].\nएल्. गोलार्ड व जे. डी. गिब्ज यांनी १८८३ साली रोहित्र तयार केले. रोहित्रामुळे विद्युत् शक्तिप्रेषणाच्या पध्दतीत क्रांती झाली. कारण रोहित्रामुळे विद्युत् शक्ती कमी खर्चात दूरपर्यंत पाठविणे आणि अनेक ठिकाणाची वीजनिर्मिती केंद्रे एकमेकांना जोडणे शक्य झाले. यामुळेच नंतरच्या काळात १.१ ते ७.५ लाख व्होल्ट इतक्या उच्च दाबाची वीज विशेष हानी न होऊ देता शेकडो किमी. अंतरावर नेणे म्हणजे देशाच्या एका भागात निर्माण केलेली वीज जरूरीनुसार त्याच्या दूरच्या भागांत नेऊन कमी दाबाला वापरणे शक्य झाले. [⟶ रोहित्र].\n⇨नीकोला टेस्ला यांनी १८८८ साली बहुकला प्रत्यावर्ती प्रवर्तन जनित्राचे [⟶विद्युत् जनित्र] एकस्व मिळविले. लवकरच मोठ्या प्रमाणात वीज पुरविण्याचे सर्वांत सामान्य साधन म्हणून या जनित्राचा वापर होऊ लागला, कारण हे सोयीस्कर, सुटसुटीत व विश्वासार्ह आहे याची सुधारित आवृत्ती आता सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाते.\nप्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह वापरताना सुरूवातीला २५, ३३ १/२, ३४, ४०, ५०, ६०, ९०, १३० व ४२० हर्ट्‌झ या कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्या) वापरीत. अमेरिकेत ६० तर इंग्लंड, भारत राष्ट्रकुल देशांत ५० हर्ट्‌झ ही सर्वसाधारण वापराची प्रमाण कंप्रता मानतात. यामुळे औद्योगिकरणात सुसूत्रता येऊन विद्युत् सामग्री उद्योगात मोठी वाढ झाली. या बाबतीतील एडिसन यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. चिरचुंबकीय विद्युत् जनित्र , प्रेषण पध्दती, ध्वनी मुद्रण व पुनरुत्पादन, विजेचा दिवा इत्यादींसंबंधीचे संशोधन व प्रगती यांच्या दृष्टीने त्यांचे कार्य मूलग्रामी स्वरूपाचे होते. मात्र ‘एडिसन परिणाम’ या नावाने पुढे ओळखण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शोधाचा त्यांनी पाठपुरावा केला नाही. याच काळात ⇨अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी संदेशवहनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी दूरध्वनीचा शोध लावला आणि या साधनामुळे संदेशवहनातील एक मोठ्या उद्योगाचा पाया घातला गेला.\nविद्युत् भार, विद्युत् प्रवाह, विद्युत् दाब, विद्युत् शक्ती इत्यादींचे मापन करणारी उपकरणे फॅराडे यांच्या काळापासून विकसित होत आली. ती अधिकाधिक लहान, विश्वासार्ह व बिनचूक होत गेली विद्युत् राशींची मापने व मानके राखण्याचे काम प्रत्येक देशातील भारतीय मानक संस्थेसारख्या मध्यवर्ती मानक संस्थमार्फत केले जाते [⟶ विद्युत् राशिमापक उपकरणे].\nइमारतींचे प्रकाशन व तापन यांसाठी वीज वापरतात नंतर यांखालोखाल मुख्यतः विद्युत् चलित्रासाठी वीज वापरली जाऊ लागली. विद्युत् चलित्रामुळे बहुतेक अन्य सर्व मूलचालक बाजूला पडले. याचे तत्त्व १८२१ साली सुचविले होते, तरी १८७३ साली व्यवहारपरोपयोगी चलित्र पुढे आले. टेस्ला यांनी पहिले प्रत्यावर्ती चलित्र बनविले पण १८८८ सालापर्यंत त्यांनी प्रात्यक्षिक दाखविले नव्हेत. दरम्यान जर्मनी व आर्यंलडमधील रेल्वेमध्ये एएकदिश विद्युत् जनित्र वापरण्यात आले होते. यानंतर टेस्ला यांनी वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कंपनीच्या सहकार्याने आपले प्रत्यावर्ती चलित्र पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी या चलित्राला पुष्कळ प्रमाणात आधुनिक स्वूप प्राप्त झाले होते. यातील नंतरच्या सुधारणांमुळे अगदी नवीन कल्पना पुढे आल्या नाहीत परंतु चांगले अभिकल्प, नवीन धारवे व आर्मेचर तसेच नवीन चुंबकीय व संपर्क द्रव्ये यांच्यामुळे चलित्रे अधिक लहान, स्वस्त, कार्यक्षम व विश्वासार्ह झाली. अशा प्रकारे घरगुती उपकरणे, हातांनी वापरावयाची सामग्री, साफसफाईसाठी वापरली जाणारी तसेच कार्यालयातील व स्वयंपाकघरातील उपकरणे, बाष्पित्र पंप, पंखे, वाहतुकीची साधने इ. असंख्य ठिकाणी विद्युत् चलित्राचा वापर होऊ लागला [⟶ विद्युत् चलित्र].\nविद्युत् घटांचा विचार केल्यास लक्लांशे घट (१८६६) व शिसे-अम्ल संचायक घट (१८८१) हेच प्रमुख होते. नंतर ते आकारमानाने अधिक लहान, कार्यक्षम व सुवाह्य, इतर रासायनिक विद्युत् घट काही खास कामांसाठी वापरतात. सुवाह्य इलेक्ट्रॉनीय सामग्रीचा वाढता वापर आणि इंधन विद्युत् घटात खनिज तेलासारख्या इंधनाचे सरळ विजेत रूपांतर होते व यामुळे वाफनिर्मिती हा मधला अकार्यक्षम टप्पा गाळला जातो [⟶ इंधन विद्युत् घट]. सेवा व राशी यांचा विचार केल्यास इलेक्ट्रॉनिकी व संदेशवहन यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जात नाही. मात्र ही दोन क्षेत्रे म्हण���े विद्युत् युगाच्या दोन मोठ्या देणग्या आहेत. म्हणून पुढे या क्षेत्रांच्या इतिहासाची थोडी अधिक माहिती दिली आहे. ती विद्युत् अभियांत्रिकीच्या इतिहासाच्या दृष्टीने पूरक आहे.\nविद्युत् रासायनिक किंवा विद्युत् यांत्रिक ग्राही वापरून तारांद्वारे संदेश पाठविण्याचे तारायंत्रविद्या हे तंत्र पश्चिम यूरोप व अमेरिकेत चांगले प्रस्थापित झाले होते. यासाठी १८६५ साली इंग्लिश खाडीत एक आणि १८६६ साली अटलांटिकपार दोन केबली पाण्याखालून टाकण्यात आल्या. १८७२ पर्यंत बहुतेक मोठी शहरे या तंत्राच्या साहाय्याने एकमेकांशी जोडली गेली होती.\nअलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी १८७६ साली दूरध्वनी यंत्राचे एकस्व घेतल्यानंतर त्याचा झपाट्याने सर्वत्र प्रसार झाला. हर्ट्झ यांच्या संशोधनाचा वापर करून अर्नेस्ट रदरफर्ड यांनी अटलांटिकपार संदेशवहन प्रस्थापित केले. रेडिओ दूरध्वनिविद्या, विद्युतीय ध्वनिमुद्रण व पुवरुत्पादन, दूरचित्रवाणी यांच्या विकासाला तापयनिक व इलेक्ट्रॉन नलिकांच्या विकासानंतर गती प्राप्त झाली. १९२०-३० पर्यंत रेडिओ प्रक्षेपण सार्वत्रिक झाले नव्हते.\nप्रदीप्त दिव्यांचे संशोधन चालू असताना एडिसन यांचे निरीक्षण काळजीपूर्वक चालले होते. यातूनच अपघाताने एडिसन परिणामाचा शोध लागला (१८८३). निर्वात नलिकेत म्हणजे वायूविरहित काचेच्या नलिकेतील एका तप्त व दुसऱ्या थंड विद्युत् अग्रांमध्ये योग्य ध्रुवियतेचा विद्युत् अग्राकडे विद्युत् प्रवाह वाहतो, असे त्यांना आढळले व यालाच ‘एडिसन परिणाम’ म्हणतात. हा आविष्कार तापयनिक उत्सर्जनाचा पहिला पुरावा होता. यामुळे तापयनिक नलिका पुढे येऊन इलेक्ट्रॉनिकीचे क्षेत्र खुले झाले त्याचा झपाट्याने विकास झाला. इलेक्ट्रॉनचा शोध, सर जॉन अँब्रोझ फ्लेंमिग यांचा इलेक्ट्रॉन द्विप्रस्थाचा व ली डी. फॉरेस्ट यांचा त्रिप्रस्थाचा (तीन विद्युत् अग्रांच्या नलिकेचा) शोध (१९०७) यांच्यामुळे क्षीणविद्युत् संदेशाचे विवर्धन करणे शक्य झाले. यामुळे बिनतारी संदेशवहन अतिसुलभ झाले व रेडिओ प्रसारण प्रत्यक्षात आले आणि त्याचा जोरात प्रसार झाला त्रिप्रस्थावर आधारलेला ⇨इलेक्ट्रॉनीय उद्योग दुसऱ्या महासुद्धा अखेरीपर्यंत चांगलाच स्थिरावला होता.\nआर्लिंग्टन (व्हर्जिनिया) येथून पॅरिसला (आयफेल टॉवर) पहिले रेडिओ प्रक्षेपण १९१५ साली करण्यात आले. १९३७ साली न्यूयॉर्क व लंडन दरम्यान व्यापारी रेडिओ दूरध्वनी सेवा सुरू झाली. दोन महायुध्दांदरम्यानच्या काळात रेडिओ संदेशवहन ध्वनिलेखक यंत्र (फोनोग्राफ) व ध्वनिफिती यांचे उद्योग वाढले. विशेषतः इंग्लंडमध्ये चलचित्रांचे प्रक्षेपण वाढले आणि दुसरे महायुध्द सुरू होण्याआधीच ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बी.बी.सी.ने) दूरचित्रवाणीची पहिली सार्वजनिक सेवा सुरू केली. आता विद्युत् चुंबकीय वर्णपटाचे काही विभाग संदेशवहनासाठी वापरले जातात उदा., ७ × १०८ हर्ट्‌झ कंप्रतेचे सूक्ष्मतरंग उपग्रह संदेशवहनासाठी, तर ३ × १०१४ हर्ट्‌झ कंप्रतेचे अवरक्त प्रारण प्रकाशकीय तंतूमार्फत होणाऱ्या संदेशवहनासाठी वापरतात.\nइ. स. १९३९ पर्यंत इलेक्ट्रॉनिकीचा संबंध संदेशवहन व मनोरंजन या क्षेत्रांशीच येत होता. १९३०-४० दरम्यान उडणारे विमान ओळखण्यासाठी व विमानवेधी तोफांच्या नियंत्रणासाठी रडार प्रणाली वापरण्याचे प्रयत्न ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व अमेरिका येथे करण्यात आले. यामुळे इलेक्ट्रॉनिकीला व नंतर या शाखेची झपाट्याने प्रगती झाली. यामुळे दूरचित्रवाणीचे विस्तृत जाळे निर्माण झाले व अंकीय संगणक पुढे आले.\nइलेक्ट्रॉनिकीतील प्रगतीला १९४५ पासून वेग आला. जॉन बारडीन वॉल्टर हौझर ब्रॅटन व विल्यम ब्रॅडफोर्ड शॉक्ली यांनी अर्धसंवाहकाचे अनुसंधान केले तसेच त्यांनी ट्रँझिस्टर परिणामाचा शोध लावून इलेक्ट्रॉनीय उद्योगाला मोठी चालना दिली. कारण यामुळे व ⇨संकलित मंडलामुळे मंडलातील घटकांचे संकलन व सूक्ष्मीकरण शक्य झाले. परिणामी संगणकासारख्या इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींचे आकारमान व किमती कमी झाल्या, त्या भक्कम झाल्या व त्याच प्रमाणात त्यांची विश्वासार्हता वाढली. याच काळात इलेक्ट्रॉनीय प्रकाशकी पुढे येऊन ⇨लेसर व ⇨होलोग्राफी यांचा विकास झाला.\nसूक्ष्मीकरणातील संशोधनाने संगणकाचा वेग खूप वाढला. लेसरमुळे लाखो किमी.वरील संदेशवहन शक्य झाले. संकलित मंडलामुळे प्रयुक्तीच्या आकारमानाबरोबच त्यांचे वजनही कमी झाले. त्यामुळे आंतरग्रहीय व उपग्रह संदेशवहन सुकर झाले. ग्रहीय रडार ज्योतिषशास्त्र व ⇨रेडिओ ज्योतिषशास्त्र यांतही विद्युतीय व इलेक्टॉनीय घटकांची मोलाची कामगिरी केली.\nविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अभियांत्रिकीचे शिक्षण व संश��धन यांवर विशेष भर देण्यात आला. यातून स्वतंत्र संशोधन संस्था पुढे आल्या. तसेच महाविद्यालयांतून व मोठ्या उद्योगांतून उत्पादनाच्या गरजेनुसार संशोधनाचा सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या, असा रीतीने संशोधनाची जाणीव व गरज सर्वच स्तरांवर निर्माण झाली. यामुळे परस्परांवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांतील संशोधन एकत्र येऊन चर्चा, विचारविनियम करू लागले. यातूनच विद्युत् अभियांत्रिकी ही स्वतंत्र शाखा पुढे आली आणि तिच्यातील सांघिक संशोधनाचा पाया घातला गेला.\nभारतातही विशेषेकरून स्वातंत्र्याप्राप्तीनंतर अभियांत्रिकीच्या निरनिराळ्या शाखांतील संशोधन व विकास आणि मानक संस्था पुढे आल्या. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (बंगलोर) ही सरकारमान्य संस्था १९०९ साली स्थापन झाली. तेथे अन्य विषयांबरोबरच विद्युत् अभियांत्रिकीच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. मुंबई खरगपूर, कानपूर, चेन्नई (मद्रास) व दिल्ली येथे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या अखिल भारतीय स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय सहकार्याने चालणाऱ्या संस्था असून तेथे या शाखेचे शिक्षण मिळते. सर्वसाधारणपणे प्रत्येक राज्यात केंद्र सरकारच्या साहाय्याने निघालेले एकेक विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तसेच राज्य सरकारने चालविलेली व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयेही आहेत. तेथे या शाखेच्या पदवी वा पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. यांशिवाय पदविक अभ्यासक्रमाची तंत्रनिकतने व कुशल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणसाठी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही आहेत. या ठिकाणी शाखेतील शिक्षण व प्रशिक्षण देण्याची सोय असते.\nभारत सरकारने कलकत्ता येथे इन्स्टिट्यूट ऑफ एंजिनिअर्स (इंडिया) ही संस्था स्थापन केली आहे (१९३५). सर्व व्यावसायिक अभियंत्याना चर्चेसाठी व्यासपीठ मिळवून देणे, महत्त्वाच्या राष्ट्रीय बाबतीत सल्ला देणे आणि त्या त्या शाखेतील अद्ययावत संशोधन व ज्ञान अभियंत्यांपर्यंत पोहोचविणे ही कामे या संस्थेमार्फत होतात. प्रत्येक राज्यात वा संस्थेची केंद्रे व मोठ्या केंद्रे व मोठ्या शहरांत हिचे सदस्य होऊन हिच्या कार्यात भाग घेऊ शकतात. जर्नल ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनिअर्स व जर्नल ऑफ एंजिनिअर्स इंडिया यांसारखी नियतकालिके ही संस्था प्रसिध्द करते. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यू�� ही केंद्र सरकारची संस्था नवनवीन प्रायोगिक संशोधन प्रकल्प हाती घेऊन पार पडते. हिची बंगलोरला शाखा आहे. इंग्लंडमध्ये इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनिअर्स (१८७१), तर अमेरिकेत अमेरिकन सोसायटी ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनिअर्स, इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक एंजिनिअर्स या संस्था अशाच स्वरूपाची कामे करतात. विद्युतीय उपकरणे, यंत्रे, सामग्री, संयंत्रे इत्यांदींच्या घटकांमध्ये सुसूत्रता आणणे व त्यांची गुणवत्ता टिकविणे यांकरिता प्रत्येक देशातील राष्ट्रीय मानक संस्था काम करतात. या संस्था विशिष्ट उपयोगाच्या विशिष्ट सामग्रीच्या की नाही यावरही देखरेख ठेवतात. सामग्रीप्रमाणेच विद्युत् अभियांत्रिकीशी निगडीत ठरवून असलेल्या परिभाषेतही एकवाक्यता राखणे गरजेचे असून त्यासाठी इलेक्ट्रो-टेक्निकल कमिशन ही जागतिक संस्था काम करते. मालाचा दर्जा टिकविणे व खप वाढविणे यांकरिता खाजगी उद्योग स्वतःचे संशोधन व विकास विभाग चालवितात. काही खाजगी उद्योग स्वतःच्या नियतकालिकांतून प्रसिध्द करतात.\nजर्नल अँड ट्रॅन्झॅक्शन ऑफ इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनिअर्स (लंडन), जर्नल ऑफ इन्स्टिटयूट ऑफ एंजिनिअर्स ऑफ इंडिया (विद्युत् अभियांत्रिकी शाखा), इलेक्ट्रिक पॉवर, एनर्जी इंटरनॅशनल, इलेक्ट्रिट रिव्ह्यू, इंडियव एंजिनिअर, जर्नल ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड, एम,एस, ई.पी. एंजिनिअर्स मगीरथ इ. विद्युत् अभियांत्रिकीचे लेख करणारी महत्त्वाची नियतकालिके आहेत. शिवाय विद्युत् अभियांत्रिकीच्या चर्चासत्रे, परिषदा यांचे विशेषांकही प्रसिध्द होत असतात.\nसार्वजनिक विद्युतीकरण, दुरुस्ती व देखभाल यांकरिता केंद्र व राज्य सरकारचा स्वतंत्र विद्युत् अभियांत्रिकी विभाग असतो. विद्युत् उत्पादन प्रेषण व वितरण यांसाठी प्रत्येक राज्यात राज्य विद्युत् महामंडळे आहेत. पूर्ण देशाचा व राज्यांचा विद्युत् पुरवठा विचारात घेऊन नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनसारखे प्रकल्प हाती घेतले जातात.\nभारतातील विद्युत् सामग्री उद्योग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अधिक प्रमाणाक वाढला. यात सावर्जनिक (उदा., भोपाळ, हरद्वार, हैदराबाद येथील हेवी इलेक्ट्रिकल्स) व खाजगी (उदा., टाटा) क्षेत्रांतील उद्योग असून काही उद्योग विजेचे उत्पादनही करतात. भारतातून विद्युत् अभियांत्रिकीविषयक तंत्रज्ञान, ���ामग्री व कुशलता यांचीही काही प्रमाणात निर्यात होते.\nपहा : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिकी तंत्रज्ञान प्रदीपन आभियांत्रिकी माहिती संस्करण संदेशवहन आभियांत्रिकी.\nओक, वा. रा. कोळेकर, श. वा.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adbhutmarathi.com/tag/hindu-religion/", "date_download": "2021-06-17T23:24:33Z", "digest": "sha1:R6FLG3PFSDH5D2YVCNWM5TMYZF3LY7WM", "length": 2589, "nlines": 42, "source_domain": "adbhutmarathi.com", "title": "Hindu Religion Archives » अद्भुत मराठी", "raw_content": "\nHindu religion information in marathi हिंदू धर्म मराठीहिंदू धर्मात काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितले गेलेले आहेत आणि हिंदू धर्म हा खूप प्राचीन धर्म मानला जातो. तर चला मग पाहूया हिंदू धर्माविषयी काही मनोरंजक तथ्य. आपण wikipedia वर अधिक माहिती मिळवू शकता Hindu religion information in marathi हिंदू धर्म मराठी 1) हिंदू धर्म Hindu religion information in … Read more\nCategories अद्भुत भारत Tags hindu god and goddess, hindu man, hindu religion, hindu women, indian information, information of hindu, mahabharat, ramayan, अथर्ववेद, ऋग्वेद, धर्म कथा, धर्म संदेश, धार्मिकता, महाभारत, यजुर्वेद, सामवेद, हिंदू धर्म कथा, हिंदू धर्म कहाणी, हिंदू धर्म देव-देवता, हिंदू धर्मकांटा, हिंदू धर्माबद्दल माहिती, हिंदू मानव Leave a comment\nNational Parks in Maharashtra महाराष्ट्रातील नॅशनल पार्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-06-18T00:32:21Z", "digest": "sha1:J6VUOTPVXWQJ6JML7QGIBDZSAML73VVS", "length": 2527, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:युगांडाचे क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"युगांडाचे क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on ३ डिसेंबर २०१०, at १३:३५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१० रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/readers-letters-16-jan-2021", "date_download": "2021-06-17T23:14:40Z", "digest": "sha1:4LORWJYP653PMJKBJA5HTWUJGKUANIKR", "length": 22567, "nlines": 132, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "प्रतिसाद (16 जानेवारी 2021)", "raw_content": "डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)\nप्रतिसाद (16 जानेवारी 2021)\nएकूणच, सत्तरच्या दशकात हरित क्रांतीने पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर करून प्रचंड उत्पादनाची कास आपण धरली, ती त्या वेळी बरोबर व आवश्यक होती. पण आता तिच्या मर्यादा दिसून वाईट परिणाम होत आहेत. म्हणून आता कमी पाण्यात सेंद्रिय खते वापरून व क्षेत्रवार पीकनियोजन करून शेती केली जाणे गरजेचे झाले आहे. नव्या कृषी कायद्यांनी या दिशेने वाटचाल सुरू झाली, तर फार बरे होईल.\nहरित क्रांतीची कास धरली ती बरोबर होती, पण...\nदि. 26 डिसेंबरच्या साधना अंकात रमेश जाधव यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या दीर्घ आंदोलनाविषयी नेमके निदान नोंदविले आहे. रमेश जाधव शेतीप्रश्नांची मांडणी नेहमी व्यवस्थित करतात. ‘पंजाब का धुमसतोय’ या प्रश्ना���कित शीर्षकानेच त्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू अधोरेखित केली आहे. या आंदोलनात पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशाच्या काही भागातील शेतकऱ्यांचा जास्त सहभाग व पुढाकार आहे. सरकारी तांदूळ, गहू खरेदीतून अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ या क्षेत्रांतील शेतकऱ्यांना होतो, हे उघड आहे. म्हणून हमीभाव व सरकारी खरेदी हे दोन्ही झाले नाही तर त्यांची शेती तोट्यात जाईल, असे तेथील शेतकऱ्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र व दीर्घ आंदोलन करणे साहजिक आहे. याची दुसरी बाजू म्हणजे- त्यांची शेती तोट्यात जाणार नाही, याची कोणतीही शाश्वती न देता व पर्यायी व्यवस्था नीट न करता, न दाखवता, सरकार भरीव अनुदानाचे मोठे ओझे झटकण्याचा प्रयत्न करीत आहे, हे काही ठीक नाही. श्री.जाधव म्हणतात, तशा बऱ्याच सुधारणा राज्यातील बऱ्याच क्षेत्रांत उपयुक्त व आवश्यक आहेत, असे दिसते. पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशाच्या काही भागात अल्पभू व अत्यल्पभू शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर नाहीत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना नव्या सुधारणा, बदल यांचे विशेष महत्त्व वाटत नाही.\nगंमत म्हणजे, अकाली दलाव्यतिरिक्त जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी कृषी कायद्यांत बदल व सुधारणांची गरज असल्याची भाषा व मागणी केली होती. पण आंदोलन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या सत्ताधारी पक्षांनी प्रथम पाठिंबा व नंतर विरोध केला. यात सर्वांना अल्पभू व अत्यल्पभू शेतकऱ्यांचे काही विशेष पडले आहे, असे दिसत नाही. त्याचबरोबर हेही खरे आहे की, या नव्या कायद्यांत शेतीच्या मालकीहक्काविषयी काळजी घेणाऱ्या सुधारणा, बदल केले पाहिजेत. आपली मालकी जाऊन आपण मजूर-गुलाम होणार, अशी भीती वाटता कामा नये. तसे तर आताही शेती परवडत नाही, म्हणून बरेच शेतकरी गावाबाहेर पडत आहेत किंवा बाहेर फेकले जात आहेत. याला सरकारी कायद्याचा पाठिंबा असू नये, अन्यथा या स्थित्यंतरातून बेरोजगारी वाढेल व विनानियोजित शहरेही वाढतील. परवडणारी शेती करणे हाच यावर खरा उपाय आहे.\nया लेखात मुख्य प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे, तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पंजाब, हरियाणा राज्यातील क्षेत्रात तांदूळ, गहू जास्तीचे पिकवून तेथील शेतकऱ्यांपुढे पुढे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. पाण्याचा व रासायनिक खतांचा अतिवापर सध्या पीकबहर देत असला तरी ते पुढे जाऊन त्रासदायक ठरणार आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रातील ऊसशेतीची आहे. उपलब्ध पाण्यातील 60 टक्के पाणी आपण ऊसशेतीसाठी वापरतो. त्यातूनही प्रश्न निर्माण होत आहेत. उसाचे व साखरेचे प्रचंड प्रमाणात उत्पादन होत आहे. शिवाय जमिनी खारवट होत आहेत. या प्रश्नाकडे श्री.देसरडा, श्री.साळुंखे हे शेतीतज्ज्ञ वारंवार लक्ष वेधतात, पण उपयोग नाही. कारण ऊसशेतीची झळाळी व ऊसउत्पादकांची लॉबी चांगली स्ट्राँग आहे. दीर्घ काळाचा विचार केला तर, ऊसशेती मर्यादित व कमी प्रमाणात, कमी पाण्यात केली पाहिजे. त्याऐवजी डाळी, कडधान्ये व तेलबिया यांचे क्षेत्र व उत्पादन वाढविले पाहिजे.\nएकूणच, सत्तरच्या दशकात हरित क्रांतीने पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर करून प्रचंड उत्पादनाची कास आपण धरली, ती त्या वेळी बरोबर व आवश्यक होती. पण आता तिच्या मर्यादा दिसून वाईट परिणाम होत आहेत. म्हणून आता कमी पाण्यात सेंद्रिय खते वापरून व क्षेत्रवार पीकनियोजन करून शेती केली जाणे गरजेचे झाले आहे. नव्या कृषी कायद्यांनी या दिशेने वाटचाल सुरू झाली, तर फार बरे होईल.\nअरुण वि. कुकडे, नाशिक\nत्या दोन सूचना दुर्लक्षित केल्या नसत्या तर...\nपुण्याच्या लक्ष्मी रोडवरील काकाकुवा mansion समोरील 49/3 बुधवार पेठ हा माझ्या आत्याबाईंचा पत्ता कायम स्मरणात राहील. एक सोडून बाकी सर्व सात लिमये भावंडाना आणि सतत गाणं गुणगुणत फेऱ्या मारणाऱ्या त्यांच्या पपांना या घरी अनेकदा भेटलो. प्रसिद्ध संसदपटू आणि समाजवादी नेते मधू लिमये म्हणजे आपले भाई यांची मात्र या घरी कधी भेट झाली नाही. ते देशासाठी जगले. अतुल देऊळगावकर यांनी रेखाटलेले (साधना, 9 जानेवारी) त्यांचे शब्दचित्र भावले.\nराजकारणातून सत्ता आणि सत्तेतून ‘कुटुंबाचा विकास’ या भाईंनीच वर्णन केलेल्या पार्श्वभूमीवर ह्या एकाहून एक लोकोत्तर समाजवादी नेत्यांचे कार्य आणि जीवनातील साधेपणा खूपच उठून दिसतो.\nआपल्या देशापुढील समस्यांची अभ्यासपूर्ण, निष्णात उकल सुचविणाऱ्यांना बेदखल करणे, ही आपली परंपरा पूर्वापार चालत आली आहे. मधू लिमये यांनी केलेल्या दोन आग्रही सूचना दुर्लक्षित केल्याची जबर किंमत राष्ट्राला भरावी लागली. आणीबाणी पश्चात, जनता दलाची उभारणी करताना भाईंनी दुहेरी निष्ठेचा उपस्थित केलेला मुद्दा गंभीरपणे न घेतल्याचे फळ आपण आज लव्ह जिहाद, गोवंशहत्याबंदी आणि इतर अनेक प्रकारे भोगत आहोत. ह्या प्रश्नाला बगल देताना जनसंघाने ‘आमची विद्यार्थी संघटना आणि मजदूर संघटना अराजकीय आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित नाहीत’ वगैरे नेहमीचे भ्रामक प्रतिवाद केले आणि त्या जनता पक्षात सामील होणार नाहीत, असा आग्रह धरला. अशा सर्व पक्षांची मोट बांधून जनता पक्षाचा प्रयोग अल्पजीवी ठरला.\nदुसरी अत्यंत उचित सूचना इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर उसळलेल्या शिखांच्या हत्त्याकांडावेळी मधू लिमये यांनी केली होती. देशाची राजधानी हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. आणि तेथे अविलंब लष्कर पाचारण करणे सहज शक्य आहे. त्यासाठीची कळकळीची सूचना लिमये यांनी सरकारदरबारी केली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. घेतली असती तर भारताच्या लोकशाहीवरील हा धब्बा आणि काँग्रेस पक्षाची नाचक्की टळली असती. पुढे पक्षाने झाल्या प्रकारची माफी मागितली, परंतु त्या वेळी देशभर अस्तित्व असलेल्या अशा एकमेव पक्षाची झालेली हानी टळली नाही, त्यामुळे त्याची जब्बर किंमत देशाला भरावी लागली.\nगागर में सागर असे संपादकीय\nदि. 9 जानेवारी 2021 साधना अंक मिळाला. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम संपादकीय वाचायला सुरुवात केली व इतर मजकूर/लेख वाचण्यापूर्वी जरा थांबायचे ठरवले. आपले हे संपादकीय म्हणजे प्रिंट मीडियातील नियतकालिकांच्या संपादकांसाठीची नित्यपाठ आहे, असे माझे अल्पमतीचे आकलन आहे. संपादकीयात आपण मांडलेल्या विचारांशी पूर्ण सहमत आहे.\nरामदास स्वामी यांच्या दासबोधमधील मूर्खांच्या लक्षणांपैकी एका लक्षणाचे, आत्मस्तुतीचे, अनुकरण/अनुसरण करून सांगू इच्छितो की, मी माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून ‘ललित’चा नियमित वर्गणीदार-वाचक आहे. ललितच्या वाचनाच्या व्यसना()तूनच धर्मभास्कर, गीतादर्शन, प्रज्ञालोक, पुरुषार्थ, वाङ्‌मयशोभा, पंचधारा, मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, युगवाणी, सत्यकथा, ... आदी मराठी नियतकालिकांचा मी 1970-71 पासूनच वर्गणीदार वाचक झालो. त्यानंतर आलोचना, ज्ञानेश्वर, घरदार, अनुष्टुभ, अंतर्नाद, मनोरा, कविता-रती इत्यादींचासुद्धा मी वर्गणीदार वाचक झालो. माझ्या या भस्म्यारोगी वाचनभुकीने प्राप्त स्वानुभवाने मला नियतकालिकांच्या भवितव्याचा अचूक()तूनच धर्मभास्कर, गीतादर्शन, प्रज्ञालोक, पुरुषार्थ, वाङ्‌मयशोभा, पंचधारा, मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, युगवाणी, सत्यकथा, ... आदी मराठी नियतकालिकांचा मी 1970-71 पासूनच वर्गणीदार वाचक झालो. त्यानंतर आलोचना, ज्ञानेश्वर, घरदार, अनुष्टुभ, अंतर्नाद, मनोरा, कविता-रती इत्यादींचासुद्धा मी वर्गणीदार वाचक झालो. माझ्या या भस्म्यारोगी वाचनभुकीने प्राप्त स्वानुभवाने मला नियतकालिकांच्या भवितव्याचा अचूक() वेध घेऊ शकणारा जणू ज्योतिषी() वेध घेऊ शकणारा जणू ज्योतिषी()च करून टाकले. आजवर बंद पडलेल्या()च करून टाकले. आजवर बंद पडलेल्या() काही नियतकालिकांना ते बंद पडण्यापूर्वी/तीनेक वर्षांपूर्वीच ते नियतकालिक बंद पडणार असे मी वारंवार (सप्रमाण कारणमीमांसेसह) कळविले होते. ती नियतकालिके बंद का पडली, याची सविस्तर कारणमीमांसा (पंचसूत्रीसहित) आपल्या या ‘गागर में सागर’ अशा संपादकीयात स्पष्टपणे सापडते. म्हणूनच मला संपादकीयात नमूद प्रिंट मीडियाच्या भवितव्याबद्दल मांडलेले विचार पूर्णपणे पटतात.\nलखनसिंग कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया\nप्रतिसाद (10 ऑगस्ट 2019)\nप्रतिसाद (05 ऑक्टोबर 2019)\nप्रतिसाद (20 जुलै 2019)\nप्रतिसाद (7 सप्टेंबर 2019)\nमुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे\nघडू नये ते घडते आहे\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nमहाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक...\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33860/", "date_download": "2021-06-17T22:57:21Z", "digest": "sha1:4I5QQLTTMPHQV3MT2VMCTBUU7AEYZCZE", "length": 26008, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "संक्षेप – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप���स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसंक्षेप : दीर्घ लांबीचे शब्द, शब्दसमूह वा वाक्यांश यांची निदर्शक अल्पाक्षरचिन्हे वापरून केली जाणारी लघुरूपे वा शब्दसंकोचन. संप्रेषणात (विशेषत: लिखित) त्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. कित्येकदा लिखाणात वा उच्चरणामध्ये दीर्घ लांबलचक नावे वारंवार येत असल्यास, ती तशीच दीर्घपणे वापरणे गैरसोयीचे ठरते. अशा वेळी त्यांचे संक्षेप उपयुक्त ठरतात. संक्षेप करण्यामागे व वापरण्यामागे अनेक प्रकारची उद्दिष्टे व तत्त्वे संभवतात. लेखनसुकरता आणि मजकुरातील जागेची काटकसर ही त्यांतील दोन प्रमुख व मूलभूत उद्दिष्टे होत. लिखित तसेच छापील मजकुरातील वाक्ये, तक्ते व कोष्टके, आकृत्या व चित्रवर्णने इत्यादींमध्ये जागेची बचत व सुलभता, या दृष्टींनी संक्षेप विशेषत्वाने वापरले जातात. तव्दतच सूची, तळटीपा, संदर्भगंथसूची इत्यादींबाबतही संक्षेप वापरणे सोयीस्कर ठरते.\nसंक्षेपांचा वापर प्राचीन काळापासून चालत आला आहे. प्राचीन काळातील थडगी, स्मारके, नाणी, कोरीव लेख यांवरील लिखाणात संक्षेप चिन्हे वापरल्याचे आढळून येते. कारण तिथे जागेच्या अभावी शब्दांची लघुरूपे वापरणे अनिवार्य ठरत असे. कालांतराने पपायरसे, चर्मपत्रे अशी आदय लेखनसाधने उपलब्ध झाल्यावर हस्तलिखितांच्या लिखाणाचे प्रमाण जसे वाढत गेले, तसे लेखनप्रत तयार करणाऱ्या प्रतकारांनी लिहिण्याचे श्रम व वेळ यांत बचत करण्यासाठी संक्षेपांचा वापर मोठया प्रमाणात केला. प्राचीन ग्रीक कोरीव लेख, मध्ययुगीन हस्तलिखिते (उदा., ‘ DN ’ हा ‘ डॉमिनस नॉस्टर ’चा संक्षेप), कुराणाच्या प्रती यांत संक्षेपांची अनेक रूपे आढळतात. सिसरोचा सचिव मार्कस टूलियस टिरो याने अनेक संक्षिप्त रूपे रूढ केली. उदा., ‘ अँड ’ (आणि) या अर्थी & ही खूण. काही लॅटिन संक्षेप अद्यापही प्रचलित आहेत. विसाव्या शतकात विज्ञाने, तंत्रविदया, उदयोग-व्यवसाय इ. क्षेत्रे मोठया प्रमाणात विस्तारत गेली तसेच शासकीय अभिकरणांची संख्याही वाढत गेली. अशा सर्वच क्षेत्रांत विपुल प्रमाणात संक्षेपचिन्हे निर्माण करण्यात व अतिवापराने रूढ करण्यात आली. अशा संक्षेपांचा अफाट शब्दसंग्रह बहुधा सर्वच भाषांत आढळून येतो. सर्वसाधारण तसेच विशेषीकृत संप्रेषणात त्यांचा वापर सर्रास व मोठया प्रमाणात केला जातो. गणित, सांख्यिकी, भौतिकी तसेच इतरही तांत्रिक व शास्त्रीय विषयक्षेत्रांत अक्षरसंक्षेपांऐवजी अन्य संक्षेपचिन्हेच अधिक प्रमाणात वापरली जातात.[⟶ गणितीय संकेतने, चिन्हे व संज्ञा] चिन्हे व ⇨ प्रतीके ही संक्षेपाहून भिन्न असली, तरी ती संक्षेपनिर्देशनाचेच कार्य करतात. तारायंत्रविदया, संगणकादी माध्यमे यांच्या संप्रेषणात दीर्घ शब्द, वर्णनात्मक भाषा वा भाषिक विस्तार यांना फारसा वाव नसतो त्यामुळे संक्षेपचिन्हांचा वापर अपरिहार्य ठरतो. लघुलेखनात गतिमानता आवश्यक असल्याने लघुलिपी ही प्राय: संक्षेपचिन्हांचीच बनलेली असते. तव्द��च सांकेतिक लेखनात भाषिक अतिरिक्ततेला अवसर नसल्याने गुप्तलेखनशास्त्रात संक्षेपचिन्हांचा वापर अनिवार्य ठरतो.\nसंक्षेपांची निर्मिती अनेक प्रकारे होते. त्यातून संक्षेपांची अनेक रूपे प्रचलित झाली आहेत. काही संक्षेप शब्दांची आदयाक्षरे वापरून तयार केले जातात. उदा., N हा नाऊनचा संक्षेप, Co हा कंपनीचा संक्षेप, Gen (Genesis), Nov. (नोव्हेंबर) इत्यादी. काही संक्षेप शब्दातील महत्त्वाची, कळीची अक्षरे निवडून तयार केले जातात. उदा., Ltd (लिमिटेड), VTOL (व्हर्टिकल टेक्ऑफ अँड लँडिंग) इत्यादी. काही संक्षेप शब्दाचे पहिले व शेवटचे अक्षर घेऊन बनविले जातात. उदा., Rd (रोड), Ca (circa) इत्यादी. बोलताना सहसा शब्दांचे संक्षेप न उच्चरता पूर्ण शब्द उच्चरण्याची प्रवृत्ती असते. मात्र क्वचित संक्षेपही उच्चरले जातात. उदा., Ltd हा कित्येकदा एल्-टी-डी असा उच्चरला जातो. प्रचलित बोलीभाषेत काहीवेळा शब्दाचे खंडन (ट्रंकेशन) करून त्याचा संक्षेप वापरला जातो. उदा., ‘ मेट्स ’ हे ‘ मेट्रोपॉलिटन्स ’ Mo संक्षिप्त रूप होय. आद्याक्षर संज्ञा (ॲकॉनिम्स) हा संक्षेपाचाच एक प्रकार होय. दीर्घ शब्दसमूहातील वा वाक्यांशातील सुट्या शब्दांची आद्याक्षरे घेऊन जे संक्षेप बनवले जातात, त्यांस आदयाक्षर संज्ञा म्हणतात. उदा., ‘ यूनेस्को ’ (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन). अशा आदयाक्षर जुळणीतून काही वेळा उच्चरक्षम स्वतंत्र शब्द तयार होतात. उदा., ‘ रडार ’ (रेडिओ डिटेक्टिंग अँड रेजिंग), ‘ स्नाफू ’ (सिच्युएशन नॉर्मल, ऑल फाउल्ड अप), ‘ नासा ’ (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲड्-मिनिस्ट्रेशन) इत्यादी. किंवा अलग रीत्या उच्चरली जाणारी सुटी अक्षरेही तयार होतात. उदा., ‘ वाय्एम्‌सीए ’ अशी सुटी अक्षरे सामान्यत: मध्ये पूर्णविराम न देता लिहिली जातात. काही संक्षेप स्थलवाचक असतात (उदा., यू. एस्. ए.), तर काही संस्थावाचक असतात. अधिकृत संस्थात्मक दीर्घनामांचे निर्देश संक्षेपाने करण्याची प्रवृत्ती सर्वत्रच आढळते. उदा., NSPCC (नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ कूएल्टी टू चिल्ड्रेन). नित्याच्या व्यवहारात अनेक संक्षेप सततच्या वापराने रूळलेले असतात. उदा., एस्टी (स्टेट ट्रान्सपोर्ट), म. रा. वि. मं. (महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळ), आय्आय्‌टी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), टेल्को (टाटा एंजिनियरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड) इत्यादी. विदयापीठाच्या पदव्या, मेट्रिक पद्धती, वजन-मापे वगैरे क्षेत्रांत प्राचुर्याने संक्षेप वापरले जातात.मराठी विश्वकोशा त नोंदींच्या विवेचनात तसेच चित्रे, आकृत्या, तक्ते, कोष्टके यांत जे मराठी व इंग्रजी संक्षेप वापरले आहेत, त्यांची यादी प्रत्येक खंडाच्या प्रारंभी दिली आहे. परिभाषासंग्रहा त (खंड २१) निरनिराळे विषय व उपविषय यांसाठी जे संक्षेप वापरले आहेत, त्यांची यादी दिली आहे.\nकाही मोजके रूढ व प्रचलित संक्षेप पुढे उदाहरणादाखल दिले आहेत. इंग्रजी : A. A. (अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस), A. D. (Anno Domini – इन द यिअर ऑफ अदर लॉर्ड), एड्स (ॲक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम), बी. सी. (बिफोर क्राइस्ट), सीडी (कॉम्पॅक्ट डिस्क), C/o (इन केअर ऑफ), डीएनए (deoxyribonucleic acid), e. g. (exempli gratia-फॉर एक्झँपल), इसीजी (इलेक्ट्रो- कार्डिओग्रॅम), ओके (करेक्ट, ऑल राइट), ओपेक (ऑर्ग्नायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज), PAYE (पे ॲज यू अर्न), पीसी (प्रिव्ही काउन्सिलर / पोलिस कॉन्स्टेबल / पर्सनल कंप्यूटर), Q. E. D. (quod erat demonstrandum -विच वॉज टू बी शोन ऑर प्रूव्ह्‌ड), आर्ए (रॉयल अकॅडमी), R. S. V. P. (Repondez, sil vous plait -आन्सर, इफ यू प्लीज).\nमराठी : अक्र. (अणुक्रमांक), आं. ए. (आंतरराष्ट्रीय एकक), इ. (इत्यादी), इं. भा. (इंग्रजी भाषांतर), इ. स. पू. (इसवी सन पूर्व), उ. अश. (उपयुक्त अश्वशक्ती). उदा., (उदाहरणार्थ), कॅमू. (कॅलरीमूल्य), किमी.२ (चौरस किलोमीटर), वि. गु. (विशिष्ट गुरूत्व), संपा. (संपादक/संपादित), सु. (सुमारे), º से. (सेल्सिअस-तापमान), सेंमी.३ (घन सेंटिमीटर) इत्यादी.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T23:36:06Z", "digest": "sha1:Z62XFGNC2MC4EQ4VPMIEGVKTQNOISTFS", "length": 10571, "nlines": 77, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "या 4 मार्गांनी म्युच्युअल फंडाला आधारमधून कसे जोडावे ते येथे आहे. म्युच्युअल फंडाला आधार कशाप्रकारे जोडावे ते 4 मार्ग आहेत - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nया 4 मार्गांनी म्युच्युअल फंडाला आधारमधून कसे जोडावे ते येथे आहे. म्युच्युअल फंडाला आधार कशाप्रकारे जोडावे ते 4 मार्ग आहेत\nप्रकाशित: शुक्रवार, 9 एप्रिल, 2021, 18:22 [IST]\nनवी दिल्ली: आधार कार्ड हे भारतात राहणा-या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बर्‍याच सरकारी योजनांशी संबंधित असल्याने ते एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी नियमांनुसार भारतातील प्रत्येक नागरिकाचा विशिष्ट ओळख पटका काही महत्त्वाच्या कागदपत्रांशी जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाला आधारशी जोडणे देखील आवश्यक आहे. डिजिटल आधार कार्डः डाउनलोड करणे, सोपी प्रक्रिया येथे आहे\nम्युच्युअल फंडांना आधारशी जोडले जाऊ शकतात असे 4 मार्ग आहेत\nआपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का, मग हे समजून घ्या की सरकारने म्युच्युअल फंडाला आधार कार्डशी जोडले जावे, अशी सूचना जारी केली आहे. या लेखात, आम्ही आपल्याला चार मार्ग सांगू. आपण म्युच्युअल फंडाचे अनुसरण करून आधार क्रमांकासह दुवा साधू शकता. आपण ऑनलाइन, ऑफलाइन, एसएमएस आणि ईमेलद्वारे 4 पद्धतींचा वापर करुन म्युच्युअल फंडांना आधारशी कनेक्ट करू शकता.\nमुलांसाठी निळे आधार कार्ड आवश्यक आहे, जीवन बनवण्याची संपूर्ण प्रक���रिया\nपॅन-आधार लिंक जोडण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत संधी मिळाली\nड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि परमिटची वैधता वाढली, किती काळ माहित आहे\nपॅन-आधार लिंक: घाई करायला अवघ्या 6 दिवस बाकी आहेत, अन्यथा तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल\nआधार ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे फायदेशीर ठरेल\nडिजिटल आधार कार्डः डाउनलोड करणे, सोपी प्रक्रिया येथे आहे\nहे आर्थिक काम 31 मार्चपूर्वी पूर्ण करा, अन्यथा नंतर त्रास होईल\nनिवृत्तीवेतनाधारकांसाठी मोठी बातमी: यापुढे आजीवन दाखल्यासाठी आधार आवश्यक नसतो\nकाही मिनिटांत, सोप्या मार्गाने ड्रायव्हिंग परवान्यासह आधार लिंक करा\nजर महिलांकडे आधार कार्ड असेल तर एलआयसीला या पॉलिसीमध्ये अधिक फायदा होईल\nआधार आयआरसीटीसी खात्याशी कसा जोडायचा, मार्ग अगदी सोपा आहे\nआधार: हे कधी आणि कोठे वापरले गेले आहे, काही मिनिटांत घरी कसे बसता येईल ते जाणून घ्या\nताज्या बातम्यांचे अलर्ट मिळवा.\nआपण आधीच सदस्यता घेतली आहे\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: मी या 10 व्यायामा सोडल्या नाहीत आणि फक्त 10 दिवसात 2 किलो कमी केले\nNext: भारतीय महिलांमध्ये कर्करोगाचा मृत्यू होण्याचा दुसरा सर्वाधिक धोका, आपण हे कसे टाळू शकता हे जाणून घ्या.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/public-awareness-about-eradication-of-waste-in-dharampet-zones/12032131", "date_download": "2021-06-18T00:18:36Z", "digest": "sha1:D4EUUG5GBNCQOHEOO7RIFFPASE3XMIEN", "length": 10277, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "धरमपेठ झोनमध्ये कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nधरमपेठ झोनमध्ये कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती\nस्वच्छ सर्वेक्षण २०१९मध्ये क्रमवारीत बाजी मारण्याचा उद्देश\nनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ दरम्यान लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्यावतीने धरमपेठ झोनअंतर्गत शंकर नगर येथील बास्केटबॉल मैदानात सोमवारी (ता. ३) स्वच्छता व कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.\nयावेळी धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा रॉय, वर्षा ठाकरे, नगरसेवक सुनील हिरणवार, स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, स्वच्छता ॲम्बेसेडर आर.जे. निकेता, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, धरमपेठ झोनचे झोन अधिकारी दीनदयाल टेंभेकर, सिव्‍हीक ॲक्शन ग्रुपचे विवेक रानडे, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे, तेजस्वीनी महिला मंचचे किरण, ग्रीन व्‍हिजील फाउंडेशनच्या सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव आदी उपस्थित होते.\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान मागील वेळी नागपूर शहराने क्रमवारीत मुसंडी मारली. आता क्रमवारीमध्ये सुधारणा करून बाजी मारण्याचे नागपूर महानगरपालिकेचा उद्देश आहे. यावेळी बोलताना स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी म्हणाले, आपल्या परिसराची, शहराची स्वच्छता राखताना कच-याची योग्य विल्हेवाट लावणे, त्यासाठी त्याचे योग्य विलगीकरण करणे गरजेचे आहे. कच-याची विल्हेवाट लावण्यापुर्वी त्याचे विलगीकरण करणे ही पहिली पायरी आहे. मात्र यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. शहराची स्वच्छता राखताना कच-याच्या समस्येपासून सूटका मिळविण्यासाठी कच-याची योग्य विल्हेवाट आवश्यक आहे. मात्र या सर्व प्रक्रियेची नियमीत देखरेखही आवश्यक आहे, असेही स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी म्हणाले.\nयावेळी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जयस्वाल आणि मेहुल कोसुरकर यांनी स्वच्छता ॲप कसे डाऊनलोड करायचे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित सर्व नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड करावे व इतरांनाही करण्यास सांगावे, असे आवाहन केले.\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nसमर्पण सेवा समिति ने किया स्वराज जननी जिजामाता को नमन\nबुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nफेक लाईक, फालोअर्सचा उद्योजक, नेत्यांना फटका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nJune 17, 2021, Comments Off on विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्प�� व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nJune 17, 2021, Comments Off on बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4430", "date_download": "2021-06-17T23:54:35Z", "digest": "sha1:BPUGOAJPP2RDRHXI2NL4VFWXCLOWTRGM", "length": 7909, "nlines": 132, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "राज्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News राज्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम\nराज्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nमुंबई: शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थी व अर्जदारांचे नुकसान होऊ नये म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 15 मार्च, 2021 ते 30 मार्च,2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nया‍ विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील 6 महिन्यांवरील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थी व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करुन घेण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.\nतरी ज्या विद्यार्थी व अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्राप्त झालेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य समन्वयक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.\nPrevious articleडुक्कर आडवे गेल्यामुळे अपघातात दोन शिक्षक जखमी\nNext articleमंडप, कॅटर्स व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ तुपकरांच्या उपस्थितीत जिल्हा कचेरीवर धडक\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आल��� आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-vishnu-joshi-about-p-vitthal-poem-5028259-NOR.html", "date_download": "2021-06-17T23:11:59Z", "digest": "sha1:EBMVHPGORCDJJOHDCRKFYU5L7ADQUA7C", "length": 14040, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vishnu joshi About P Vitthal Poem. Rasik, Divyamarathi | कविता ही माझी रक्तवाहिनी- पी विठ्ठल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकविता ही माझी रक्तवाहिनी- पी विठ्ठल\nआपण कविता का लिहितो या प्रश्नाचं खरं म्हणजे तार्किक उत्तर देणं खूप अवघड आहे. ‘व्यक्त होणं’ एवढ्याच एका निकडीतून आपण लिहीत असतो का या प्रश्नाचं खरं म्हणजे तार्किक उत्तर देणं खूप अवघड आहे. ‘व्यक्त होणं’ एवढ्याच एका निकडीतून आपण लिहीत असतो का समजा आपण लिहिलेच नाही, तर त्याचे काही दृश्य-अदृश्य परिणाम आपल्या किंवा समाजाच्या व्यक्तिमत्त्वावर होतील का समजा आपण लिहिलेच नाही, तर त्याचे काही दृश्य-अदृश्य परिणाम आपल्या किंवा समाजाच्या व्यक्तिमत्त्वावर होतील का आपण लिहितो म्हणजे नेमके काय करतो आपण लिहितो म्हणजे नेमके काय करतो वगैरे अनेक प्रश्न मला पडत असतात. माझा जन्म १९७५ चा म्हणजे, वयाच्या चाळीस पायऱ्या चढून (किंवा उतरून) झाल्या. लिहू लागलो त्यालाही दोन दशकांहून अधिक काळ उलटला. अभावग्रस्त असलेला भूतकाळ आणि भौतिकदृष्ट्या संपन्न असलेला वर्तमानकाळ मी जगतो आहे. या दोन्ही काळाचे मोजमाप जेव्हा मी करतो, तेव्हा त्यात फार मोठे अंतर पडलेले दिसते. पहिला काळ हा अभावाचा असूनही संपन्न वाटणारा, तर दुसरा सर्वार्थाने संपन्न असूनही अस्वस्थ करणारा. अर्थात, ही संपन्नता आणि अस्वस्थता केवळ मानसिक स्वरूपाची आहे का वगैरे अनेक प्रश्न मला पडत असतात. माझा जन्म १९७५ चा म्हणजे, वयाच्या चाळीस पायऱ्या चढून (किंवा उतरून) झाल्या. लिहू लागलो त्यालाही दोन दशकांहून अधिक काळ उलटला. अभावग्रस्त असलेला भूतकाळ आणि भौतिकदृष्ट्या संपन्न असलेला वर्तमानकाळ ��ी जगतो आहे. या दोन्ही काळाचे मोजमाप जेव्हा मी करतो, तेव्हा त्यात फार मोठे अंतर पडलेले दिसते. पहिला काळ हा अभावाचा असूनही संपन्न वाटणारा, तर दुसरा सर्वार्थाने संपन्न असूनही अस्वस्थ करणारा. अर्थात, ही संपन्नता आणि अस्वस्थता केवळ मानसिक स्वरूपाची आहे का जाणिवेच्या पातळीवर फार प्रगल्भ नसलेल्या काळाबद्दलचं आज वाटणारं आकर्षण, हे शंभर टक्के खरं आहे का जाणिवेच्या पातळीवर फार प्रगल्भ नसलेल्या काळाबद्दलचं आज वाटणारं आकर्षण, हे शंभर टक्के खरं आहे का अशा प्रश्नांशी माझा झगडा सुरू असतो. पण एक गोष्ट खरी, मी आज कोणत्याही जाणिवेने लिहीत असेन, पण कळत-नकळत माझी मुळे ही माझ्या भूतकाळाला विसरू देत नाहीत.\nगेल्या दोन-तीन दशकांत जागतिक पातळीवर झालेल्या बदलांचे परिणाम व्यक्ती म्हणून जसे माझ्या जगण्यावर झाले, तसे ते माझ्या गावावर आणि पर्यायाने एकूणच मानवी जीवनावर झाले. ‘काल आणि आज’ अशी तुलना याच परिणामातून आपण करत असतो. पण असं करत असताना, फक्त ‘काल’चंच स्मरण मी करत राहू की ‘आज’वर बोलत राहू, असे द्वंद्व माझ्या मनात सतत सुरू असते. कारण ‘बदलपूर्व’ आणि ‘बदल’ असे दोन्ही काळ मी अनुभवलेले आहेत. या दोन्ही काळांशी माझे नाते आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्वच घटनांनी मी प्रभावित झालो आहे. यातूनच माझा अनुभव आकाराला आला. हे अनुभव बदलत जातात, तशी संवेदनशीलता बदलते. या संवेदनशीलतेतूनच मी या घटनांना वेगवेगळ्या पातळीवर भावनिक, मानसिक प्रतिसाद देत असतो. आणि हा प्रतिसाद देण्यासाठी मला अधिक जवळची वाटणारी गोष्ट आहे, कविता म्हणून व्यक्त होण्यासाठी कविता हे माध्यम मी माझ्यापुरते स्वीकारले आहे.\nकाळ कधीच स्थिर नसतो. कधी काळी आपल्याला व्यापून असणाऱ्या गोष्टी थोड्याच दिवसांत एकदम गैरलागू ठरतात आणि एकदम नव्या गोष्टी आपल्या अस्तित्वावर येऊन धडकतात. आपण हादरतो. अशा बदलांकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. या धडकल्याचे परिणाम समूहावर होतात. तिथल्या पर्यावरणावर, मूल्यव्यवस्थेवर, नैतिक-अनैतिक गोष्टींवर, धर्म आणि अध्यात्मावर, परंपरा आणि प्रदेशावर, एकूणच काय तर, माणसाच्या सर्व जाणिवांवर हे बदल आघात करतात. कधी कधी हे बदल आकर्षक वाटतात. नव्या जगाशी आपण आता जोडले गेलो आहोत, ही जाणीवही त्यात अंतर्भूत असते. पण हळूहळू या बदलांचे दूरगामी परिणाम आपल्यावर हो��� जातात. जुन्या चौकटी तुटून नव्यांची मांडामांड सुरू होते. नवे वाद (इझम), नवी संस्कृती, नवी जीवनप्रणाली, नवी पिढी जन्माला येते. हे सगळे बदल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनशैलीला घडवत जातात. या बदलांना आपण शरण जातो आणि हळूहळू या प्रक्रियेचाच एक भाग बनतो. आपल्या भोवतीचे सांस्कतिक अवकाशही याला अपवाद असत नाही. अशा वेळी माणूस म्हणून जगताना या सगळ्या आसपासच्या घटनांना वगळून आपल्याला जगता येत नाही. या काळात जगताना होणारी आंतरिक घुसमट म्हणूनच मला अस्वस्थ करते. ही अस्वस्थता माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे.\nकौटुंबिक स्तरावरचे अनुभव असोत किंवा भोवतालातले असोत, ते आधी आपण नीट समजून घेतले पाहिजेत, असे मला नेहमी वाटते. समजून घेतल्याशिवाय जगण्याचा निर्णय घेता येत नाही. विद्यमानकाळ हा अनेक स्तरीय गोंधळांचा, अफवांचा, आकस्मिक संकटांचा, अंतर्बाह्य भकास करणारा, प्रेमभावाला शून्य करणारा, तडजोड करायला लावणारा, माध्यमांच्या एकाधिकारशाहीतून नवनव्या सवयी लावणारा, वर्णसंघर्षाचा, धर्म, जात आणि सामाजिक वर्तणूकही निर्धारित करणारा आहे. अशा काळात जगणाऱ्या माणसाच्या मानसिकतेसंबंधीचे भान माझ्याकडे असायला हवे. ते असेल तरच मला इथल्या मूल्यव्यवस्थेची चिकित्सा करता येईल. जीवनाविषयी/ वर्तमानाविषयी काही प्रश्न उपस्थित करता येतील. या सगळ्या गोष्टी मी आधी माझ्याशी पडताळून बघतो, म्हणून माझ्या काही कविता आत्मकेंद्री किंवा आत्मनिष्ठ जाणिवांच्या वाटत असल्या तरी, या माझ्या कवितांचा स्वर हा तसा समूहाचाच स्वर आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर ही सामाजिक आत्मनिष्ठेची कविता आहे, असे म्हणता येईल. आयुष्य जसे नीट कळल्याशिवाय नीट जगता येत नाही, तशीच कवितासुद्धा कळायला हवी. आपल्या काव्यगत जाणिवा जर समृद्ध व्हायच्या असतील, समाजमनाचे वास्तवचित्रण आपल्याला करायचे असेल तर अत्यंत आत्मीय भावनेनेच अनुभव समजून घ्यावे लागतील. आज व्यक्ती आणि समाजाच्या सुखदु:खाचे स्वरूप बदलले आहे. अभिरुचीचा स्तर बदलला आहे. काळानुसार कवितेची आशयरूपे आणि आकृतीबंधही बदलत आहेत. कारण कविता ही जीवनाशी समांतर असणारी निर्मिती आहे. माझी कविताही तशीच बदलत गेली आहे. पण आपल्या प्रारंभिक प्रभावातून मुक्त होता आले पाहिजे. आपल्याला आपली कविता सापडायला हवी. कविता पूर्णांशाने कधीच आपल्याल��� सापडत नसते, हे जरी खरे असले, तरी किमान तिच्या आसपास जाण्याचा तरी आपण प्रयत्न करायला हवा. मी तसा प्रयत्न करतो आहे. अर्थात, अद्याप पोहोचलेलो नाही.\nकविता ही खूप गंभीर अशी कृती आहे, असे मला वाटते. ती अगदी सहजपणे तुमच्याजवळ येत नाही. ती आतून आली पािहजे. तशी ती येत नसेल, तर तिच्या जवळही आपण फिरकू नये. कारागिरी करून वाहवा मिळवणारी कविता दुर्दैवाने आज खूप वाढली आहे. अशा प्रदूषित काळात मी माझ्या कवितेला जपण्याचा प्रयत्न करतो. कविता ही माझी रक्तवाहिनी आहे. जर ती रक्तवाहिनी असेल तर मी तिची काळजी घ्यायलाच हवी.\n(शब्दांकन - विष्णू जोशी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-appeal-to-amrita-fadnavis-to-society-5671635-NOR.html", "date_download": "2021-06-18T00:35:47Z", "digest": "sha1:7XL6MB52YIKBCNDX5OKCI7ZOWBMA3PSP", "length": 5877, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Appeal to Amrita Fadnavis to society | संधी मिळेल तेव्हा समाज, देशाच्या मदतीसाठी पुढे या; अमृता फडणवीस यांचे आवाहन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंधी मिळेल तेव्हा समाज, देशाच्या मदतीसाठी पुढे या; अमृता फडणवीस यांचे आवाहन\nऔरंगाबाद- संधी मिळेल तेव्हा समाज आणि देशाच्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन करत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या दात्यांचे योगदान मोलाचे आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात अमृता यांनी तीन गाणी सादर करीत रसिकांची दाद मिळवली.\nएमजीएम आणि शहर पोलिस दलाच्या वतीने बुधवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद््घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अमृता फडणवीस, प्रधान आयकर आयुक्त श्रीवास्तव, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, माजी मंत्री राजेश टोपे, राजेंद्र दर्डा, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, अभिनेता शरद कपूर, अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते झाले. तरुण संगीत दिग्दर्शक आणि गायक मिथुन शर्मा याच्या “तेरे बिन’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अल्तमश फरेदी, ज्योनिता गांधी आणि मोहंमद इरफान यांनी हिंदी चित्रपटातील सुरेल गीते गाऊन रसिकांची मने जिंकली. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या खुमासदार शैलीने रस���कांना अापलेसे केले.\nगांधेली, मांटेगाव, गिरसावली, सोनाबाद, धामणगाव, शिवना येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २० कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी या वेळी मदत करण्यात आली. दरम्यान, कॅन्सर झालेल्या दहा मुलांनाही उपचारासाठी मदत केली जाणार असून पोलिस शिपायांच्या गुणवंत पाल्यांनाही उच्च शिक्षणासाठी मदत केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. यशस्वितेसाठी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर, निरीक्षक मधुकर सावंत, अविनाश आघाव, शिवाजी कांबळे, कैलास प्रजापती, ज्ञानेश्वर साबळे, श्रीपाद परोपकारी, मनीष कल्याणकर, लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी परिश्रम घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-bjp-incumbent-will-request-to-cm-for-to-break-down-the-pipe-proposal-5031508-NOR.html", "date_download": "2021-06-18T00:17:22Z", "digest": "sha1:B6ZWVYLF7KJ2ASN2KH26WYB4RFTD25C4", "length": 5854, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP incumbent Will Request To CM For to break down The Pipe Proposal | भाजप सीएमना साकडे घालणार, सेनेची दादागिरी झोंबली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप सीएमना साकडे घालणार, सेनेची दादागिरी झोंबली\nऔरंगाबाद- समांतर जलवाहिनीमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि पाइप खरेदीबाबतच्या प्रस्तावावर शिवसेनेने केलेली दादागिरी भाजपला झोंबली असून सेनेने मंजूर करून घेतलेला ठराव विखंडित करावा, अशी मागणी करण्यासाठी मुंबईत गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता आता ही बैठक होणार असून त्यावर सेना भाजपमधील संबंध अवलंबून आहेत.\nसमांतर जलवाहिनी हा शिवसेनेने अस्मितेचा प्रश्न बनवला असताना समांतरला विरोध हा भाजपने अस्मितेचा विषय केला आहे. समांतरवरूनच शिवसेनेवर दबाव टाकून मनपात राजकारण करता येईल, अशी खात्री झाल्यावर भाजपने आपली रणनीती थेट ठेवली आहे. पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजताच भाजपने तो विषय लावून धरीत सेनेची अडचण केली. पाठोपाठ डीआय पाइपचा निर्णय झाला असताना चक्क गुपचूप तो एचडीपीई पाइप वापराचा निर्णय घेण्यात आला. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय मागे घ्यायला लावण्याची भाजपची रणनीती होती, पण शिवसेनेने तो हाणून पाडत ठराव मंजूर करून घेतला. त्याला प्रत्युत्तर देत भाजपने आपल्या हक्काच्या मैदानात म्हणजे स्थायी समितीत फक्त डीआय पाइपच वापरा असा ठराव मंजूर करून घेतला. त्याच दिवशी पालकमंत्री रामदास कदम यांनी भाजपला समांतरला आडवे याल तर आडवे करू, अशी भाषा वापरल्याने भाजपचे पित्त खवळले आहे.\nत्यामुळे भाजपचे पदाधिकारी गटनेते भगवान घडामोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती दिलीप थोरात, शिरीष बोराळकर आदी मुंबईला रवाना झाली.\nशिवसेनेचा ठराव विखंडित करण्याची मागणी\nमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते असल्याने त्यांना भेटून सगळा घटनाक्रम सांगून शिवसेनेचा ठराव विखंडित करण्याची मागणी करण्याचे भाजपने ठरवले आहे. आज त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होणार होती. पण ती झाली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता भेट होणार असून त्यात चर्चा होईल. या भेटीनंतरच शिवसेना भाजपमधील मनपास्तरावरील संबंध कसे राहतील हे स्पष्ट होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/kovid-vaccination-facility-is-now.html", "date_download": "2021-06-17T23:17:52Z", "digest": "sha1:INHXXNUL5EVPHZOOS6WNUPKDUJHSG622", "length": 9877, "nlines": 65, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घ्यावे - संजय गजपुरे , जि.प.सदस्य", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनागभीड४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घ्यावे - संजय गजपुरे , जि.प.सदस्य\nकोरोना चंद्रपूर जिल्हा नागभीड\n४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घ्यावे - संजय गजपुरे , जि.प.सदस्य\nमनोज पोतराजे मे १६, २०२१ 0\nगंगासागर हेटी या जंगलबहुल प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आता कोविद लसीकरणाची सोय\nनागभीड :- कोविड चे वाढते रुग्ण लक्षात घेता व सुरक्षिततेच्या दष्टीने मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आता लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील जंगलबहुल व अतीदुर्गम ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांना अडचणी येत होत्या. नजिकच्या केंद्रावर लसीकरणाची सोय करण्याची मागणी लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जि.प.आरोग्य विभागाने आता सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर कोविद लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.\nआज नागभीड तालुक्यातील वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गंगासागर हेटी या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरणाची सुरुवात पारडी-मिंडाळा-बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले., तालुक्यात यापूर्वी ग्रामीण रुग्णालय,नागभीड व नवेगाव पांडव , तळोधी बाळापुर , वाढोणा,मौशी, बाळापुर बुज. या आरोग्य केंद्रासह काही मोजक्या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण होत असल्याने जंगलबहुल नागभीड तालुक्यातील नागरिकांना केंद्रावर पोहचण्यासाठी अडचण येत होती. गंगासागर हेटी येथे जि.प.प्राथमिक शाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी यांच्या नियोजनातुन व वाढोणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची सोय करण्यात आली होती.\nतालुक्यातील ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले व परिसरातील नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी गंगासागर हेटी या उपकेंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे सांगितले .आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोज आता ८४ दिवसानंतर दिल्या जाणार आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत: च्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची विनंती केली.\nलसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी गंगासागर हेटी येथील सरपंच दिलिप गायकवाड ,उपसरपंच पि.डी. बोरकर , उश्राळमेंढा चे सरपंच हेमराज लांजेवार, मिंडाळा ग्रा.पं.सदस्य व माजी उपसरपंच विनोद हजारे , आकापुर चे मोतीराम पाटील भाकरे , ग्रामसेवक वाय.पी.कापगते , कैलास अमृतकर, होमराज खांडेकर,उपकेंद्राच्या हिवरकर मँडम, पर्वते मँडम , आकापुर च्या आशावर्कर सौ.शुभांगी भाकरे , उश्राळमेंढा च्या आशावर्कर सौ.सारिकाताई शेंडे व संगणक चालक मेघशाम मस्के यांची उपस्थिती होती. गंगासागर हेटी ग्रामपंचायत ने लसीकरणासाठी जनजागरण व पिण्याच्या पाणी सह सर्वपरीने मदत केली होती . भाजपाच्या वतीने यावेळी मास्क चे वितरण करण्यात आले.\nकोरोना चंद्रपूर जिल्हा नागभीड\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/maharashtra-reports-12207-new-corona-cases-and-393-deaths-in-the-last-24-hours/302494/", "date_download": "2021-06-17T23:42:45Z", "digest": "sha1:JQNDNHSAEFJ2FHFQ2TG5CPJJQ2YJOVN4", "length": 12156, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maharashtra reports 12,207 new corona cases and 393 deaths in the last 24 hours.", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Maharashtra corona update: गेल्या २४ तासात बाधितांच्या संख्येत वाढ; १२,२०७ नव्या रूग्णांची...\nMaharashtra corona update: गेल्या २४ तासात बाधितांच्या संख्येत वाढ; १२,२०७ नव्या रूग्णांची नोंद, ३९३ बळी\nदहिसर येथे आज ३ घरांची पडझड, एकाचा मृत्यू\nMumbai Corona Update: मुंबईत १५ हजारांहून अँक्टिव्ह रूग्ण, ६६० नव्या बाधितांची नोंद\nअनिल परब यांचा साई रिसॉर्ट पाडला जाणार, किरीट सोमैय्या यांचा दावा\nनियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख कर्जासाठी शून्य टक्के व्याज, राज्य सरकाराच मोठा निर्णय\nमराठा आरक्षणाचा हेतू प्रामाणिक असल्यास काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका\nगेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी-जास्त होत आली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावाचे प्रमाण लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर पुन्हा वाढल्याचे गुरूवारी दिसून आले आहे. बुधवारी राज्यात दिवसभरात १०,९८९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले तर २६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मात्र आज गुरूवारी कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या २४ तासात १२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले तर ३९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.\n���रम्यान, आज राज्यात १२,२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,७६,०८७ झाली आहे. यासह आज ११,४४९ रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५ टक्के एवढे झाले आहे. यासह सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७३,५६,७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,७६,०८७ (१५.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७६,१६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या एकूण ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १५२२ ने वाढली आहे. हे १५२२ मृत्यू, ठाणे-५७३, पुणे-२४४, नाशिक-८६, अहमदनगर-६७, नांदेड-५८, बीड-५७, यवतमाळ-५७, रायगड-५०, नागपूर-४२, जालना-४०, कोल्हापूर-३६, बुलढाणा-३३, सांगली-३२, अकोला-२१, पालघर-१८, सातारा-१८, चंद्रपूर-१५, रत्नागिरी-१२, औरंगाबाद-१०, गोंदिया-१०, नंदूरबार-९, परभणी-८, सोलापूर-८, हिंगोली-५, उस्मानाबाद-५, गडचिरोली-२, लातूर-२, अमरावती-१, धुळे-१, सिंधुदुर्ग-१ आणि वर्धा-१ असे आहेत.\nMumbai Corona Update: मुंबईत १५ हजारांहून अँक्टिव्ह रूग्ण, ६६० नव्या बाधितांची नोंद\nमागील लेखनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव\nहेरिटेज ट्री संकल्पनेतंर्गत जितके झाडाचे वय तितकी झाडे लावण्यात येणार\nभांडुप येथील घटनेची महापौरांनी केली पाहणी\nसंभाजीराजेंचं मूक आंदोलन,मंत्रालयापर्यंत काढणार मोर्चा\nAvd. प्रकाश आंबेडकरांची मागणी\nPhoto: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत\nPhoto: मुंबईत पावसाला सुरुवात, वातावरणातील बदलाने मुंबईकर सुखावले\nPhoto – निक्की विशालच्या रोमँटिक फोटोंवर नेटकर म्हणाले, कपल व्हा\nPhoto : नभ उतरू आलं…ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा मुंबईकरांनी घेतला आनंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/indian-cricket-teams-limited-overs-series-in-sri-lanka-to-start-on-july-13/300826/", "date_download": "2021-06-17T22:36:52Z", "digest": "sha1:5YGSOSGSKVCGXUQ5V25EKBO4WHBGB6MY", "length": 11010, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Indian cricket teams limited overs series in sri lanka to start on july 13", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IND vs SL : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली\nIND vs SL : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली कर्णधारपदासाठी धवन, हार्दिकमध्ये स्पर्धा\nश्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची लवकरच निवड होणे अपेक्षित असून कर्णधारपदासाठी शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांच्यात स्पर्धा आहे.\nकर्णधारपदासाठी धवन, हार्दिकमध्ये स्पर्धा\nWTC Final : कसोटीत वर्चस्वाची लढाई; भारत-न्यूझीलंडचे पहिल्यावहिल्या जेतेपदाचे लक्ष्य\nWTC Final : भारताचा संघ संतुलित, फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल याची गांगुलीला खात्री\nWTC Final : भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा; जाडेजा, अश्विन दोघांनाही संधी\nराफेल नदालची विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार\nIND vs ENG Women : भारताच्या स्नेह राणाचा भेदक मारा; पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ६ बाद २६९\nगेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.\nविराट कोहलीचा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला असून तिथे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, त्याचवेळी भारताचा दुसरा संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि यजमान श्रीलंकेत तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका होईल. भारतीय संघाच्या या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा प्रसारक सोनीने केली. भारताचे बहुतांश प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर गेले असल्याने श्रीलंकेत भारताचे दुसऱ्या फळीतील खेळाडू खेळतील.\nधवन आणि हार्दिकमध्ये स्पर्धा\nश्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची लवकरच निवड होणे अपेक्षित असून कर्णधारपदासाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात स्पर्धा आहे. तसेच फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट झाल्यास त्याचाही कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकेल. या संघात भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, राहुल चहर यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.\n१३ जुलैपासून दौऱ्याला सुरुवात\nभारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरुवात होईल. एकदिवसीय मालिकेतील तीन सामने १३, १६ आणि १८ जुलैला, तर टी-२० मालिकेचे सामने २१, २३ आणि २५ जुलैला खेळले जातील. परंतु, सामन्यांचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे.\nमागील लेख‘देर आये दुरुस्त आये’ लसीकरणाची जबाबदारी घेण्यामागे दडलेत ३ कारणे – नवाब मलिक\nपुढील लेखकोण आहे हस्बुल्ला मागोडोव्हहा ‘मिनी खबीब’ होतोय सोशल मीडियावर व्हायरल\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने बेबी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/ayush-coronavirus-advisory-in-marathi.html?shared=email&msg=fail", "date_download": "2021-06-18T00:00:18Z", "digest": "sha1:JHW2XMA7VMD6Z52ZFTUORNIE2XE47ETW", "length": 20589, "nlines": 194, "source_domain": "marathidoctor.com", "title": "आयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला, AYUSH Coronavirus Advisory in Marathi", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nआयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला, AYUSH Coronavirus Advisory in Marathi\nशेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\nखालील लेखात कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठीचा आयुष मंत्रालय सल्ला, योगासन, प्राणायाम, जिरे, धणे, लसूण, हळद, च्यवनप्राश, तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, मनुका, गंडुष, नस्य, पुदीना, लवंग, ओवा इत्यादि सर्व माहिती दिलेली आहे. AYUSH Coronavirus Advisory in Marathi\nआयुष मंत्रालयाने कोविड १९ कोरोनाच्या साथी दरम्यान स्वत: ची काळजी घेण्यासाठी खालील उपाययोजना सूचविल्या आहेत.\nकोविड १९ कोरोनाच्या उद्रेकाने जगातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे. शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली (रोग प्रतिकारशक्ती) वाढविणे चांगले आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.\nप्रतिबंध करणे हे उपचार करण्यापेक्षा चांगले:-\nकोरोना व्हायरस आयुष मंत्रालय सल्ला:-\nआयुर्वेदिक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय:-\n२ ) आयुर्वेदिक काढा:-\n३ ) गोल्डन मिल्क:-\nकोरड्या खोकला / घसा दुखणे उपाय:-\nप्रतिबंध करणे हे उपचार करण्यापेक्षा चांगले:-\nआपल्या सर्वांना माहित आहे की प्रतिबंध करणे हे उपचार करण्यापेक्षा चांगला असते.\n१ ) आत्तापर्यंत कोविड -१९, कोरोना व्हायरस साठी कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही त्यामुळे साथीच्या या काळात आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देणारे प्रतिबंधक उपाय करणे चांगले होईल.\n२ ) आयुर्वेद जीवन विज्ञान आहे, आरोग्यसंपन्न आणि आनंदी जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या या देणगीचा उपयोग व प्रसार करावा.\n३ ) आयुर्वेद आरोग्य विज्ञाना मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर विस्त्रृत वर्णन पथ्य, अपथ्य, दिनचर्या व ऋतुचर्या याद्वारे दिलेले आढळते.\nआयुर्वेद हे निसर्गातून निर्माण झालेले आरोग्यशास्त्र आहे. Ayurveda and Coronavirus in Marathi-\n४ ) आयुर्वेदाच्या ग्रंथांमधे वर्णन केलेल्या उपदेशांचे पालन स्वत: च्या आरोग्याचे रक्षण, रोगांपासून प्रतिबंधन करणे व आरोग्यसंपन्न निरोगी जीवन जगण्यासाठी करावे.\n५ ) स्वतःबद्दल जागरूकता आणि प्रतिकारशक्तीची वाढ करून, प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठीआयुर्वेदाच्या शास्त्रवचना मधे जोर देण्यात आला आहे.\n६ ) आयुष मंत्रालय श्वसन आरोग्याच्या संदर्भात विशेष प्रतिबंधात्मक उपाय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील स्वयं-काळजी मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करतो.\nकोरोना व्हायरस आयुष मंत्रालय सल्ला:-\n१ ) दररोज नेहमी पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा.\n२ ) आयुष मंत्रालयाने (#YOGAatHome #StayHome #StaySafe) सल्ला दिल्यानुसार कमीतकमी ३० मिनिटे योगासन, प्राणायाम आणि ध्यान करण्याचा रोजचा सराव करा.\n३ ) जीरा (जिरे), धनिया (धणे) आणि लहसुन (लसूण) , हळदी (हळद) ईत्यादि मसाले अन्नपदार्थ शिजवताना वापरावेत.\nहळद गुण व औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi\nआयुर्वेदिक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय:-\n१० ग्रॅम (१ चमचा) च्यवनप्राश चे रोज सक���ळी सेवन करावे.\nमधुमेह असलेल्यांनी बिना साखरेच्या च्यवनप्राश चे सेवन करावे.\n२ ) आयुर्वेदिक काढा:-\nदिवसातून एक किंवा दोन वेळा तुळशी (तुळस), दालचिनी (दालचिनी), कालिमिर्च (काळी मिरी), सुंठ (वाळलेले आले) आणि मनुका पासून बनविलेले हर्बल चहा / डिकोक्शन / काढा प्या.\nआवश्यकते नुसार गूळ (नैसर्गिक साखर) आणि / किंवा ताजे लिंबाचा रस त्यात घाला.\n३ ) गोल्डन मिल्क:-\nअर्धा चहाचा चमचा हळद (हळद) चूर्ण १०० मिली गरम दुधात – दिवसातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे.\nकोरोना व्हायरस कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध CoronaVirus in Marathi\nनाकामधे तेल किंवा औषधी द्रव्य सोडणे या प्रक्रियेला नस्य असे म्हणतात.\nतिळाचे तेल / नारळ तेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये (प्रतिमर्ष नास्य) सकाळी आणि संध्याकाळी घाला.\n१ टेबल स्पून तीळ किंवा खोबरेल तेल याचा गंडुष धारण करावा.\nगंडुष २ ते ३ मिनिटे तोंडात धारण करावा आणि त्या नंतर थुंकून टाका. त्यानंतर कोमट पाण्याने मुख स्वच्छ धुवा.\nदिवसातून एकदा किंवा दोन वेळा गंडुष धारण करावे.\nकोरड्या खोकला / घसा दुखणे उपाय:-\n१ ) पुदिना (पुदीना) पाने किंवा अजवाईन ओवा (कॅरवे बियाणे) गरम पाण्यात टाकूण त्याचा वाफारा दिवसातून एकदा घ्या.\n२. खोकला किंवा घशात जळजळ झाल्यास लवंग (लवंग) पावडर नैसर्गिक साखर / मधात मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा सेवन करा.\nसामान्यतः कोरडा खोकला आणि घसा खवखवणे यावर वरील प्रमाणे उपाययोजना केल्या जातात. तथापि, ही लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात चांगले.\nप्रत्येक व्यक्तीच्या सोयीनुसार वरील उपायांचे शक्य तितक्या प्रमाणात पालन केले जाऊ शकते.\nवरील आयुष मंत्रालयचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला हा कोरोना व्हायरस आजार होऊ नये यासाठी आहे, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी नाही.\nहा आयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला आपल्या देशातील १६ श्रेष्ठ आयुर्वेद तज्ञाद्वारे तयार केलेला व आयुष मंत्रालयाने प्रकाशित केला आहे.\nआयुष मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ – https://www.ayush.gov.in/docs/123.pdf\nआले (आर्द्रक) – सुंठ गुण व औषधी उपयोग\nGinger in Marathi, सुंठ – आले गुण व औषधी उपयोग\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nCategories: आजारांची माहितीआहार विहारघरगुती उपाय\nmarathidoctorNasya in MarathiOil Pulling Therapy in Marathiआयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला\nआरोग��य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nCategories Select CategoryCHOuncategorizedआजारांची माहितीआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्यआरोग्य सेवक फ्री टेस्टआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआजारांची माहिती घरगुती उपाय पुरुषांचे आरोग्य व्यायाम, योगा, फिटनेस स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासोबत इतर काही त्रास नसतो. अनेक Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य बाल आरोग्य स्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसर्व मुलांना ( तसेच गरोदर माता, अतिजोखमीच्या व्यक्तींना ) इन्फ्लूएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. दोन्ही Read more…\nआजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nतोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ Read more…\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nतोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi\nकोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nआरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य\nआरोग्य सेवक फ्री टेस्ट\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/mothers-day-2021-these-famous-actresses-left-their-career-after-having-child-check-out-pics-ak-548508.html", "date_download": "2021-06-18T00:35:08Z", "digest": "sha1:UZLZCUOHQP6FXRLIFQ63GO2JAE5CV4SM", "length": 18353, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : आई झाल्यानंतर या अभिनेत्रींनी सोडलं होतं करियर; आता कमबॅकसाठी करतात प्रयत्न– News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;केसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासा��ुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nहोम » फोटो गॅलरी » मनोरंजन\nआई झाल्यानंतर या अभिनेत्रींनी सोडलं होतं करियर; आता कमबॅकसाठी करतात प्रयत्न\nबॉलिवूड मध्ये अशा अनेक प्रसिद्ध तसेच य़शाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. तर संपूर्ण वेळ हा आपल्या मुलांना कुटुंबाला देण्याचं ठरवलं.\nबॉलिवूड मध्ये अशा अनेक प्रसिद्ध तसेच य़शाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. तर संपूर्ण वेळ हा आपल्या मुलांना कुटुंबाला देण्याचं ठरवलं. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री\n60 च्या दशकात आपल्या अभिनयची जादू दाखवणारी तसेच बॉलीवूडची टॉप स्टार राहिलेली अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी मुलांना जन्म दिल्यानंतर अभिनय सोडून दिला होता. त्यांनी एकदा सांगितले होते कि शुटींगच्या बिझी वेळापत्रकातून मुलांना वेळ देणं शक्य नसतं.\nअभिनेत्री बबीता यांनी 6 नोव्हेंबर 1971 ला रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. लग्न झाल्य���नंतरच त्यांनी अभिनय सोडून दिला होता. तर करिश्मा आणि करीना यांच्या जन्मनंतर त्या या क्षेत्रापासून पूर्णपणे दूर झाल्या.\nनीतू कपूर यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक चित्रपटांत काम केलं होत. पण रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या जन्मानंतर त्यांनी अभिनय सोडला.\n90 च्या दशकात सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री करिश्मा कपूर 2003 मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला पण तिचा पतीसोबत घटस्पोट झाला. सध्या करिश्मा मुलांसोबत राहत आहे.\nअभिनेत्री सोनाली बेंद्रे ने 12 नोव्हेबंर 2002 ला फिल्म दिग्दर्शक गोल्डी बहल सोबत लग्न केलं होत. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर तिने करिअर मधून ब्रेक घेतला.\nअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन विषयी वेगळी माहिती देण्याची गरज नाही. ऐश्वर्या एक यशस्वी अभिनेत्री होती पण मुलीच्या जन्मानंतर तिने ब्रेक घतला. पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पण तो तितका यशस्वी ठरला नाही.\nअभिनेत्री जेनेलिया डिसोजा ने 2012 मध्ये रितेश देशमुख सोबत विवाह केला होता. पण मुलांच्या जन्मानंतर ती चित्रपटांत कधीच दिसली नाही.\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_18.html", "date_download": "2021-06-18T00:22:33Z", "digest": "sha1:EG3DQDJL6J5V265HJYMAPH3UVJMEBWWW", "length": 19208, "nlines": 87, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६", "raw_content": "\nरविवार, १८ ऑक्टोबर, २००९\nमाझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६\nदिल्ली मध्ये कामाची, राहण्याची व खाण्याची व्यवस्था उत्तम झाली होती तसेच जे चारी जी होते ते एक सदगृहस्थ, सरळ मार्गी जिवन व तसेच त्यांचे कुटूंब. काही दिवसामध्येच मी देखील त्यांच्या कार्यालयीन जिवनाचाच एक महत्वाचा भाग बनलो, त्यांच्या मुळे किती तरी प्रयोग करुन करुन मी संगणक दुरुस्ती देखील शिकलोच. कधी बोर्ड बदल कधी विंडॊज बदल, कधी प्रिंटर वर काम करुन बघ , तर कधी नेट वर. वेगळ वेगळ्या संकेतस्थळावर जाऊन संगणकाबद्दलची माहीती आपल्याकडे जमा करणे व त्यांचे रात्री बसून अभ्यास करणे ह्यावरच काही महीने माझा जोर होता, चारी जींनी देखील धाडस करुन कधी मला आपला संगणक तर कधी स्वत:चा Laptop दुरुस्ती साठी दिला व मी देखील त्यांच्या विश्वासला तडा जाऊ न देता त्यांचे काम व्यवस्थीत करुन देऊ लागलो, तेव्हा मात्र त्यांनी माझी शिफारीश वेग-वेगळ्या व्यक्ती समोर करणे चालू केले व एखाद दुसरे बाहेरील काम देखील मला ते करण्यासाठी पाठवू लागले, ते नेहमी म्हणायचे \"राज , देखो तुम्हे यह काम सिखना पडेगा क्यूं की यह काम तुम्हे पुरी जिंदगी रोटी देगा.. यहा तुम कहा से कहा तक पोहच सकते हो.. बहोत बहोत ३०००.०० से ८०००.०० रु. ही कमा सकोगे... पर यह जो काम है एक दिन तुम्हे दिन के ५०००.०० रु. कमा के देगा देखना...\" व मी हसून हो म्हणत असे.\nअसेच एक दिवस चारीजींनी मला बोलवले व म्हणाले \" तुम्हे यही करोलबाग में जैन साब के यहा जाना है, वह टी,टी. गार्मेंट के मालिक है... जाणते हो ना टी.टी. \" मी हो म्हणालो व त्यांची परवानगी घेऊन जैन साहबांकडे गेलो दरवाजावर परवानगी घेऊन मी त्यांच्या कार्यालयात पोहचलो तर समोर जैन साहेब बसले होते व मी जाताच त्यांना अभिवादन करुन म्हणालो की \" सर, मै राज जैन, मुझे चारीजींने आपके पास भेजा है, आप को कुछ काम है\" ते हो म्हणाले व मला एका संगणकाकडे बोट दाखऊन म्हणाले \" बेटा, देखो इसे कुछ हुआ है, तथा इस मे मेरे काम ��ी बहोत सारी चीजे है तथा वह मेरी सारी चीजे जरुरत की है\" मी हो म्हणालो व त्यांच्या संगणकाकडे वळलो, थोडेफार काम केल्यावर मी त्यांना सांगितले की काही वस्तूंची गरज आहे व मला ती विकत आणावी लागेल. त्यांनी लगेच किती पैसे लागतील विचारुन घेतले व पैसे मला दिले , काही वेळानंतर मी त्यांचा संगणक चालू करुन त्यांना दाखवला व त्यांच्या सर्व महत्वाच्या फाईली त्यांना दाखवून मी त्यांना सांगितले की काय अडचण होती व किती पैसे खर्च झाले, व वाचलेले पैसे मी त्यांना परत दीले व त्यांची परवानगी घेऊन चारीजीच्या कडे परत आलो तो पर्यंत चारीजी व जैन साहेब ह्यांचे फोन वर बोलणे चालू होते मी गेल्यावर चारीजींनी फोन खाली ठेवला व म्हणालो \" वा, राज आज तो तुमने बडा ही काम कर दिया\" मी हसत म्हणालो \" नही सर, इतना बडा भी नही था यह काम, बस कुछ सामान खराब था, बदल दिया तथा चालू करके उन्हे दे दिया\" ते म्हणाले \" नही, छोटा नही था काम , वहा जो आदमी आता था उसने तो नया पीसी लेने के लिये कहा था तथा वह लुटने के चक्कर में था पर तुम्हारी वजह से उन्ह के पैसे बच गये तथा उन्होने तुम्हे १०००.०० रु. देने के लिए मुझे कहा है तथा शाम के समय उन्ह के यहा जाना व तुम्हे कुछ गिफ्ट भी करना चाहते है\" मी हसलो व म्हणालो \" नही सर इसकी क्या जरुरत है, आप उन्हे मना कर दो कृपा कर के\" पण त्यांनी जे उत्तर दिले ते मात्र माझ्यासाठी एकदम जिवनमार्गच ठरले, ते म्हणाले \" राज, जिवन में कभी पैसे को ना मत कह ना तथा जो तुम ने काम किया है उसका मुल्य जरुर लेना, शर्म पैसे की कभी नही हो नी चाहीए\" मी हसत मान डोलावली व आपल्या कामाला लागलो.\nचारी जींच्या कृपेने तथा माझ्या काही करण्याच्या इच्छेला मान देऊन काही महत्वाच्या व्यक्ती तथा संस्था मला संगणकाच्या कामासाठी बोलवू लागल्या व रोजचा कामाचा व्याप वाढू लागला. तेव्हा चारी जीं नी माझ्या साठी खोली वर एक फोन लावून दिला व म्हणाले की ह्याचा उपयोग आजच्या घडीला सर्वात जास्त होऊ शकतो तेव्हा सर्वांना हा नंबर दे. माझे रोज बस मधून फिरणे तथा पायी चालणे ह्यामुळे तथा काही हवामानाचा फरक असेल त्यामुळे मी काही दिवस आजारी पडलो तेव्हा मात्र चारी जींनी विचारले \" राज, कितना पैसा जोडा है \" मी म्हणालो की जास्त नाही १५०००.०० एक हजार रु. आहेत तेव्हा चारी जीं नी आपल्या जवळचे ५०००.०० रू. दीले व म्हणाले की एखाद दुसरी मोटर-सायकल पाहून खरे���ी करुन टाक आजच, शुभ दिवस आहे आज. मी हो म्हणालो व तेथून सरळ दिनेश जवळ आलो, दिनेश तेथेच त्या गल्ली मध्ये राहत होता माझ्या खोली च्या जवळच जेथे मी जेवण करतो ते त्यांच्या काकाचे हॊटेल. मी दिनेशला एक बाईक हवी आहे असे सांगताच तो मला म्हणाला \" अरे राज सर, क्या बात है, अच्छे टाईम पें बोला है आपने, अभी रुको दो बाईक दिखा देता हूं जो चाहिए वह ले लेना\" मी तेथेच थांबलो व म्हणालो \"ठीक है, जल्दी वापस आना प्लीज मुझे कही जाना है\" तो लगेच गेला व दोन मित्रांच्या बरोबर लवकरच दोन बाईक घेऊन परत आला, दोन्ही RX-100 यामाहा होत्या, एकाची किमंत त्याने २५०००.०० रु. व एकाची १८०००.०० रु सागितली, दोन्हीचा वापर करुन पाहिला व चारीजींना फोन केला व त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला काही त्यातले कळत नाही तुच बघ म्हणून फोन ठेवला. मी जास्त विचार न करता १८०००.०० वाली गाडी घेतली व म्हणालो \" पैसा अभी ले के जाना भाई, लेकिन नाम करा के आज ही देना मुझे\" तो म्हणाला की सेल नोट देइन व ट्रान्स्फर दोन दिवसामध्ये करुन देइन. मी हो म्हणालो.\nबाईक झाली, काम देखील व्यवस्थीत चालू झाले, नोकरी तर होतीच, व राहण्याची देखील अडचण जवळ जवळ संपलीच होती तेव्हा चारी जींच्या सांगण्यावरुन मी एका छोट्याश्या जागी दुकान काढण्याचे नक्की केले पण चारी जीचे एक मित्र व मोठे चित्रपट निर्माते श्री.......... जींनी मला सांगितले की करोलबाग मध्ये एका जागीची बिल्डींग आहे तेथे त्यांच्या शेयर मार्केटचे काम त्यांचा छोटा मुलगा पाहतो तेथे काम चालू कर व तेथेच पुर्वी त्यांच्या मुलाने संगणकाचे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा नाव व फोन नंबर सगलेच तयार मिळेल, मी त्यांच्या ह्या सल्ल्याला हो म्हणून तेथेच काम चालू केले.\nचारी जीची आर्थिक मदत व माझ्या कामावर माझा असलेला विश्वास ह्यामुळे कामामध्ये माझा व्यवस्थित नफा चालू झाला व मी त्यातील काही शेयर चारी जीं तथा तो चित्रपट निर्माता ह्यांना देऊ लागलो.\nएक दिवस चारीजीं नी मला कार्यालयात बोलावले व एका व्यक्तीशी भेट घालून दिली व म्हणाले \" राज, यह जिंदल भाई साब है, इन्ह का बहोत बडा कारोबार है तथा यह तुम्हे अपने साथ रखना चाहते है, तुम जाना चाहोगे \" मी त्या व्यक्तीकडे निहाळून पाहीले तर ५.६ ची उंची व्यवस्थीत कपडे, एक फाईल हातामध्ये व चेह-यावर एक यशस्वी हसू. मी त्या व्यक्त दर्शनाने अथवा चारीं जींचा मान राखावा ह्या उदेशाने म्हणालो \" चारी जी, आजतक आपने जो कहा है कभी मेंने मना की या है \" मी त्या व्यक्तीकडे निहाळून पाहीले तर ५.६ ची उंची व्यवस्थीत कपडे, एक फाईल हातामध्ये व चेह-यावर एक यशस्वी हसू. मी त्या व्यक्त दर्शनाने अथवा चारीं जींचा मान राखावा ह्या उदेशाने म्हणालो \" चारी जी, आजतक आपने जो कहा है कभी मेंने मना की या है \" चारी जींच्या चेह-यावर एक समाधानाचे हसू मी पाहीली व मी त्यांच्या विश्वासानूसारच बोललो हे मला खुप आनंद देऊन गेले. दोन-चार दिवसानंतर मी जिंदल ह्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो व त्यांची भेट घेऊन व्यवस्थीत कामाविषयी माहीती घेतली व त्यांच्या कडुन दोन एक आठवड्याचा वेळ मागून घेतला.\n* काही व्यक्ती तथा संस्थेची नावे काळजीपुर्वक येथे लिहलेली नाही आहेत क्षमा असावी, काहीतरी अनुबंध असल्यामुळे अथवा त्यांचे व्यक्तीगत जिवन येथे महाजालावर येऊ नये ह्या उद्देशाने.\nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ १:४० PM\nविभाग: प्रवास, माझी सफर, लहानपण\n१ डिसेंबर, २००९ रोजी ३:१० PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमाझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६\nमाझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५\nसाला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे\nमाझी सफर... दिल्ली सफर - भाग ४\nमाझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३\nमाझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23881/", "date_download": "2021-06-17T23:25:19Z", "digest": "sha1:O2HKW6ZS2GJ4L6FXOVWATQYMH6NWRG2D", "length": 37185, "nlines": 251, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हायड्रोजनीकरण – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘��्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहायड्रोजनीकरण : रेणवीय हायड्रोजनाच्या दुसऱ्या मूलद्रव्याबरोबरच्या व संयुगाबरोबरच्या विक्रियेला हायड्रोजनीकरण म्हणतात. अर्थात सर्वसाधारण हायड्रोजनाची ही विक्रिया असंतृप्त (द्विबंध वा त्रिबंध असलेल्या) कार्बनी संयुगाबरोबर होते आणि बहुधा हीविक्रिया तापमान, दाब आणि उत्प्रेरक [विक्रियेची गती बदलणारापदार्थ → उत्प्रेरण] यांच्या प्रभावाखाली घडते. हायड्रोजनीकरणाच्या विक्रियांचे अनेक प्रकार आहेत. उदा., विक्रियाशील रेणूंमध्ये हायड्रोजन समाविष्ट होणे आरंभक रेणूंच्या विदलनाबरोबर (विच्छेदनाबरोबर) हायड्रोजनाचा समावेश होणे (याला हायड्रोजनी विच्छेदन किंवा भंजक हायड्रोजनीकरण अथवा हायड्रोजनोलिसिस म्हणतात) आणि ज्या विक्रियांमध्ये समघटकीकरण, वलयीभवन (चक्रीभवन) इ. निष्��न्न होतात अशा विक्रिया, तसेच ज्या विक्रियांमध्ये रेणवीय हायड्रोजन व उत्प्रेरकयांचा संबंध येतो अशा विक्रिया म्हणजे क्षपणकारी ॲमिनीकरण (हायड्रो-अमोनोलिसिस) आणि ऑक्सो विक्रिया (हायड्रोफॉर्मायलेशन).\nएखाद्या रेणूमधील ऑक्सिजन किंवा दुसरे मूलद्रव्य (सर्वांत सामान्यपणे नायट्रोजन, गंधक, कार्बन किंवा हॅलोजन) ज्या विक्रियेतून काढूनघेतले जाते किंवा एका रेणूत हायड्रोजन समाविष्ट होतो, अशी ⇨ क्षपणाची विक्रिया आणि हायड्रोजनीकरण या समानार्थी संज्ञा आहेत. जेव्हा हायड्रो-जनीकरण इच्छित क्षपणजन्य पदार्थ तयार करण्यालायक असते, तेव्हा ती सर्वसाधारणपणे सर्वांत साधी आणि कार्यक्षम कार्यपद्धती असते.\nऔद्योगिक प्रक्रियांमध्ये हायड्रोजनीकरण व्यापकपणे वापरतात. त्याची महत्त्वाची उदाहरणे पुढीलप्रमाणे : मिथेनॉल, द्रवरूप इंधने, हायड्रोजनीकृत वनस्पतिज तेले, वसायुक्त अल्कोहॉले यांचे तदनुरूप कार्बॉक्सिलिक अम्लांपासून संश्लेषण (कृत्रिम रीतीने तयार) करणे अल्डॉल विक्रियेने तयार केलेल्या आल्डिहाइडांपासून अल्कोहॉले संश्लेषित करणे सायक्लो-हेक्झॅनॉल आणि सायक्लोहेक्झीन अनुक्रमे फिनॉल व बेंझीन यांपासून संश्लेषित करणे आणि ॲडिपोनायट्राइलापासून नायलॉनाच्या संश्लेषणासाठी लागणारे हेक्झॅमिथिलीन डाय-अमाइन संश्लेषित करणे.\nहायड्रोजनोलिसिस : हायड्रोजनाच्या समावेशनाशी निगडित असलेल्या रेणूमधील विच्छेदनासाठी विशेषतः ही संज्ञा वापरतात. हायड्रो-जनोलिसिस ही संज्ञा जलीय विच्छेदन व अमोनियी विच्छेदन यांच्याशी समधर्मी (सदृश) असून यांच्यात अनुक्रमे पाण्याच्या व अमोनियाच्याक्रियेने बंधाचे विच्छेदन घडवून आणले जाते. कार्बन-कार्बन, कार्बन–ऑक्सिजन, कार्बन-गंधक आणि कार्बन-नायट्रोजन इ. रासायनिक बंध हायड्रोजनोलिसिस क्रियेने भंग पावतात.\nउत्प्रेरकी हायड्रोजनीकरण : उत्प्रेरकाच्या उपस्थितीत विविध कार्बनी संयुगांचे सहजपणे हायड्रोजनीकरण होते. ॲसिटिलिने सहजपणे हायड्रोजनाचे दोन रेणू समाविष्ट करतात आणि खालील विक्रियेत दर्शविल्याप्रमाणे संपृक्त अनुजात तयार होतात. विक्रियेतील R व R’ म्हणजे ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक किंवा दुसरे इतर गट असतात. उचित परिस्थितीत हायड्रोजनीकरण ओलेफीन या मध्यस्थ टप्प्याला थांबविणे शक्य असते. RC = CR’ + 2H2 → RHC = CHR’ + H2 → RH2C – CH2R’\nओलेफिना���चे हायड्रोजनीकरण वायू वा द्रव प्रावस्थेत करता येते, हे त्यांच्या रेणुभारांवर अवलंबून असते. अशा विक्रियेत निकेलयुक्त उत्प्रेरक व कधीकधी प्लॅटिनम व पॅलॅडियम उत्प्रेरक वापरतात.\nॲरोमॅटिक संयुगांचे क्षपण बाष्प प्रावस्थेत वातावरणीय दाबाला( वा. दा.) किंवा द्रवरूप प्रावस्थेत हायड्रोजनाच्या २०० वा. दा. पर्यंत (२ × १०⁴ किलोपास्काल) करता येते. द्रवरूप प्रावस्थेतील बेंझीन, टोल्यूइन व पॅरासायमीन यांसारख्या ॲरोमॅटिक संयुगांचे हायड्रोजनी-करण निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत सहजपणे करता येते. नॅप्थॅलीनकिंवा प्रतिष्ठापित नॅप्थॅलिने यांच्या हायड्रोजनीकरणातून टेट्रा- किंवा डेकॅ-हायड्रोनॅप्थॅलिने ही द्रव्ये तयार होऊ शकतात.\nआल्डिहाइडे किंवा कीटोने यांसारख्या कार्बोनिल संयुगांचे तदनुरूप अल्कोहॉलांत होणारे क्षपण पुढील विक्रियेत दर्शविले आहे.\nयेथील R हा ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक गट आणि R’ म्हणजेतोच गट किंवा हायड्रोजन अणू असू शकतो. पुष्कळदा R ॲरोमॅटिक गट असतो व अशा वेळी क्षपण अल्कोहॉल टप्प्याला थांबविणे अवघड असते. त्याऐवजी क्षपण पुढे चालू राहून RCH2R’ हायड्रोकार्बन तयार होते. सर्वसाधारणपणे आल्डिहाइडांचे क्षपण कीटोनांपेक्षा जलदपणे होतअसले, तरी अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांमध्ये कोठी तापमानाला आणि फक्त काही वातावरणीय दाबाला दोन्ही संयुगांचे क्षपण होते. पुष्कळदा हायड्रोजनीकारक पात्रात थोडे (१–१००%) पाणी सोडून ईथरनिर्मिती रोखतात.\nइतर प्रक्रिया : विविध प्राणिज वसा आणि सोयाबीन, भुईमूग, सरकी, मासे व देवमासे यांच्यापासून मिळणारी तेले घट्ट (दाट) वाकठीण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर आंशिक हायड्रोजनीकरणाद्वारे करतात. यातून मिळणारी आकार्य वसा घट्ट असतेच शिवाय मार्गारीन,साबण आणि विविध प्रकारची खाद्य व औद्योगिक उत्पादने यांच्याउत्पादनासाठी आवश्यक असलेले गुणधर्म या वसेला असतात. रासायनिक दृष्ट्या या प्रक्रियेत असंतृप्त वसाम्ले (उदा., ओलेइक, लिनोलीइक )आणि ग्लिसराइडांचे संतृप्त संयुगांमध्ये परिवर्तन होते. १००°– ७५०° से. तापमान, १–१४ वा. दा. व निकेल उत्प्रेरक यासारखी सौम्य परिस्थिती एस्टर अनुबंधनांचे हायड्रोजनोलिसिस टाळण्यासाठी वापरतात. या प्रक्रियेत एथिलीन अनुबंधनांचेच हायड्रोजनीकरण होते.\nअम्ले व एस्टरे यांच्या कार्बॉक्सिल ग��ाचे हायड्रोजनोलिसिस होऊन अल्कोहॉले तयार होतात.\nवसायुक्त शृंखलेतील ओलेफिनिक बंधांचे क्षपण होऊ शकते अथवा होत नाही. यासाठी ३५०°– ४००° से. तापमानाला क्षपित कॉपर–अमोनियम क्रोमेट हा उत्प्रेरक वापरतात.\nकार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन यांच्यापासून मिथेनॉलाचे संश्लेषण उच्च दाबाला करतात. कारण CO + 2H2 → CH2OH या विक्रियेत घनफळ घटते. प्रत्यक्षातील विक्रियेचा तापमान पल्ला लहान आहे.३००° से. तापमानाखाली त्वरा मंद असते, ४००° पेक्षा अधिक ताप-मानाला समतोल प्रतिकूल होतो. मिश्र उत्प्रेरकात जस्त, क्रोमियम, मँगॅनीज वा ॲल्युमिनियम यांची ऑक्साइडे असतात (उदा., १०% क्रोमियम ऑक्साइड असलेले झिंक ऑक्साइड). विविध हायड्रोकार्बने व उच्चतर अल्कोहॉल तयार करण्यासाठीही कार्बन मोनॉक्साइडाचे हायड्रोजनीकरण करता येते.\nखनिज तेल, टार (डांबर) व दगडी कोळसा यांचे हायड्रोजनीकरण पुढील गोष्टी साध्य होण्यासाठी करतात : उपलब्ध उत्पादनात सुधारणा करणे, जड तेलांसारख्या कमी प्रतीच्या द्रव्यांचे मौल्यवान इंधनांत परिवर्तन करणे आणि लिग्नाइट व दगडी कोळसा यांसारख्या घन इंधनांचे द्रवइंधनांत रूपांतर करणे. योग्य उत्प्रेरक व परिस्थिती निवडून अशा हायड्रो-जनीकरणाला दिशा देऊन इष्ट अंतिम घटक मिळविता येतात व अशुद्धी (गंधक, नायट्रोजन, ऑक्सिजन) काढून टाकतात.\nउत्प्रेरकी हायड्रोजनीकरणाचे महत्त्व, आकारमान आणि प्रक्रियांचे वैविध्य याबाबतींतील वाढ होत राहू शकेल. उदा., दगडी कोळशाच्या हायड्रोजनीकरणाच्या प्रक्रियांचे संभाव्य व्यापारीकरण आणि खनिज तेलातील अवशिष्ट पदार्थ व शेल तेले यांचे अधिक हलक्या घटकांत परिवर्तन करणे.\nऊष्मागतिकी : हायड्रोजनीकरण विक्रिया सर्वसाधारणपणे व्युत्क्रमी (उलट दिशेतही होणारी) विक्रिया असून तिच्या गतीवर वा त्वरेवर उत्प्रेरकांचा परिणाम होतो परंतु विक्रिया पुढे चालू राहण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर याचा प्रभाव पडत नाही. विक्रिया सुसाध्य आहे की नाही हे समजण्यासाठी विक्रियेतील मुक्त ऊर्जेतील बदल ठरविता येऊ शकतो. हायड्रोजनीकरण विक्रिया ऊष्मादायी आहेत, म्हणजेच विक्रिया होताना उष्णता मुक्त होते वा बाहेर पडते. म्हणून विक्रियेची ही उष्णता विक्रिया-कारकातील उष्णता विनिमयकांमार्फत काढून टाकतात अथवा टाकण्यात येणाऱ्या पदार्थाचे तापमान विक्रिया तापमान���पर्यंत वाढविण्यासाठी हीउष्णता वापरतात.\nतापमानाचा परिणाम : रासायनिक विक्रियेप्रमाणे विक्रिया तापमानाचा हायड्रोजनीकरणाच्या त्वरेवर व व्याप्तीवर परिणाम होतो. व्यवहारतः प्रत्येक हायड्रोजनीकरण विक्रिया तापमान वाढवून उलट्या दिशेत नेणे शक्य असते. उच्च तापमानामुळे पुष्कळदा दुसरा कार्यकारी गट असल्यास निवडक्षमतेची हानी (घट) होते, म्हणून इष्ट उत्पादनाचा उतारा (प्राप्ती) घटतो. समाधानकारक विक्रिया त्वरेशी सुसंगत शक्य तेवढ्या कमी तापमानाला हायड्रोजनीकरण करणे, हा यावरील व्यावहारिक उपाय आहे. पर्याप्त तापमान जरी उत्प्रेरकाचा प्रकार व वय यांवर अवलंबून असले, तरी हायड्रोजनीकरण विक्रियांसाठीचे तापमान सर्वसाधारणपणे ५००° से. पेक्षा कमी ठेवतात.\nदाबाचा परिणाम : हायड्रोजनीकरणाच्या त्वरा सर्वसाधारणपणे हायड्रोजनाचा दाब वाढवून वाढवितात. विक्रिया पुढे जात असताना घनफळात घट होत असणाऱ्या हायड्रोजनीकरणात दाबामुळे समतोल उताराही वाढतो. आर्थिक कारणांसाठी अनेक औद्योगिक हायड्रोजनी-करण प्रक्रिया एका स्थापित दाबाखाली केल्या जातात. परंतु , क्वचितच ३०० वा. दा. पेक्षा अधिक दाबाला केल्या जातात.\nउत्प्रेरक : औद्योगिक उपयोगासाठी हायड्रोजनीकरणाचे उत्प्रेरक सर्वसाधारणपणे घनरूप असून त्यांत धातू, धातूंची ऑक्साइडे व काही लवणे असतात. सवयीच्या उपयोगांनुसार या उत्प्रेरकांचे वर्गीकरण केले जाते. अल्काइन, अल्केन अनुबंधने, आल्डिहाइडे व कीटोने यांच्या हायड्रो-जनीकरणासाठी साजेसे असलेले जोमदार उत्प्रेरक म्हणजे निकेल व कोबाल्ट आणि मॉलिब्डेनम व टंगस्टन ऑक्साइडे वा सल्फाइडे हे होत. आल्डिहाइडे व कीटोने यांच्या टप्प्यांनुसार होणाऱ्या हायड्रोजनीकरणासाठी उपयुक्त असलेल्या सौम्य उत्प्रेरकांमध्ये तांबे, जस्त व क्रोमियम यांची ऑक्साइडे आणि प्लॅटिनम व पॅलॅडियम धातू यांचा अंतर्भाव होतो. मॉलिब्डेनम सल्फाइड व विशेषतः टंगस्टन डायसल्फाइड हे २०,६०० किलोपास्काल (दर चौ. इंचाला ३,००० पौंड) दाबाला क्रियाशील उत्प्रेरक आहेत. हे उत्प्रेरक असंतृप्त संयुगांच्या हायड्रोजनीकरणासाठी आणि C–C, C–O व C–N बंधांचे विदलन घडविण्यासाठी उपयुक्त आहेत.\nधातूंचे आयन व जटिले विद्रावातील हायड्रोजनीकरण विक्रियांचेसमांगी (एकजिनसी) रीतीने उत्प्रेरण करतात, असे आढळले आहे. हे आयन व जटि��े प्लॅटिनम, कोबाल्ट, र्‍होडियम व तांबे यांच्यासह विविध धातूंपासून उत्पन्न होतात. समांगी उत्प्रेरकी प्रणाली स्वाभाविकपणेच रासायनिक व गतिकीय दृष्टीने अधिक साध्या आणि पुष्कळदा अधिक वेचक (विवेचक) असतात. या क्षेत्रातील खुल्या कार्यावरून अंदाज करावयाचा झाल्यास हायड्रोजनीकरण घडविण्यासाठी समांगी उत्प्रेरक वापरण्यास चांगले भवितव्य असल्याचे दिसते.\nसाधनसामग्री : हायड्रोजनीकरण विक्रियांसाठी दोन सामान्य प्रकारची पात्रे वापरतात. तेले व श्यान (दाट) हायड्रोकार्बने यांच्या हायड्रोजनी-करणातल्याप्रमाणे द्रवरूप व घनरूप पदार्थांसाठी वापरली जाणारी पात्रेहा एक प्रकार आहे. तर दुसऱ्या प्रकारचे विक्रिया पात्र उत्प्रेरकाचा पक्का( स्थिर) थर असलेल्या स्तंभासारखे वा नलिकेसारखे असते. ज्या कार्बनी संयुगांचा बाष्प दाब विक्रियेच्या तापमानाला पुरेसा असतो त्यांच्यासाठीहे पात्र वापरतात. उदा., कार्बन मोनॉक्साइडापासून मिथेनॉलाचे संश्लेषण करण्यासाठी असे पात्र वापरतात. यामुळे वायू प्रावस्था व अखंड क्रिया शक्य होते.\nउच्च तापमानाला किंवा दाबाला अथवा या दोन्हींना हायड्रोजन वायूला टक्कर देऊ शकेल अशा प्रक्रियेच्या साधनसामग्रीचा आराखडा तयार करणे व तिची रचना करणे गुंतागुंतीचे काम आहे. ही साधनसामग्री बनविण्यासाठी सामान्यपणे मिश्र पोलाद वापरतात.\nपहा : उत्प्रेरण तेले व वसा वनस्पति-१ हायड्रोजन.\nकेळकर, गो. के. ठाकूर, अ. ना.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. स���. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/3541", "date_download": "2021-06-17T23:07:21Z", "digest": "sha1:XZL2T3GFQS3KFN2EEULRHJW6IJNJ6DMR", "length": 7336, "nlines": 133, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "चला बोटींगला! ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसह बरेच काही! | Varhaddoot", "raw_content": "\n ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसह बरेच काही\n ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसह बरेच काही\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nबुलडाणा: जिल्ह्यातील वैभव असलेल्या विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरद-या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गीक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटींगची सुविधा असून पर्यटकांचा बोटींगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.\nयेथे सध्या दोन बोटींगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा, गोंधनखेड गेटजवळ जिप्सी बुकिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. आता जंगल सफारीबरोबरच पर्यटकांना बोटींगचा आनंद घेता येणार आहे.\nदोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार करण्यात आल्या असून सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. प्रशिक्षित चालक बोटी चालवत आहेत. तसेच याठिकाणी लाईफ सेव्हींग जॅकेटची सुविधाही येथे उपलब्ध आहे. तरी पर्यटकांनी या बोटीचा जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक व्ही.जी.साबळे यांनी केले आहे.\nPrevious articleश्री शिवाजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत\nNext articleराज्य परिवहनतर्फे दर रविवारी पर्यटन विशेष बस सुविधा\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळू�� चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/isolation-clothing/", "date_download": "2021-06-18T00:13:11Z", "digest": "sha1:76Z542ZGFP3WFXL55DDLRBFYWUR4RBGO", "length": 19315, "nlines": 234, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "अलगाव कपडे फॅक्टरी | घाऊक अलगाव कपडे बनवणारे आणि पुरवठा करणारे", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\n3 प्लाई फेस मास्क नॉन-विणलेले डी ...\nउच्च दर्जाचे निर्माता डी ...\nफॅशन गॉगल मास्क मोटरसायकल ...\nनवीन उत्पादनांची सुरक्षा मिळवा ...\nटॉन्जी क्लियर अँटी फॉग प्लास्ट ...\nटॉन्जी न्यू स्टाईल सिलिका जेल ...\nआपातकालीन आपत्कालीन वैद्यकीय सु ...\nलवचिक लवचिक सर्जन एकूणच डोके डिस्पोजेबल पीपी + पे सर्जिकल कॅप\nनिळा वैद्यकीय हेडगियर पे + पेपासून बनलेला आहे आणि उत्पादनाच्या मागील बाजूस एक समायोज्य दोरखंड आहे, जो वेगवेगळ्या लोकांच्या डोक्याच्या आकारानुसार समायोजित केला जाऊ शकतो. उत्पादन श्वास घेण्यासारखे आणि आरामदायक आहे जे हॉस्पिटल, क्लिनिक आणि इतर ठिकाणी वापरण्यासाठी योग्य आहे\nडिस्पोजेबल सर्जिकल कॅप अँटिस्टेटिक क्लीनरूम वर्क हॅट पॅटर्न विनामूल्य\nही पांढरी डिस्पोजेबल सर्जिकल कॅप पॉलिस्टर मटेरियलपासून बनविली गेली आहे, ज्यात पाण्याचा चांगला प्रतिकार आहे आणि डॉक्टरांच्या डोक्यावर प्रभावीपणे संरक्षण करू शकतो. लवचिक पट्टी सर्व प्रकारच्या लोकांच्या डोक्याचा घेर उत्तम प्रकारे बसवू शकते. हे रुग्णालये आणि क्लिनिकसाठी योग्य आहे. , आरोग्य केंद्र इ.\nफॅक्टरी डायरेक्ट सेल नॉन विणलेल्या ब्लू सिव्हिल डिस्पोजेबल कॅप\nनॉन-विणलेल्या फॅब्रिक, सांसण्यायोग्य आणि आरामदायक सामग्रीसह बनविलेले डिस्पोजेबल टोपी, समायोज्य लवचिक डिझाइनसह, बहुतेक लोकांच्या डोक्याच्या आकारासाठी उपयुक्त ठरू शकतात, उत्पादन धूळरोधक आणि श्वास घेण्यासारखे आहे, आणि फॅक्टरी आणि वर्कशॉप्स सारख्या बर्‍याच दृश्यांना लागू केले जाऊ शकते. गोदाम, प्रवास इ.\nडिस्पोजेबल पीपी + पीई नॉन-विणलेले फॅब्रिक ब्लू शू कव्हर नॉन-स्लिप शू कव्हर\nउत्पादनाची सामग्री पीपी + पीई आहे आणि जाड पांढर्‍या फॅब्रिक आणि निळ्या रंगाच्या टेपची रचना जलरोधक, स्लिप-प्रतिरोधक आणि डस्ट-प्रूफचे फायदे ठेवते, परंतु तिचे सौंदर्य देखील टिकवून ठेवते. एक वेळचा वापर, सोयीस्कर आणि स्वच्छताविषयक, रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा आणि इतर ठिकाणांसाठी उपयुक्त\nडिस्पोजेबल पीपी / पीपी + पीई नॉन-विणलेले फॅब्रिक व्हाईट शू कव्हर नॉन-स्लिप शू कव्हर\nपृष्ठभागावर असमान पोत आहे, ज्याचा ग्राउंडसह घर्षणावर चांगला अँटी स्किड प्रभाव आहे. फॅब्रिकमध्ये लवचिकता असते, ओढली गेल्यास ब्रेक करणे सोपे नाही आणि मजल्याला नुकसान करीत नाही. चालताना आवाज मोठा नसतो, कार्यशाळेला भेट देताना खरेदी करण्याची शिफारस केली जाते.\nहाय क्वालिटी डिस्पोजेबल सिव्हिलियन पीपी + पे शू एंटी स्किड नॉन अँटी स्किड कव्हर करते\nहे उत्पादन एक चपटीत जोडा कव्हर आहे. उत्पादनाची सामग्री पीपी + पीई आहे, जी परिणामस्वरूप घसरण्यापासून रोखू शकते, पोशाख प्रतिकार करू शकते, एक वेळ वापर, स्वच्छ आणि स्वच्छताविषयक असेल आणि विविध प्रकारचे रंग निवडले जाऊ शकतात. हे घरे, रुग्णालये, दवाखाने आणि प्रयोगशाळांमध्ये वापरली जाऊ शकते. इतर ठिकाणी\nडिस्पोजेबल लाँग स्लीव्ह मेडिकल सर्जिकल अलगाव गाउन निर्माता\nआमची उत्पादने बळकट आणि टिकाऊ आहेत, तरीही आरामदायक श्वास आणि लवचिकता टिकवून ठेवून कठोर परिश्रम करण्यास सक्षम आहेत. द्रव प्रतिरोध सुनिश्चित करण्यासाठी ते हलके मल्टीलेयर मटेरियलद्वारे बनविलेले आहेत. सर्व आकार, लवचिक कफ आणि कमरबंदांच्या पुरुष आणि स्त्रियांसाठी डिझाइन केलेले एकाच वेळी आराम आणि लवचिकता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.\nहॉट सेल बुले वॉटरप्रूफ डिस्पोजेबल लाँग स्लीव्ह पीपी + पीई आयसोलेशन गाउन\nआमचे डिस्पोजेबल आयसोलेशन गाउन अत्यंत क��र्यक्षम फिल्टरिंग संरक्षणात्मक सामग्रीचे बनलेले आहेत. ते संरचनेत कॉम्पॅक्ट आहेत आणि द्रव आणि कण प्रभावीपणे अवरोधित करू शकतात. आणि त्याला चांगला आराम आहे, आपल्या विविध क्रियाकलापांची पूर्तता करण्यासाठी रबर बँडसह कमरवर लवचिकता समायोजित करा सैल शैली डिझाइन\nनिळा उच्च गुणवत्ता मेडिकल डिस्पोजेबल आयसोलेशन गाउन सप्लायर\nहे उत्पादन एक डिस्पोजेबल ब्लू अलगाव सूट आहे ज्याचे वजन 50gsm आहे. साहित्य पॉलिस्टर आहे. याचा चांगला द्रव प्रतिकार आहे. उत्पादनामध्ये लवचिक कफ आणि कमर समायोजन डिझाइन आहे, जे शरीराच्या वेगवेगळ्या आकारांच्या लोकांना चांगले अनुकूल केले जाऊ शकते.\nसर्वोत्तम निवड डिस्पोजेबल मेडिकल आयसोलेशन गाउन निर्माता\nआमची उत्पादने प्रत्यक्ष अनुप्रयोग वातावरणाच्या अनुषंगाने तयार केली गेली आहेत. उत्पादनांचे कफ त्यांना अधिक सुरक्षित आणि संरक्षक बनविण्यासाठी तयार केले गेले आहेत - लवचिक कमरबंद आम्हाला कामावर अधिक लवचिक आणि सोयीस्कर बनवते.\nटोंगे आणीबाणी वैद्यकीय डिस्पोजेबल निळे वैद्यकीय संरक्षणात्मक कपोल पुरवतात\nकंपनी प्रोफाइल: प्रश्नः आपण नमुने प्रदान करता हे विनामूल्य आहे की अतिरिक्त हे विनामूल्य आहे की अतिरिक्त एक: होय, आम्ही विनामूल्य नमुने प्रदान करू शकतो. ते फुकट आहे. प्रश्नः आम्ही कोट कसा मिळवू शकतो एक: होय, आम्ही विनामूल्य नमुने प्रदान करू शकतो. ते फुकट आहे. प्रश्नः आम्ही कोट कसा मिळवू शकतो उत्तरः साधारणपणे, वाइन केलेले १) वैशिष्ट्य; 2) प्रमाण; 3) साहित्य आणि जाडी; )) मुद्रण नंतर संपूर्ण अवतरण २ hours तासात देण्यात येईल. प्रश्नः आपल्याला मुद्रणासाठी कोणत्या स्वरुपाची डिझाइन फाइल आहे उत्तरः साधारणपणे, वाइन केलेले १) वैशिष्ट्य; 2) प्रमाण; 3) साहित्य आणि जाडी; )) मुद्रण नंतर संपूर्ण अवतरण २ hours तासात देण्यात येईल. प्रश्नः आपल्याला मुद्रणासाठी कोणत्या स्वरुपाची डिझाइन फाइल आहे ए: एआय; पीडीएफ; सीडीआर; पीएसडी; ईपीएस. प्रश्नः आपण डिझाइनमध्ये मदत करू शकता ए: एआय; पीडीएफ; सीडीआर; पीएसडी; ईपीएस. प्रश्नः आपण डिझाइनमध्ये मदत करू शकता उ: आमच्याकडे व्यावसायिक डिझाईन आहे ...\nरुग्णालयासाठी डिस्पोजेबल मेडिकल पीपी + पीई संरक्षण खटला\nउत्पादन वर्णन उत्पादनाचे नाव डिस्पोजेबल मेडिकल पीपी + पीई संरक्षण सूट मटेरियल पीपी 30 ~ 65gsm; पीपी + पीई 35 ~ 65gsm; एसएमएस 35-65gsm; मायक���रोपरस 45 45 ~ gs~ ग्रॅमचा रंग पांढरा आकार एस-6 एक्सएक्सएल, हूडसह सानुकूलित शैली, हुड, कंबर, मनगट आणि मुंग्या या बाजूस लवचिक लांब आस्तीन अनुप्रयोग वैद्यकीय सुरक्षा संरक्षक, खाण इलेक्ट्रॉनिक्स कारखाना, निर्जंतुकीकरण कार्यशाळा, संरक्षक अलगाव, अन्न कारखाना शेती प्राणी पश्री बायोहाझार्ड आणि म्हणून ओ ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://harshalnemade.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T23:41:15Z", "digest": "sha1:S5WIBVPZROW2RMLXZINJNSVBQP24KT4Z", "length": 6527, "nlines": 63, "source_domain": "harshalnemade.com", "title": "सात्विक-आहार-व-आरोग्य - www.harshalnemade.com", "raw_content": "\nसात्विक आहार व आरोग्य\nआहाराचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार होतात. त्यातील राजस आणि तामस आहार हा आरोग्यासाठी आणि योगशास्राच्या हिशेबाने जवळ जवळ त्याज्यच आहे. सात्विक आहार हा शरीर आणि मन यांचे आरोग्य उत्तम ठेवतो. आपल्या शरीराची जडण घडण देशकालपरत्वे बदलत असली तरी सात्विक आहार घेवून त्यातून उत्पन्न झालेले शरीर व मन हे शरीर प्रकृती आणि मन प्रकृती उत्तम ठेवण्यास कारणीभूत ठरते.\nशरीरातील वातदोष आणि पित्तदोष यामध्ये राजस आणि तामस आहाराने संहारशक्ती उत्तम होऊ शकते परंतु सात्विक आहाराने जीवनशक्तीला बल मिळते. सुश्रुताचार्यांनी प्राकृत कफ हा सत्व गुणांचा धरला आहे. आणि पित्त हे देखील सत्व गुणाचे धरले आहे. बिघडलेला कफ आणि बिघडलेला वात यांनी अनंत आजार उत्पन्न होतात. त्यामुळेच सात्विक आहाराला महत्व आहे.\nकोणत्याही प्रकृतीच्या, वयाच्या आणि लिंगाच्या व्यक्तिंनी कोणत्याही पॅथीचे औषध घेत असताना पुढे दिलेले अन्नाचे प्रकार सेवन करून पहावे. अन्नाच्या उष्मांकापेक्षा प्रथिने, कर्बोदके, तैलवर्गीय द्रव्ये यांपेक्षा आयुर्वेदाने अन्नाच्या गुणांना महत्व दिलेले आहे.\n1) दररोज सकाळी उत्तम पद्धतीचा च्यवनप्राश आहारीय मात्रेत घेवून तो पुर्णतः पचल्यानंतर आणि भुकेची जाणीव झाल्यानंतर मीठ न घातलेल्या, भाजलेल���या तांदळाचा भात व दुध असा आहार घ्यावा.\n2) गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी, मुग / तुर याची धने, जीरे तुपाची फोडणी देवून केलेली आमटी, मसाला विरहीत कोणतेही एक फळभाजी, बटाटे, वांगे, टमाटर, रताळे सोडून आणि भाजलेल्या तांदळाचा भात यांचे सेवन भुकेपेक्षा दोन घास कमी करावे. पाणी उकळून गार केलेले प्यावे.\n3) गाजर, काकडी, शतावरी, मुळा, बीट, लाल मूळा, कोबी सर्व प्रकारचे गोड फळे, आंबट फळे अजिबात नकोत, यांचे सेवन भूकेनुसार आणि दोन खाण्यामध्ये किमान ४ तासाचे अंतर ठेवून करावे. यासहच सुक्या मेव्याचा काजू व पिस्ते सोडून देखील वापर करावा.\nआजार आणि प्रकृती यानुसार यातील पदार्थ कमी जास्त होऊ शकतात. धातुचे भांडे तापवल्यानंतर आतील पाणी देखील तापते. तसेच या सात्विक अन्नाने तयार झालेले शरीरातील मन व त्यांची रखरख कमी होऊन मनाचे देखील आरोग्य सुधारते आणि घेत असलेल्या औषधांचा अप्रतिम फायदा होतो.\nकिडनी फेल्युअर आणि आयुर्वेद\nगणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\nदुर्वा - www.harshalnemade.com on गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/28/4122-28736584725384-politics-forest-minister-sanjay-rathod-meets-chief-minister-uddhav-thackeray-927356847283/", "date_download": "2021-06-18T00:23:45Z", "digest": "sha1:TIPL6HX6Q6OXOGTT75MJ7DQAQMJ2AMQ5", "length": 12176, "nlines": 178, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून 'पत्नीला' घेऊन संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; वाचा, काय आहे कारण | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून ‘पत्नीला’ घेऊन संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; वाचा, काय आहे कारण\nम्हणून ‘पत्नीला’ घेऊन संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; वाचा, काय आहे कारण\nपूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड हे त्यांची पत्नी शीतल आणि मेव्हणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.\nराठोड हे सपत्नीक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे मेव्हणेही असणार आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पू��ा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना अशी शक्यताही वर्तवली जात आहे.\nअशातच आता वनमंत्री संजय राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाल्याचे समजत आहे. वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वाढली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजत आहे. अशातच आता वनमंत्री पदासाठी कुणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nआपला वनमंत्री करण्यासाठी मुंबई विरुद्ध विदर्भ; ‘या’ नावांची जोरदार चर्चा\nसंजय राठोड राजीनामा घेऊन ‘वर्षा’वर; वाचा, कशी खेळली जातेय ‘या’ प्रकरणात ‘तांत्रिक’ खेळी\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/saida-imtiaz-toll-due-to-bikini-photoshoot-mhgm-540219.html", "date_download": "2021-06-18T00:08:47Z", "digest": "sha1:Z5XO5SS3RIMA2KVLMCBTWWLSAJ3XS3HF", "length": 17079, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : ‘तुझ्यामुळं धर्म भ्रष्ट होतोय’; बिकिनी फोटोशूटमुळं मुस्लीम अभिनेत्री होतेय ट्रोल– News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nनराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nजगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\n आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि...\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nफेकू नका शिळा भात;���ेसांना करा केरेटिन ट्रीटमेन्ट; पार्लरमध्ये जाणं कराल बंद\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\nकोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nहोम » फोटो गॅलरी » बातम्या\n‘तुझ्यामुळं धर्म भ्रष्ट होतोय’; बिकिनी फोटोशूटमुळं मुस्लीम अभिनेत्री होतेय ट्रोल\n‘असे कपडे का घालतेस...’; बिकिनी परिधान केल्यामुळं मुस्लीम अभिनेत्रीला मिळतायेत जिवे मारण्याच्या धमक्या\nसईदा इम्तियाज ही पाकिस्तान सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. (Saida Imtiaz/ Instagram)\nचित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Saida Imtiaz/ Instagram)\nमादक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. (Saida Imtiaz/ Instagram)\nयावेळी दे��ील तिनं असंच एक बिकिनी फोटोशूट केलं आहे. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. (Saida Imtiaz/ Instagram)\nतुझ्यामुळं मुस्लीम धर्म भ्रष्ट होतोय, धर्माचा अपमान करणं थांबव अशा आशयाच्या प्रतिक्रिया देऊन सईदाला जोरदार ट्रोल केलं जात आहे. (Saida Imtiaz/ Instagram)\nकाही नेटकऱ्यांनी तर संतापाच्या भरात तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या बिकिनी फोटोशूटच्या निमित्तानं सईदा सध्या चर्चेत आहे. (Saida Imtiaz/ Instagram)\nसईदा मुळची पाकिस्तानी असली तरी ती पाकिस्तानात राहात नाही. ती अमेरिकेत राहाते. केवळ चित्रपटांच्या निमित्तानं ती पाकिस्तानात येते. (Saida Imtiaz/ Instagram)\nकाही वर्षांपूर्वी जिओ टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिनं पाकिस्तानात न राहण्याचं कारण सांगितलं होतं. तिच्या स्वातंत्र्यावर बंधन येतात त्यामुळं तिला सुरक्षित वाटत नाही. म्हणून ती अमेरिकेत राहाते. (Saida Imtiaz/ Instagram)\nया मुलाखतीमुळं देखील तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तिच्या चित्रपटांवर बंदी घालावी अशी देखील मागणी झाली होती. (Saida Imtiaz/ Instagram)\nपाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या बायोपिकमध्ये काम केल्यामुळं सईदा खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. (Saida Imtiaz/ Instagram)\nमुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nमुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/LEFT-TO-TELL/894.aspx", "date_download": "2021-06-18T00:34:14Z", "digest": "sha1:2GUFR356QYEDW5R6C7QNKZWODNXZMTCE", "length": 21980, "nlines": 186, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "LEFT TO TELL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nअफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली ‘हूतू’ आणि ‘तुत्सी’ या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.\nरवांडा या आफ्रिकेतील छोट्या देशात वर्षानुवर्षे हुतु आणि तुत्सीया जमातीत वंशभेद होता .शेवटी 1994 साली या दोन्ही जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.जवळजवळ दहा लाख लोक या हत्याकांडात बळी पडले .कोणताही देश त्यांच्या मदतीला आला नाही .लेखिका इम्माकुली इलिबगिझा ही तुत्सी जमातीची तरुणी.या हत्याकांडात तिचे दोन भाऊ आईवडील मारले गेले . हुतु जमातीच्या मुरिंझी नावाच्या इसमाने तिला आणि इतर सात महिलांना आपल्या बेडरूनमधील चार बाय तीनच्या बाथरूममध्ये लपविले . तिथे त्या सर्व नव्वद दिवस राहिल्या . त्या नव्वद दिवसात ती पूर्ण वेळ देवाचा धावा करीत होती . देवावर असीम श्रद्धा असली की चमत्कार घडू शकतो हे तिने सिद्ध केले .या नव्वद दिवसात तिने खूप काही अनुभवले. मृत्यूची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर होती. नव्वद दिवस ते धड बसू शकत नव्हते ..झोपू शकत नव्हते..,एकमेकांशी बोलू शकत नव्हते. त्या नव्वद दिवसात त्यांनी कपडेही बदलले नाही की आंघोळही केली नाही . या दंगलीत शेजारीही त्यांचे शत्रू झाले .ज्यांच्याब���ोबर ती खेळली मोठी झाली त्यांच मित्रांनी मैत्रिणींनी तिच्याकडे पाठ फिरवली .त्याही परिस्थितीत ती तगली . आपले सर्व अनुभव तिने लिहून काढले .अंगावर काटा आणणारी इम्माकुलीची ही सत्यकहाणी . ...Read more\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, व���हीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/11/struggle-of-thrilling-reds-in-chandrapur.html", "date_download": "2021-06-17T23:01:38Z", "digest": "sha1:P6NOEC3CT55KC7CJPICSGKDAUZAOFKU5", "length": 6362, "nlines": 63, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपुरातील चित्तथरारक रेड्यांची झुंज", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरचंद्रपुरातील चित्तथरारक रेड्यांची झुंज\nचंद्रपुरातील चित्तथरारक रेड्यांची झुंज\nमनोज पोतराजे नोव्हेंबर १६, २०२० 0\nपिढ्या-दर- पिढ्यापासून सुरू आहे ही झुंज\nकाळजाचा ठोका चुकवणारी रेड्याची झुंज\nचंद्रपूर :- शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांचा असा खेळ खेळला जातो. शर्यतींवर लाखोंच्या पैजा लागतात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक मालामाल होऊन परतही जातात. यंदाही शहरातील नेहरू नगरलगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली. निमित्त होते रेड्यांच्या पारंपरिक शर्यतींचे. या झुंजीवर लाखो रुपयाच्या शर्यती लागत असल्याने या झुंजीचे शौकीन या दिवशी बरोबर नेमक्या परिसरात दाखल होतात.रेड्यांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन येतात. आणि मग सुरु होतो झुंजीचा खरा थरार. शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार होतात, तर अनेक शौकीन थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमावतात. रेडे येतात. झुंजले जातात. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना होतात. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार आपल्या पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात. मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nisargshala.in/frogs-and-nature-food-chain-camping-near-pune/", "date_download": "2021-06-18T00:30:14Z", "digest": "sha1:UFVIGHIS4Q4AYWR57T3VLAIF362KVUFD", "length": 20820, "nlines": 147, "source_domain": "www.nisargshala.in", "title": "बेडुक व निसर्गाची अन्नसाखळी – निसर्गशाळा – Camping near Pune", "raw_content": "\nबेडुक व निसर्गाची अन्नसाखळी\n८५ दशलक्ष वर्षापुर्वी पासुन आपल्या पश्चिम घाटामध्ये राहणारा एक सर्वात जुना उभयचर जीव कोणता आहे हे तुम्हाला माहित आहे काय\nपश्चिम घाटात आणि केवळ पश्चिम घाटातच आढळणारी जी प्रजाती, मुळशी, वेल्ह्यात आढळल्याच्या नोंदी अद्याप तरी नाहीयेत. या दृष्टीने पाहणे, निरीक्षण करणे आवश्यक आहे. याला डान्सिंग फ्रॉग म्हणतात. पण तो डान्स करीत नसतो तर लाथा मारण्याचा किंवा लाथ मारु शकतो हे दाखवण्यासाठी पाय हलवित असतो. त्यामुळे याला डान्सिंग फ्रॉग न म्हणता किक बॉक्सर फ्रॉग म्हणावे असे मला वाटते.\nहा आहे मावळ पट्ट्यातील सर्वात जुना जाणता जीव. म्हणजे या पृथ्वीवर मानवाचा जन्म होण्याच्याही कित्येक लाखो वर्षांपासुन हा जीव इथे नांदतो आहे.\nहा आहे एक बेडुक.\nआपल्या भागात (पुणे शहराच्या पश्चिम मावळ पट्ट्यात) बेडकांचे अस्तित्व जाणवायला सुरुवात होते ती पावसाच्या आगमनानंतर. कित्येक जातीचे बेडुक जमीनीखाली खोलवर पावसाची वाट पाहत हिवाळा आणि उन्हाळा घालवतात. व पावसाच्या आगमनानंतर ते पृष्टभागावर येतात. आपण मागील एक�� लेखामध्ये मृगाच्या किड्या विषयी माहिती घेतली होती. त्या किड्या प्रमाणेचे हे बेडुक देखील वर्षातील बराच काळ सुप्तावस्थेमध्ये जातात.\nभारतात विशेषतः पश्चिमघाटामध्ये (घाटमाथा) एकुण २०० च्या आसपास जाती आणि किमान दुप्पट उपजाती आहेत. या २०० प्रजातींपैकी १५९ प्रजाती फक्त आणि फक्त पश्चिम घाटामध्येच सापडतात. म्हणजे या १५९ जातीचे बेडुक आख्ख्या जगात फक्त आपल्याकडेच आहेत. इंग्रजीमध्ये अशा प्रजातीस एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ट असे म्हणतात.\nसह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सर्रास आढळणारी बेडकाची ही प्रजात (खालील व्हिडीयो पहा) , पुर्व पट्ट्यातुन मात्र नाहीशी होत आहे. पुर्वी शहराजवळील रान-माळांवर दिसणारी ही प्रजाती आता पश्चिम पट्ट्यातच केवळ दिसते किंवा अशा वातावरणात अजुनही आहे जिकडे रसायने, जल-प्रदुषण नाहीये.\nयाचे नाव आहे हायड्रोफायलॅक्स बहुविस्तारा किंवा याला इंग्रजी मध्ये widespread fungoid frog किंवा fungoid frog असे ही म्हणतात.\nआपल्या कॅम्पसाईट परीसरात एका भात खाचरात यांचा गोतावळाच मला आढळला. अधिक माहिती शोधल्यास समजले की influenza virus H1 hemagglutinin नावाच्या एका विषाणुच्या विरोधात , विषाणु बाधित जीवाचा बचाव करण्यासाठी या बेडकाच्या त्वचेमधील विशिष्ट घटक गुणकारी आहे. या घटकाला Urumin असे म्हणतात. उंदरावर याचा प्रयोग केला आहे असे ही समजते.\nडराव डराव असा बेडकांचा आवाज आपण जोवर वयाने लहान होतो तोवरच आपल्याला ऐकु यायचे. आता आपल्या कानावर मोबाईलच्या रिंगटोन, व्हॉट्सॲपच्या मेसेज नोटीफिकेशन येते. आपण लहान असताना या बेडकांविषयी आपण निर्विकार होतो. क्वचित त्यांची भीती वाटायची. आमच्या गावी मला आठवते घराशेजारी शेणाचा उकिरडा असायचा. उकीरडा म्हणजे शेणखताने भरलेला खड्डा व पावसाळा सुरु होण्यापुर्वीच तो खड्डा रिकामा व्हायचा. पाऊस सुरु झाला की त्या खड्ड्यामध्ये पाणी साठायचे व नकळत त्या खड्ड्यांच्या दिशेकडुन बेडकांचा डराव डराव असा आवाज रात्र रात्र भर ऐकु यायचा. अशी अवस्था कमी प्रमाणात अद्द्याप मावळ पट्ट्यात आहे.\nया बेडकांचा अभ्यास आपण जीवशास्त्रात केला की नाही हे मला आता आठवत नाही. आपल्या एकुणच पर्यावरण व अन्नसाखळीवर बेडकांचा काही परिणाम होतो की नाही हे देखील आजपर्यंत नीटसे माहित नव्हते. मानवी वस्त्यांच्या आसपास बेडुक डास, छोटे किटक खातात. तसेच जंगलांमध्ये देखील किट सदृश्य सुक्ष्म जीव बेडकांचे खाद्य आहे. हे जे सुक्ष्म जीव आहेत ते मुख्यतः शेवाळ, गवत, पाला पाचोळा आदी खाणारे असतात. गंमत बघा. सुर्यापासुन येणा-या ऊर्जेचे रुपांतर वनस्पती पासुन प्राण्यांमध्ये करण्याचे मध्यस्थाचे महत्वाचे काम हे बेडुक करतात. ते कसे\nतर बेडुक हा उभयचर प्राणी साप, पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. या सापांना खाणारे प्राणी आणि पक्षीही आहेत. जर बेडुक संपले तर विचार करा या अन्न साखळीची काय अवस्था होईल.\nबेडुक फक्त साप किंवा प्राणी पक्षांनाच खायला आवडतो असे नाही. इंडियन बुल फ्रॉग नावाची एक बेडकाची जात आहे. ही जात आकाराने भली मोठी होऊ शकते. म्हणजे एखादा पुर्ण वाढ झालेला बेडुक किमान अर्धा किलो पर्यंत वाढु शकतो. जीवन संस्थेचे जगदीश गोडबोलेंच्या सोबत, मी ११ वी ला असताना पवन मावळात १५ दिवस राहण्याचा योग आला होता. या १५ दिवसांत जंगलातील एक्स्ट्रीम सर्व्हायव्हल स्किल्सचे धडे अगदी सहजपणे त्यांनी दिले. हा इंडियन बुल फ्रॉग, जो भाताच्या खाचरांमध्ये सापडतो, आकाराने मोठा असतो, त्याला पकडावा कसा, अलगद कापावा कसा, त्याची चामडे वेगळे कसे करावे याची माहिती त्यांनी दिलेली मला चांगलीच आठवते आहे. नंतरच्या काळात असेही समजले की याच प्रजातीच्या बेडकाची अन्य देशांमध्ये अक्षरशः शेती देखील केली जाते. उच्च प्रथिन युक्त ही बेडुक चवीला अगदी लुसलुशीत चिकन ला देखील लाजवेल.\nसर्वात आधी उल्लेख केलेला ८५ दशलक्ष वर्ष इतका जुना बेडुक जो सह्याद्री मध्ये आढळतो, त्यास इंडियन डान्सिंग फ्रॉग असे ही म्हंटले जाते.\nआपल्या भागात आढळणा-या काही बेडकांचे फोटो खाली आहेत.\nवाघासारखे ठिपके/पट्टे अंगावर असतात म्हणुन याचे नाव टायगरीना असे पडले\nही प्रजाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे कारण आहे त्यांच्या अधिवासात मानवाकडुन झालेला हस्तक्षेप या प्रजातीचे नाव आहे Walkerana phrynoderma यास Indirana phrynoderma असे देखील म्हणतात. सन २००४ नंतर ताम्हिणी परिसरात हा बेडुक दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे ताम्हिणी परिसरात जर तुम्हाला ही प्रजाती दिसली तर अवश्य कळवा.\n१८७० साली एका ब्रिटीश प्राणीशास्त्रज्ञाने या जातीचा शोध निलगिरी जंगलात लावला म्हणुन याला सर्रास निलगिरी बेडुक असे म्हटले जाते. पण ताम्हिणी परीसरात देखील हा बेडुक आढळतो.\nहाच तो इंडियन बुल फ्रॉग..याविषयी काही रोचक माहिती वर लिहिली आहे. प���ण्याच्या जागा, भात खाचरे आदी ठिकाणी अगदी सर्वत्र आढळणारी ही जात अगदी पुण्याच्या कोथरुड,पर्वती भागात देखील पाहिली गेली आहे २००२ सालापर्यंत.\nरंग बदलणा-या सरड्याविषयी आपण वाचले होते..पण हा बेडुक देखील रंग बदलु शकतो. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा आदी भागात हा वर्षारण्यामध्ये आढळतो…\nचपखल पणे उडी मारणारा छोटासा असा हा बेडुक पाणथळ जागांमध्ये असतो.\nझाडे, भिंती, दरवाजे यांना सहजगत्या चिकटु शकतो असा हा सुरुवातीस कालीकत मध्ये आढलेला बेडुक आपल्या भागात देखील आहे. याचे नाव आहे कॉमन इंडियन ट्री फ्रॉग किंवा चुनम फ्रॉग, शास्त्रीय नाव – Polypedates maculatus\nहे अगदी मोजकेच फोटो आहेत. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा या भागात आत्तापर्यंत १९ वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन केले गेले आहे. आणि या १९ मधील ११ प्रजाती सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट अशा आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्वाच्या या घटकाकडे खरेतर तर आपण कुतुहलाने कधीच पाहत नाही. याला पाहुन बरेच जण किळस करतात. खरेतर बेडुक सर्प यांच्या इतके स्वच्छ प्राणी जगात दुसरे कोणतेही नसतात. यांना त्यांच्या अंगावर धुळीचा एक ही कण आवडत नाही. आपल्याकडील बेडकांच्या विश्वात संशोधनासाठी खुप वाव आहे. बेडकांविषयी जनजागरण देखील खुप महत्वाचे आहे. यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे आहे.\nतुम्ही किमान एक गोष्ट करु शकता ती म्हणजे जर तुम्ही कधी मुळशी, ताम्हिणी, वेल्हे भागात आलात तर तुमच्या गाडीच्या चाकाखाली एक ही बेडुक मरणार नाही याची काळजी घ्या.\nआमच्या नवनवीन, माहितीपुर्ण लेखांविषयी अपडेट्स मिळविण्यासाठी 9049002053 या नंबर वर लेख नोंदणी असा मेसेज व्हॉट्सॲप करा.\n← गडकोट आपले वैभव – एक अभ्यास\nपावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे →\n4 thoughts on “बेडुक व निसर्गाची अन्नसाखळी”\nPingback: जरा जपुन, खेकडा आहे तो \nअगदी मुलभूत निसर्गाची माहिती देण्याचे कष्ट घेणे म्हणजे निसर्ग भक्त होणे आहे. निसर्गाच्या घोर अपमानास्पद वागणुकीमुळे करोना विषाणू संपूर्ण मानववंशाला नाही पण मोठ्या गुन्हेगारांना शिक्षा देत आहे. करावे तसे भरावे — डॉ अशोक काळे\nकोकणातही बेडकांच्या विविध जाती आढळतात. माझ्या लहानपणी रत्नागिरी हून मोठ्या प्रमाणावर बेडूक निर्यात केले गेले\nधन्यवाद. आपल्या इथुन बेडकांची निर्यात केली जायची हे तुमच्या मुळे समजले. अजुन काही माहिती असेल तर अवश्य सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4235", "date_download": "2021-06-17T23:34:24Z", "digest": "sha1:EA4C242H33P36HP7CNTADPYZB6VKJUC7", "length": 10749, "nlines": 133, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "मुलींनाही चांगले शिक्षण, समान संधी द्या ! | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News मुलींनाही चांगले शिक्षण, समान संधी द्या \nमुलींनाही चांगले शिक्षण, समान संधी द्या \nजागतिक महिला दिन विशेष\nआज विविध क्षेत्रात महिला पुरुषांचे बरोबरीने किंबहुना अधिक चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. कित्येक महिलांनी आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वावर नावलौकिक मिळविला आहे. मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण, समान संधी मिळाली तर मुली सुद्धा कुटुंबाचा आधार बनू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना चांगले शिक्षण, मुलाच्या बरोबरीने वागणूक देण्याची गरज आहे.\nआपल्या देशात अनेक थोरपुरुषांच्या जडणघडणीत, त्यांच्या कार्यात स्त्रियांचे योगदान आपण अभ्यासले आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रेरणा देवून त्यांची जडणघडण करणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या संघर्षात साथ देणाऱ्या रमाई यासारखी किती तरी उदाहरणे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतील. या सर्व स्त्रिया आपणाला वंदनीय आहेत. शेतकरी, कामगार ते देशाच्या विविध क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या स्त्रिया आजही देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. मात्र, आजही मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला नाही.\n‘मुलगी नको’ या मानसिकतेतून स्त्रीभ्रूणहत्या सारखे प्रकार सुरु झाल्याने सरकारला स्त्रीभ्रूणहत्या विरोधी कायदा करावा लागला. तसेच मुलींना समाजात समान वागणूक मिळावी, चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ राबवून जनजागृती करावी लागत आहे. मुलगा-मुलगी हा भेदभाव समाजातून नष्ट होणे आवश्यक आहे. मुलीला सुद्धा मुलाच्या बरोबरीने शिक्षण, विविध क्षेत्रात समान संधी व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलगी शिकली, सामर्थ्यवान बनली तर आपल्या देशाचा व समाजाचा विकास होण्यास वे��� लागणार नाही. मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. आई, बहिण, पत्नी, मुलगी यांच्यासह प्रत्येक स्त्रीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सुद्धा सहभागी करून घेवून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या घरापासून या बदलाची सुरुवात करूया. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनी मुलींना, महिलांना सन्मान देण्याचा संकल्प करूया \n– उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल कल्याण विभाग, जि.प. वाशिम\nPrevious articleपोलिस शिपाई अनिता एक दिवसाची ठाणेदार\nNext articleप्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण आव्हानात्मक : केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/11/rain-showers-fell-at-some-places-in.html", "date_download": "2021-06-17T23:57:46Z", "digest": "sha1:UMJ5FG5IIE5UKF4S74UL7RYUOXMAHM2F", "length": 4169, "nlines": 61, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरजिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस\nजिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस\nमनोज पोतराजे नोव्हेंबर २०, २०२० 0\nचंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती वरोरा ,राजुरासह आणखी काही तुरळक ठिकाणी सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चंद्रपूरचा पारा मागील आठवड्याच्या सुरुवातीला कमालीचा घसरला होता. ९ नोव्हेंबरला येथे ८.६ अंश सेल्सीअस ���िमान तापमान नोंदविले गेले होते. त्यावेळी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली.त्यानंतर दिवाळीत तापमानात काहीशी वाढ झाली.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/gyms-reopen-in-yavatmal/300671/", "date_download": "2021-06-17T23:41:27Z", "digest": "sha1:2ASXV5PV3YJVK4Y22RI3SLOVALOCHQZQ", "length": 6522, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Gyms reopen in yavatmal", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ यवतमाळमध्ये जिम उघडल्याने फिटनेसप्रेमींमध्ये उत्साह\nयवतमाळमध्ये जिम उघडल्याने फिटनेसप्रेमींमध्ये उत्साह\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\n१३.७% ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत\nजवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून महाराष्ट्र अनलॉक होत आहे. त्यानुसार सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद थेट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन घेता येणार आहे. तसेच जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे त्यामुळे फिटनेसप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.\nमागील लेखमुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहनं दाखल, आपात्कालीन काळात मिळणार तात्काळ मदत\nपुढील लेखMucormycosis: आता १०० पटीने स्वत होणार ब्लॅक फंगसवरील उपचार डॉक्टरांकडून नव्या पद्धतीचा शोध\nकोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता\nसंभाजीराजे-प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर\nगाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण\nशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी\nलिसा हेडनने ब��बी शॉवर पार्टीत केली धम्माल\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेनामध्ये राडा\nPHOTO: किती शिकल्यात बघा दिपिका,आलिया आणि सोनम\nMumbai Rain: आज पुन्हा झाली मुंबईची ‘तुंबई’; येत्या ४८ तासांत अतिमुसळधार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/take-legal-action-against-those-who-make-jaggery-harmful-to-health-warns-of-shetkari-raja-sangharsh-kriti-samiti-30946/", "date_download": "2021-06-18T00:28:42Z", "digest": "sha1:D57GPNMTFJZIWQE44IC4BJXILEBKVRUC", "length": 15314, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Take legal action against those who make jaggery harmful to health, warns of Shetkari Raja Sangharsh Kriti Samiti | आरोग्यासाठी अपायकारक गुळ बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेआरोग्यासाठी अपायकारक गुळ बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचा इशारा\nदौंड तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आणि भयभीत करणारी आहे. अगोदरच या गुऱ्हाळासाठी प्लास्टिक कागद, चप्पल,टायर,रबर,महिलांचे सॅनिटरी पॅड,आदी अविघटनशील पदार्थ या गुऱ्हाळावर गुळ बनवण्यासाठी येत होते आता त्यात कोरोनासारख्या विषाणूजन्य पीपीई किटची भर पडली आहे.\nपारगाव : दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळ घराचे मालक व परप्रांतीय ठेकेदार सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यशी (health) खेळत आहे. कोरोना (Corona) सारख्या विषाणूपासून सरंक्षण होण्यासाठी डॉक्टरांना जे पीपीई किट (Medical waste) दिले जाते ते विषाणूजन्य किट दौंड तालुक्यात गुऱ्हाळ घरात चक्क जाळण्यासाठी मोठमोठ्या ट्रक मधून तालुक्यात येत असल्याचे भयानक चित्�� पहायला मिळत आहे.\nदौंड तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आणि भयभीत करणारी आहे. अगोदरच या गुऱ्हाळासाठी प्लास्टिक कागद, चप्पल,टायर,रबर,महिलांचे सॅनिटरी पॅड,आदी अविघटनशील पदार्थ या गुऱ्हाळावर गुळ बनवण्यासाठी येत होते आता त्यात कोरोनासारख्या विषाणूजन्य पीपीई किटची भर पडली आहे.\nवास्तविक अशा जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा लागू असताना या कायद्याचे उल्लंघन होत आहे. मुळातच मेडिकल वेस्टेजची प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवाना दिलेल्या ठिकाणीच विल्हेवाट लावणे बंधनकारक (legal action) असताना दौंड तालुक्यात मात्र अशा अविघटनशील पदार्थांचे ट्रक भरून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी तालुक्यात असा उद्योग करणाऱ्यांचे रॅकेट असण्याची शक्यता आहे अशी शंका दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाराम तांबे यांनी व्यक्त केली आहे.अशा अविघटनशील कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत,अशा गुऱ्हाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राजाराम तांबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nदौंड तालुक्यात बहुतांश गुऱ्हाळघरे बेकायदेशीर व परप्रांतीय चालवत असल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता त्यांच्यासाठी महत्वाची नसून त्यांच्यासाठी पैसा हेच सर्वच असून पैशासाठी स्थानिकांचे जीव धोक्यात घालत आहेत,\nअशा बेकायदेशीर व आरोग्यासाठी अपायकारक गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सुत्रधार,संबंधित दवाखाने,गुऱ्हाळ मालक,चालक,ठेकेदार,व वाहतूकदार,अशा समाजासाठी घातक परिणाम करणाऱ्या समाज कंटकावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तांबे यांनी केली असून प्रशासनाने त्वरीत याची दखल घ्यावी अन्यथा येत्या २ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा दौंड तालुका शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाराम तांबे यांनी दिला आहे यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना अध्यक्ष राजाराम तांबे, उपाध्यक्ष शांताराम बांदल, सचिव मंगेश फडके, निलेश थोरात आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/soyabeanfuture", "date_download": "2021-06-17T23:03:32Z", "digest": "sha1:6K4EK47D6C7K7LT56IG2JGLHR4OILOZG", "length": 10868, "nlines": 125, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "खरीप हंगामाचे काय होणार? – Patil Biotech Services", "raw_content": "\nखरीप हंगामाचे काय होणार\nकोणते पिक निवडावे म्हणजे कमीत कमी खर्च येईल व जास्तीत जास्त नफा येईल या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक शेतकरी बांधव अहोरात्र शोधत आहे. कधीतर असे होईल..एखादे असे पिक हाती येईल ज्यात रोगराई नसेल, कीड नसेल या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक शेतकरी बांधव अहोरात्र शोधत आहे. कधीतर असे होईल..एखादे असे पिक हाती येईल ज्यात रोगराई नसेल, कीड नसेल एका पिकाला कंटाळला कि शेतकरी याच आशेने दुसरे पिक शोधतो/निवडतो.\nआजकाल सोशल मिडीयावर येणारे व्हिडीओ आणखीच अचाट असतात. एखादा शेतकरी विळ्याने उभे पिक कापत सुटतो, दुसरा त्याचा व्हिडीओ काढतो. मग हा व्हिडीओ शेअर करून करून इतका व्हायरल होतो कि प्रत्येकाकडे तो पाच दहा वेळा तरी पोहोचतो.असे व्हिडीओ नजरेसमोर असेपर्यंत कुणीही ते पिक घ्यायचा विचार करीत नाही..धजत नाही. दुसरे एखादे पिक निवडतो.\nमागील वर्षी कापसाच्या बाबती�� असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले त्यामुळे शेतकर्यांच्या एका मोठा वर्गाने यावर्षी कापूस लागवड करायचे टाळले. मग दुसरे कोणते पिक आहे..यावर उत्तर आले सोयाबीन. सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा आकडा इतका फुगला कि कमोडीटी मार्केट मध्ये \"सोयाबीन\" व \"सोयाबीन तेलाचे\" भाव गटांगळ्या खावू लागले. प्रत्यक्षात जेव्हा हा सोयाबीन, काढणी नंतर\" शेतकऱ्याच्या घरात येईल तो पर्यंत हे भाव रसातळाला पोहोचलेले असतील\". मग हे पिक देखील असेच बदनाम होईल.\nचांगल्या पावसाचा अंदाज असल्याने सोयाबीन चे एकरी उत्पादन वाढण्याची दाट शक्यता आहे त्यातच लागवडीखालील क्षेत्र काही पटीत वाढत असल्याने, \"विक्रमी\" उत्पादन व्हायची शक्यता खूप जास्त आहे. असे विक्रम करण्यात भारतीय शेतकरी अग्रणी आहे. तो लाटेवर शेती करतो, लाट इतकी उंच उंच जाते कि शेवटी तोल जावून \"तो\" बुडायला लागतो.\nअंदाजाप्रमाणे पाउस चांगला झाला तर असे होईल आणि जर पाउसच चांगला नाही झाला तर मात्र सोयाबीनला थोडा चांगला भाव मिळू शकतो. एकूणच काय होईल हे अजूनही पूर्णपणे खात्रीने सांगता येणार नाही. जगातील एकही \"प्रकांड पंडित\" छातीठोक पणे हे सांगू शकत नाही.\nया अश्या परिस्थितीतून सुटकेचा मार्ग काय काय केल्याने या चक्रव्युव्हातून \"शेतकरी\" सुटेल काय केल्याने या चक्रव्युव्हातून \"शेतकरी\" सुटेल तुमच्याजवळ उत्तर आहे का तुमच्याजवळ उत्तर आहे का\nतुमच्या जवळ उत्तर असेल तर या पेजवर खाली प्रतिक्रिया द्यायला एक चौकट आहेत त्यात आपण आपले विचार मांडू शकता. चांगल्या प्रतिक्रिया नावासहित याच लेखात समाविष्ट करून घेतल्या जातील.\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nव्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्ना��� मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक...\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजनाच्या या तिसऱ्या व शेवटच्या भागात ४० दिवसा नंतर...\nअनिश्चिततेच्या खेळात सर्वात पुढे असलेला खिलाडी म्हणजे शेतकरी. राखरांगोळीतून पुनःपुन्हा...\nसरकारने धोरण ठरवायला पाहिजे की आम्हाला चालू वर्षकरिता कुठल्या वाणाचे किती उत्पादन घ्यायचे आहे त्यानुसार ते धोरण राबवायला पाहिजे\nअजय रामचंद्र दुधगवळी June 12, 2018\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nकांद्याचा नफा कसा राखावा\nया वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का\nया वर्षी कापसाचा ताळेबंद कसा असणार\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/nursary/article-43", "date_download": "2021-06-18T00:25:55Z", "digest": "sha1:MLHZMIUGR33S76XVFAKR4A2SHO5ICUBH", "length": 3547, "nlines": 83, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "टिश्युकल्चर केळी रोपांचे ऑनलाईन बुकिंग – Patil Biotech Services", "raw_content": "\nटिश्युकल्चर केळी रोपांचे ऑनलाईन बुकिंग\nपाटील बायोटेक प्रा. ली. ने स्वत:च्या उतीसर्वर्धन प्रयोगशाळेत उच्च दर्ज्याच्या व्हायरस मुक्त केळी रोपांची निर्मिती सुरु केली आहे. इथे दिलेला फॉर्म भरून आपण रोपांची मागणी नोंदवू शकता. फॉर्म भरल्यावर २४ तासात आमचे प्रतिनिधी आपणास फोन करून रोपांची संपूर्ण माहिती व उपलब्धता सांगतात.\nकेळीचे शेड्युल (टपाल खर्च)\nएफ टू एफ बाय एंड सेल\nअसे अनेक उत्पादने आहे जे शेतकरी बांधव आपसात खरेदी-विक्री करतात....\nशेतीमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा\nमक्षिकारी खरेदीसाठी इथे क्लिक करा Loading… चिकट सापळे खरेदी करण्यासाठी...\nमहारष्ट्रात वाढतोय रोपवाटिका उद्योग\nरोपांची वाढ करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणे म्हणजे रोपवाटिका....\nआपणास कोणती रोपे हवीत रोपवाटीकांची यादी पहा आपल्या रोपवाटीकेची नोंदणी करा\nपाटील बायोटेक प्रा. ली. चे हे पेज म्हणजे शेतकरी बांधव व रोपवाटिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/2058", "date_download": "2021-06-17T22:48:35Z", "digest": "sha1:BUO4GUTTNRTFHGDJRRFPHHNJVBPOO7S6", "length": 16980, "nlines": 152, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "किरण रामराव सरनाईक विजयी घोषित; अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News किरण रामराव सरनाईक विजयी घोषित; अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक\nकिरण रामराव सरनाईक विजयी घोषित; अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nअमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत किरण रामराव सरनाईक हे अपक्ष उमेदवार 15 हजार 606 मते मिळवून विजयी ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी श्री. सरनाईक यांना विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र वितरीत केले.\nसहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विजयी उमेदवार म्हणून घोषित होण्यासाठी 14 हजार 916 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पंचविसाव्या फेरीअखेर श्री. सरनाईक यांना 15 हजार 606 मते मिळून हा कोटा पूर्ण झाला. दुस-या क्रमांकाची मते प्रा. श्रीकांत देशपांडे यांना मिळाली.\nतब्बल 36 तासांहून अधिक काळ चालली मतमोजणीची प्रक्रिया\nअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली व सुमारे 36 तासांहून अधिक काळ मतमोजणीची प्रक्रिया चालली. विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मजमोजणी स्थळी गुरुवारी सकाळी सहा वाजताच सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व विविध अधिकारी उपस्थित होते.\nपहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे पूर्ण करण्यात आली. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 86.73 आहे. मतमोजणी दोन कक्षात 14 टेबलवर घेण्यात आली. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर ठेवण्यात आले. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण झाले.\nप्रथम पसंतीच्या पहिल्या फेरीचा निकाल\nप���िल्या राऊंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली.\nया फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- 666, श्रीकांत देशपांडे – 2300, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४\nप्रथम पसंतीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल\nपहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली. या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) : डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७), श्रीकांत देशपांडे – २८२२ (५१२२), अनिल काळे – १४ (२६) , दिलीप निंभोरकर- ४०४ (५५५), अभिजित देशमुख – १४ (२३), अरविंद तट्टे- ६६ (७९), अविनाश बोर्डे- १५७३ (२७४७)), आलम तनवीर- १७(२६), संजय आसोले- ७४ (१०४) , उपेंद्र पाटील- १४ (३५), प्रकाश कालबांडे- ७८२ (१२१९) , सतीश काळे- ११ (८९), निलेश गावंडे- ९३९ (२१२२), महेश डावरे- १४९ (२९०) , दिपंकर तेलगोटे- १०(१६) , डॉ. प्रवीण विधळे- ९ (१६) , राजकुमार बोनकिले- २२४ (५७२), शेखर भोयर- २८११ (४८८९) , डॉ. मुश्ताक अहमद- १७ (२५) , विनोद मेश्राम – ८ (१५) , मो. शकील- १८ (३२), शरद हिंगे- २९ (५४), श्रीकृष्ण ठाकरे- १० (२०) , किरण सरनाईक – २९५७ (६०८८), विकास सावरकर – ३११ (६२५) , सुनील पवार- २१ (५६), संगीता शिंदे- १५५३ (२८५७).\nत्यानुसार दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली. त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला. या कोट्याची आकडेवारी 14916 अशी निश्चित झाली.\nएकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. या गणनेत सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवरून दुस-या क्रमांकाची मते तपासण्यात आली. गणनेअंती कमी मते पडलेल्या उमेदवारांना बाद करण्याची प्रक्रिया सुरु झाली.\nदुस-या पसंतीच्या मतांची गुरुवारी सुरू झालेली प्रक्रिया शुक्रवारी रात्रीपर्��ंत अविश्रांतपणे सुरू होती. त्यात फेरीनिहाय कमी मते मिळालेले उमेदवार बाद होत गेले. अखेरच्या फेरीपर्यंत बाद न झालेल्या उमेदवारांत किरण सरनाईक व श्रीकांत देशपांडे हे उमेदवार उरले. किरण सरनाईक यांना सर्वाधिक मते होती. तथापि, कोटा पूर्ण झालेला नसल्याने दुस-या क्रमांकावरील उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या मतांपैकी दुस-या क्रमांकाची जी मते सरनाईक यांना होती, ती त्यांच्या कोट्यात टाकण्यात आली. त्यानुसार 3 हजार 173 मते जमा होऊन किरण सरनाईक यांना 15 हजार 606 मते मिळाली व त्यांचा कोटा पूर्ण झाला. या प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.\nPrevious articleमुख्यमंत्री आज अमरावतीत, समृद्धी महामार्गाची करणार पाहणी\nNext articleधक्कादायकः बुलडाण्यात शासकीय बालसुधारगृहात दोन मुलांची आत्महत्या\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/667", "date_download": "2021-06-17T23:14:36Z", "digest": "sha1:HXKGUTQ6Y5JDJUDNDE2JZ23ZCLRMO5V5", "length": 7172, "nlines": 140, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "दारुड्या पतीकडून पत्नीची हत्या; जिगाव येथील घटना | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News दारुड्या पतीकडून पत्नीची हत्या; जिगाव येथील घटना\nदारुड्या पतीकडून पत्नीची हत्या; जिगाव येथील घटना\nवऱ्हाड दूत न्युज नेटवर्क\nनांदुरा: दारुड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील जिगाव येथे आज सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. पतीने पत्नीस धारधार शस्त्राने हत्या करून प्रेत शेतात पुरवले होते. जाईबाई सम��धान तायडे (वय ५०) रा. जिगाव असे मृतक महिलेचे नाव आहे.\nजिगाव येथील समाधान तायडे हा त्याची पत्नी जाईबाई हीस नेहमी दारुसाठी पैसे मागायचा. त्यातून त्यांचे नेहमीच वाद व्हायचे. यातून त्याने काल पत्नीची हत्या करून शेतात प्रेत पुरवले. मात्र आज सकाळी शेतात जात असताना काही शेतकºयांना दुर्गंधी येवू लागली. तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी पोहचून पंचनामा केला. तेव्हा मृतक महिलेची ओळख पटली. पोलिसांनी पतीस अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ मनोहर बोरसे, अरुण खुटाफळे तपास करीत आहे.\nPrevious articleनवीन कृषी विधेयक लाभदायक- ना.संजय धोत्रे\nNext articleनववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/document-category/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T23:12:18Z", "digest": "sha1:6RYOHGR52MKLHL5UZC76FJUHCYXSITPZ", "length": 5012, "nlines": 112, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "समित्या | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nसर्व आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम आपत्ती व्यवस्थापन योजना कायदे आणि नियम कार्यालयीन आदेश जनगणना डी ई ए सी दिशा नागरिकांची सनद परिपत्रके माहितीचा अधिकार समित्या सूचना\nदिशा तिसऱ्या बैठकीचे मिनिटे 12/06/2018 पहा (2 MB)\nवैकल्पिक फाइल : पहा (2 MB)\nडी ई आय ए ए दुसऱ्या बैठकीचे काही मिनिट��� 31/05/2018 पहा (891 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (891 KB)\nदिशा (दक्षिण गोवा) 01/09/2018 पहा (1 MB)\nवैकल्पिक फाइल : पहा (1 MB)\nबैठकीचे डेक चौथे मिनिटे 02/03/2018 पहा (628 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (628 KB)\nबैठकीच्या तिसऱ्या मिनिटास डीईएसी 02/02/2018 पहा (693 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (693 KB)\nबैठक डीईएसी दुसऱ्या मिनिटे 19/01/2018 पहा (421 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (421 KB)\nडीईएसी बैठकीचे पहिले मिनिट 27/12/2017 पहा (793 KB)\nवैकल्पिक फाइल : पहा (793 KB)\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 07, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16882/", "date_download": "2021-06-17T22:46:53Z", "digest": "sha1:JEXZXQ5DYX2PWNNNIPPPRVL4C6VO7YMR", "length": 19471, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "काँग्रीव्ह, विल्यम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरता���ा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकाँग्रीव्ह, विल्यम : (२४ जानेवारी १६७०—१९ जानेवारी १७२९). इंग्रज सुखात्मिकाकार. जन्म इंग्लंडमधील लीड्स शहराजवळील एका खेड्यात. शिक्षण आयर्लंड व लंडन येथे. डब्लिनच्या महाविद्यालयात असताना अग्रगण्य इंग्रज उपरोधकार ⇨ जॉनाथन स्विफ्ट ह्याच्याशी त्याची मैत्री जमली. १६९३ मध्ये लंडनमध्ये त्याचे पहिले नाटक, द ओल्ड बॅचलर प्रकाशात आले आणि अतिशय गाजले. जरी हे नाटक तत्कालीन सांकेतिक समीकरणांनुसार लिहिलेले असले, तरी त्याच्या आकर्षक शैलीमुळे व मांडणीमुळे ⇨ ड्रायडनसार या मातबर कवीकडूनही त्याची प्रशंसा झाली. त्याच्या लव्ह फॉर लव्ह (१६९५) या नाटकाने रंगभूमी अधिकच गाजवली. १६९७ मध्ये सुखात्मिकांच्या या सिद्धहस्त निर्मात्याने द मोर्निंग ब्राइड ही शोकात्मिका लिहिली. याच सुमारास लिंकन्स इन रंगमंदिराचा तो व्यवस्थापक झाला. दर वर्षी या संस्थेला नवीन नाटक पुरवावयाचे, असा त्याने करार केला होता परंतु प्रकृती ढासळल्यामुळे तो त्याला पाळता आला नाही. १७०० साली काँग्रीव्हने आपले द वे ऑफ द वर्ल्ड हे नाट प्रकाशित केले. हे नाटक त्याचे सर्वोत्कृष्ट नाटक मानले जाते आणि इंग्रजी सुखात्मिकांमध्ये त्याची पहिल्या श्रेणीत गणना होते. फ्रेंच सुखात्मिकाकार ⇨ मोल्येर याच्या उत्कृष्ट नाटकांबरोबर कित्येक समीक्षक या नाटकाची तुलना करतात. (काँग्रीव्हने मोल्येरची नाटके वाचली होती व त्यापैंकी एकाच इंग्रजी अनुवाद करण्याचाही खटाटोप केला होता). यानंतर मात्र काँग्रीव्हने आजारापायी रंगभूमीशी असलेला संबंध सोडला आणि थोडेफार तुरळक काव्यलेखन केले. १७०६ मध्ये त्याने पिंडरिक ओड टू द क्वीन हे काव्य ‘डिस्कोर्स ऑन द पिंडरिक ओड’ या वाङ्मयसमीक्षणात्मक निबंधासकट प्रसिद्ध केले. पुढे त्याची प्रकृती ढासळत गेली व दृष्टीही क्षीण होत गेली. बग्गी उलटून झालेल्या अपघातापायी तो लंडनमध्ये मरण पावला. वेस्टमिन्स्टर ॲबी येथे त्याचे दफन करण्यात आले.\nइंग्रजी सुखात्मिकांच्या उत्क्रांतीत विल्यम काँग्रीव्ह हा एक महत्त्वाचा टप्पा तर मानला जातोच पण त्याचे द वे ऑफ द वर्ल्ड हे नाटक इंग्रजी वाङ्मयातील सर्वोत्कृष्ट नाटकात गणले जाते. काँग्रीव्हच्या नाटकात तत्कालीन इंग्रजी जीवनातले सूक्ष्म बारकावे, समाजातील व्यवहारांच्या खाचाखोचा आणि व्यक्तिमत्त्वांची खास मर्मस्थाने यांच्यातून हास्य उपजवण्यात आलेले आहे. शोकात्मिकेपेक्षाही सुखात्मिकेला सभोवारच्या समाजजीवनाचे सूक्ष्म आणि कित्येकदा परस्परविरोधी तपशील सुसंघटित रीत्या एकत्र आणावे लागतात हे मान्य केल्यास काँग्रीव्हचा वाङ्मयीन दर्जा उच्च होता, हे मान्य करावे लागेल. तसेच नाट्याचे महत्व रंगभूमीवरच सिद्ध होत असल्यामुळे समकालीन प्रेक्षकांना काँग्रीव्हने प्रभावित केले, ही गोष्टही महत्त्वाची ठरते. एकीकडे स्विफ्टसारखा उपहासगर्भ लेखकांंचा अग्रणी आणि दुसरीकडे ड्रायडनसारख्या मान्यवर कवी अशा समकालीनांनाही काँग्रीव्हचे महत्त्व वाटत होते. काँग्रीव्हच्या एका समकालीनाने इंग्रजी रंगभूमीवर येणाऱ्या नाटकांमुळे नैतिक ऱ्हासाची लक्षणे दिसत आहेत, असा सर्रास आरोप केला होता. काँग्रीव्हने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तसेच स्वतःची प्रकृती सुखात्मिकाकाराची असूनदेखील शोकात्मिका लिहिण्याचा त्याने खटाटोप केला. या गोष्टी निव्वळ माहिती म्हणून महत्त्वाच्या मानल्या जातील. त्याचे खरे ऐतिहासिक महत्त्व सुखात्मिकाकार म्हणूनच आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nह��ब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27772/", "date_download": "2021-06-17T23:42:52Z", "digest": "sha1:6THY4N235RLPUY24AR2JT5CLX5KOGKJQ", "length": 20447, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "फ्रँक सत्ता – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखं�� : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nफ्रॅंक सत्ता : मध्ययुगीन यूरोपातील जर्‌मॅनिक वंशाच्या लोकांची एक प्रबळ सत्ता . इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात फ्रॅंक लोक ऱ्हाईन नदीका ठ च्या ऱ्हाईन लॅंड ह्या प्रदेशात वसाहत करून राहत असत . त्यांच्यात तीन गट होते : सेलियन , रिपुरियन व चॅटी किंवा हेसियन . सेलियन ऱ्हाईनच्या उत्तरेकडे आणि रिपुरियन दक्षिणेकडे राहत . चॅटींच्या स्थानाविषयी स्पष्ट उल्लेख मिळत नाही . हे गट स्वतंत्ररीत्या विकसित झाले . सुरुवातीस त्यांनी रोमन सावर्मौमत्व मान्य केले हो ते . त्यांच्यातील अनेकांनी रोमन सैन्यात दाखल होऊन युद्धांतही भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो . पुढे त्यांनी संयुक्तपणे ⇨ गॉ ल वर हल्ले केले आणि ल्वार नदीच्या उत्तरेकडील गॉलचा बराच भाग पादाक्रांत केला ( इ . स . ४२८ – ४८० ).\nरोमच्या पडत्या काळात फ्रॅंक सत्तेचा उदय झाला . त्याचा पहिला उल्लेखनीय राजा पहिला क्लो व्हिस ( कार . ४८१ – ५११ ) हा मे रों व्हिजिअन वंशातील असून इ . स . ४८६ मध्ये त्याने रोमन सेनानी सा यॅ ग्रिअस याचा पराभव करून ल्वा र प्रांत मिळविला आणि फ्रॅंक सत्तेचा पाया घातला . तसेच सेलियन व रिपुरियन यांत कायमचे ऐक्य घडवून आणले . ॲलिमॅनी टो ळ्यां चा इ . स . ४९८ मध्ये पराभव करून ब र्गंडी , ब व्हेरिया वगैरे प्रदेशा मिळविले . ह्याच मोहिमेत असताना त्याने खिस्ती धर्माचा स्वीकार केला . खिस्ती झाल्यामुळे क्लोव्हिसला चर्च चा पाठिंबा मिळून त्याने जर्मनी , फ्रान्स इ . प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्तापित कले आणि पॅरिस येथे राजधानी स्थापन केली . त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चार मुलांत राज्याची वाटणी झाली . त्यामुळे फ्रॅंक सत्ता कमकुवत होऊन इ . स . ७५२ मध्ये मेरो र्व्हि जिअन वंशाची सत्ता संपु ष्टा त येऊन कॅ रो लिंजिअन घराणे सत्तारूढ झाले . हे घराणे जर्मन असून वंशपरंपरेने ऑस्ट्रे झाच्या फ्रॅंक राजसत्तेशी संबं���ित होते . इ . स . ७५२ मध्ये तिसरा पेपिन ( पेपिन द शॉर्ट – बु टका पेपिन – कार . ७१४ – ६८ ) यास फ्रॅंक राजा म्हणनू निवडण्यात आले . इ . स . ७५४ ते ७५६ मध्ये त्यांने लाँबर्डीचा पराभव करून पोपला वाचविले . पिरेनीज पर्वतांवर कब्जा मिळवून त्याने फ्रॅंक सत्ता अधिकच मजबूत व सुरक्षित केली . त्यांच्यानंतर त्याचा मुल गा ⇨ शा र्लमे न ( कार . ७६८ – ८१४ ) गादीवर आला . हा सवर्श्रेष्ठ राजा होय . त्याने विद्यमान फ्रान्स – जर्मनीचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आणला आणि खिस्ती धमार्चा पुरस्कार व प्रचार केला . इ . स . ८०० मध्ये त्यास पोपने ‘ रोमन सम्राट ’ हा बहुमानदर्शक किताब देऊन राज्याभिषेक केला . पवित्र रोमन साम्राज्याची ही सुरुवात होय . शार्लमेनच्या मृ त्यु समयी फ्रँक सत्तेखाली जवळजवळ सर्व यूरोप खंड होता. शार्लमेननंतर त्याचा मुलगा पहिला लूई गादीवर आला तथापि व्हर्डनच्या तहान्वये ( इ . स . ८४३ ) लूईचे साम्राज्य पहिला लोथेअर , लूई द जर्मन व चार्ल्‌स द बाल्ड या तीन मुलांनी वाटून घेतले . लोथेअरकडे इटली आणि ‌ जर्मनीचा काही भा ग व स म्राटपद आले लूई द जर्मनला जर्मनी मिळाला आणि चार्ल्‌स द बाल्ड याच्या ताब्यात फ्रान्स आला . पुढे मे र्से नच्या तहाने ( इ . स . ८७० ) याही राज्यांचे आणखी विभाजन झाले . लोथेअरचा वंश अखेर निष्प्रभ ठरला . पश्चिमेकडील फ्रॅंक सत्ता चार्ल्‌स द बाल्डनंतर लवकरच संपुष्टात आली . इ . स . ८८४ मध्ये त्याचा पुतण्या चार्ल्‌स द फॅट गादीवर आला पण त्या च्या सरदा रां नी इ . स . ८८७ मध्ये त्यास पदच्युत केले . चार्ल्‌स द बाल्डचा मुलगा चार्ल्‌स ( चार्ल्स द सिम्पल – कार . ८९३ – ९२२ ) पाच वर्षांच्या यादवीनंतर गादीवर आला . त्यानंतरचे राजे नामघरी व दुर्बल निघाले आणि खरी सत्ता कॅपेट घराण्याकडे गेली . इ . स . ९८७ मध्ये चौथ्या लूईच्या मृत्यूनंतर ह्यू कॅपेट ( ह्यू द ग्रेट – कार . ९८७ – ९६ ) याच्याकडे राजसत्ता आली आणि स्वतंत्र फ्रॅंक सत्ता नष्ट झाली .\nपश्चिमेकडील फ्रॅंक राज्यांतून फ्रान्स या राष्ट्राचा उदय झाला तर पूर्वेकडील फ्रॅंक राज्यांतून जर्मनीचा उदय झाला. फ्रॅंक म्हणजे स्वतंत्र असाही एक अर्थ मध्ययुगात व नंतरही प्रचलित होता . त्याचे मूळ फ्रॅंक लोकांच्या स्वभावविशेषात आढळते.\nपहा : फ्रान्स ( इतिहास ).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postफुट, रॉबर्ट ब्रूस\nमाँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा\nउद्योग ��� व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BENJAMIN-FRANKLIN/2916.aspx", "date_download": "2021-06-18T00:16:31Z", "digest": "sha1:RLF5WSI3AIKUEY7LVE6X7WUAY6XUBBTV", "length": 32580, "nlines": 191, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BENJAMIN FRANKLIN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘बेंजामिन फ्रॅंकलिन’ हे बेंजामिन फ्रॅंकलिन यांचं आत्मचरित्र. सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्रलेखन केले. फिलाडेल्फियाला गेल्यावर सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी केली. गव्हर्नरकडून त्यांना स्वत:चा छापखाना काढण्याचा सल्ला मिळाला आणि नंतर गव्हर्नरसाहेबांनी केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आली. मग लंडनमध्ये एका मुद्रकाकडे नोकरी केली. मित्राबरोबर व्यापार केला. परत किमरकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांत विविध कामे केली. हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून त्यांना मानद पदव्या मिळ���ल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील युद्धात सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्लेबांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.\nफ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more\nप्रेरणादायी चरित्र... काही माणसं अशी असतात की, जीवनाची निश्चित अशी रूपरेषा त्यांनी आखलेली नसते. जीवन जसं समोर येईल त्या पद्धतीने ती वागत जातात; पण जीवनाशी अशी टक्कर देताना ती बहुआयामी होतात. बेंजामिन फ्रँकलिन हे अशा लोकांपैकीच एक. ‘बेंजामिन फ्रँकलन’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या बहुआयामित्वाचं दर्शन घडवतं. लेविस लिअरी यांनी हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणलं आहे. मराठीत अनुवाद सई साने यांनी केला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म १७०६ मध्ये बोस्टन येथे झाला. त्यांचे वडील साबण, मेणबत्त्या इत्यादी तयार करत असत. बेंजामिन हे जोशुआ फ्रँकलिन यांच्या १७ अपत्यांपैकी १५ वे अपत्य होते. अगदी लहान वयातच त्यांना त्यांच्या भावाच्या- जेम्स यांच्या- मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागले; परंतु भावाशी न पटल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि त��� फिलाडेल्फियाला निघून गेले. भावाच्या वृत्तपत्रात त्यांनी थोडे लेखन केले. ती त्यांची वृत्तपत्रलेखनाची सुरुवात होय. फिलाडेल्फियाला गेल्यावर त्यांनी सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी धरली. तिथे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या. तरुण फ्रँकलिनच्या वृत्तीची धडाडी आणि चमक गव्हर्नरच्या नजरेत भरली आणि त्यांनी लहान वयातच फ्रँकलिनला स्वत:चा छापखाना काढण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असेही सुचवले. फ्रँकलिनच्या वडिलांचा त्यांच्या लहान वयामुळे या गोष्टीला विरोध होता. तरीही फ्रँकलिन इंग्लंडला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर साहेबांनी त्यांना फसवले. तिथे त्यांनी एका मुद्रकाकडे नोकरी केली. १७२६ मध्ये डनहॅम नावाच्या आपल्या ज्येष्ठ मित्राबरोबर त्यांचा व्यापार सांभाळावा या कल्पनेने ते परत आले; परंतु लवकरच डनहॅमचे निधन झाल्यावर त्यांनी परत किमरकडे नोकरी धरली. दोन वर्षांनी किमरचे पॅनसिल्व्हानिया गॅझेट ताब्यात घेऊन त्यांनी ते वृत्तपत्र यशस्वीरीत्या चालवले. त्यांची जुनी प्रेयसी डेबोरा रीड हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. पहिला मुलगा विल्यम यालाच उद्देशून या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला आहे. १७३० च्या दशकात फ्रँकलिन यांनी अनेक छोटी-मोठी पदं भूषवली. सरकारचे छपाईचे काम त्यांच्याकडे होते. त्याच वेळी त्यांनी आपल्या ‘पुअर रिचर्ड्स अ‍ॅलमनॅक’ लिहायला सुरुवात केली. ते फिलाडेल्फियाचे पोस्टमास्तर बनले. या दशकाच्या शेवटी त्यांनी फ्रँकलिन स्टोव्हची निर्मिती केली. १७४० च्या दशकात त्यांनी अनेक कामं हातात घेतली, ज्यात अग्निशमन दल, पोलीस खातं, पॅनसिल्व्हानिया विश्वविद्यालय, रस्तेसफाई अभियान आणि इतर छोट्या सार्वजनिक कामांचा समावेश आहे. १७४८ मध्ये ते मुद्रणाच्या व्यवसायातून निवृत्त झाले आणि त्यांनी विद्युतशक्तीच्या वैज्ञानिक प्रयोगांवर आपले लक्ष केंद्रित केले. १७५३ मध्ये त्यांना हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. पुढल्या वर्षी जेव्हा इंग्लंड आणि फ्रांस यांच्यातील युद्ध सुरू झाले. (फ्रेंच आणि इंडियन युद्ध), तेव्हा वसाहतींच्या संरक्षणाकरता लागणारा निधी कसा गोळा करता येईल, त्याची योजना फ्रँकलिन यांनी आ���ायला सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धातही त्यांचा सहभाग मोठा आहे. सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्ले बांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या काळातील ते एक उत्तम राजनैतिक मुत्सद्दी होते. हे आत्मचरित्र १७५७ च्या घटनांपाशी येऊन अचानकच थांबतं. ते अपूर्णच राहिलं. हे आत्मचरित्र तीन वेगवेगळ्या काळात फ्रँकलिननी लिहिलं– १७७१ मध्ये इंग्लंड येथे, १७८३ मध्ये फ्रांस मध्ये आणि १७८८ मध्ये अमेरिकेत. ते पूर्ण करण्यापूर्वीच फ्रँकलिन यांचा १७९० मध्ये मृत्यू झाला. एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, त्याचा प्रत्यय हे आत्मचरित्र वाचल्यावर येतो. अर्थातच हे आत्मचरित्र प्रेरणादायक आहे. - अंजली पटवर्धन ...Read more\nमार्गदर्शक आत्मचरित्र... बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व अठराव्या शतकात जगभरात होऊन गेलेल्या महनीय व्यक्तिंपैकी फ्रँकलिन हे एक महत्त्वाचं नाव. उत्तम अ‍ॅथलिट, चांगला लेखक, हजरजबाबी वक्ता आणि याशिवाय मुद्रक, शास्त्रजञ अशी त्यांची अनेक रूपं होती. एवढंच नाही, तर सार्वजनिक ग्रंथालय, अग्निशमन दल, पोलीस दल अशा महत्त्वाच्या बाबींची सुरुवातही त्यांनी केली. अशा या उत्तुंग माणसाने स्वत:चं आत्मचरित्र लिहिलं आहे आणि तेही स्वत:च्या मुलाला मार्गदर्शक ठरावं म्हणून. त्याचा मराठी अनुवाद ‘बेंजामिन फ्रँकलिन’ नुकताच प्रकाशित झाला आहे. – रसिक भोळे ...Read more\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याच�� हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/protection-from-arrest-until-june-15-to-ex-mumbai-cp-param-bir-singh-65676", "date_download": "2021-06-17T23:33:12Z", "digest": "sha1:Z6CPRMM33D3DIJCODZFZVTL3D7NFAB6J", "length": 9532, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Protection from arrest until june 15 to ex mumbai cp param bir singh | परमबीर सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक नाही", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nपरमबीर सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक नाही\nपरमबीर सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक नाही\nपरमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( param bir singh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांची अटक १५ जूनपर्यंत टळली आहे. परमबीर सिंह यांना १५ जूनपर्यंत ॲट्रॉसिटी (Atrocity) च्या प्रकरणात अटक करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दिली. तसंच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.\nअकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.\nन्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी यावर ऑनलाईन सुनावणी झाली. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे आणि परमबीर सिंह यांच्या मतभेद असतीलही मात्र त्याचा इथे काहीही संबंध नाही. दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य वाटले म्हणूनच ही कारवाई केली, असा खुलासा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.\nपरमबीर सिंह यांना याआधी झालेल्या सुनावणीत ९ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर गुरूवारी त्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. आता १५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nमुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nपुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ ���जार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\n\"संजीवनी आपके द्वार\" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण\nदहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गुड न्यूज, मिळाली लोकलप्रवासाची मुभा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/chilliviruswhitefly", "date_download": "2021-06-17T22:35:19Z", "digest": "sha1:ARZ775Y66XNT3DTOQFTMEGBQSCENV3EK", "length": 18853, "nlines": 147, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "मिरचीतील बोकड्या, कोकडा नियंत्रण कसे कराल? – Patil Biotech Services", "raw_content": "\nमिरचीतील बोकड्या, कोकडा नियंत्रण कसे कराल\nमिरचीतील बोकड्या किंवा कोकडा किंवा चुरडा-मुरडा या नावाने ओळखला जाणारा आजार शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान करतो आहे. एका प्रकारची हताशा दिसून येते आहे.\nहा एक विषाणूजन्य रोग असून उडणाऱ्या रससोषक किंडीद्वारे पसरवला जातो. या किडींना वाहक (व्हेक्टर/व्हेईकल) म्हटले जाते. मिरचीतील पांढरी माशी व फुलकिडे विषाणूचे वाहक आहेत. विषाणूवर औषधे उपलब्ध नसल्याने वाहक किडींचे नियंत्रण केल्यास रोगाचा प्रसार थांबतो. पिकाचे पोषण संतुलित पद्धतीने केल्यास रोगग्रस्त पिकात सुधारणा होते.\nवर मांडलेला मुद्दा समजायला सोपा असला तरी प्रत्यक्षात कृतीत आणायला कठीण आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी या विषयीचे आपले ज्ञान चोख ठेवणे आवश्यक आहे. ज्ञान चोख असल्यास योग्य वेळी योग्य कृती हाती घेवून कमी खर्चात हा रोग नियंत्रित होऊ शकेल.\nओर्गेनिक फार्मिंगसाठी आमचे मार्गदर्शन व उत्पादने मिळवण्यासाठी\nसर्वप्रथम आपण ज्या नर्सरीतून रोपे आणतो आहे तिच्या विषयी चौकशी करा. जर अगोदरच्या बॅचेस सुरवातीच्या काळात रोगमुक्त रहात असतील तरच ती रोपे घ्या. आपली रोपे आपण स्वत: तयार करू शकता त्या करता आमचा या पूर्वी प्रसिद्ध झालेला लेख नक्की वाचा.\nनिवडक कंपन्यांचे प्रतिकारक्षम वाण उपलब्ध आहेत अर्थात हे काही प्रमाणात�� प्रतिकार करू शकतात, संपूर्ण प्रतिबंध होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.\nनेट किंवा जुन्या साड्या वापरून रोपांचे शक्य तितके संरक्षण करा. चिकट सापळ्यांचा उपयोग करून वाहक किडींना नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. एकरी ३५ पिवळे व ३५ निळे चिकट सापळे वापरले तर किडीच्या प्रजननावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.\nनत्रयुक्त खते शक्य तितकी विभागून द्यायला हवी. युरिया सारखी एकल खते न देता अमृत गोल्ड १९-१९-१९, अमृत गोल्ड १२-६१-००, अमृत गोल्ड ००-५२-३४, अमृत गोल्ड ००-००-२३, अमृत प्लस आळवणी कीट व मायक्रोडील सुपर सिक्स हि खते दिल्याने खतांचे संतुलन होते. योग्य वेळी नेमकी खते मिळाल्याने पिकाचे चांगले पोषण होते. अन्नद्रव्याचे असंतुलन झाल्यास कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेण्यासाठी आपण इथे क्लिक करून आमचा या विषयावरील ब्लॉग वाचू शकता.\nआमची दर्जेदार खते मिळवण्यासाठी\nबाजारात उपलब्ध असणारया वाणात अगोदरच उच्च वृद्धी व पैदास क्षमता असते त्यामुळे पिकवाढीसाठी अवास्तव संप्रेरके देण्याऐवजी वर सांगलीतल्या प्रमाणे संतुलित खते देवून त्यासोबत पिकाची रोगप्रतिकार शक्ती जागृत ठेवणारे \"अरेना चोकलेट\" फवारणे अधिक समर्पक आहे. अरेना चॉकलेट मुळे लीग्नीफिकेशन वाढते. लीग्निफीकेशन मुळे पिकाचे पृष्ठभाग मऊ न रहाता थोडे कडक बनतात. रससोशणाऱ्या किडींचे जबडे हा कडकपणा सहन करू शकत नाही. किडींना रसशोषणात अडचण आल्याने त्यांचे पोषण व पर्यायाने प्रजनन कमी होते. यामुळे व्हायरसच्या प्रसारात अडथळे निर्माण होतात.\nकीटकनाशकाची निवड हा एक मोठा व महत्वाचा भाग आहे. सगळीकडे सज्जनतेचा आव आणणारी मंडळी दिसत असली तरी डुप्लीकेट कीटकनाशके खुले आम विकली जात आहेत. बोटावर मोजण्याइतके शेतकरी या बाबत जागृत असतात. फार लिहिण्यात अर्थ नाही पण समझदार को इशारा काफी\nसुरवातीला सांगितल्या प्रमाणे या रोगाच्या नियंत्रणासाठी पांढरी माशी व फुलकिडे यांचे नियंत्रण करायचे आहे. त्यासाठी इथे केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने शिफारस केलेली कीटकनाशके देत आहे. लक्षात असू द्या कि या किडींच्या उच्च पैसास क्षमतेमुळे या किडीत कीटकनाशकाला प्रतिकार करायची क्षमता लवकर विकसित होते त्यामुळे कीटकनाशके आलटून प्रत्येक फवारणीच्या वेळी कीटकनाशक बदललावे.\nफेनप्रोपाथ्रीन ३० टक्के प्रवाही (मिओथ्रीन) ४ ते ७ मिली प्रती पंप (१५ लिटर). तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी\nपायरीप्रोक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% प्रवाही (सुमीप्रेमप्ट) १ ते १.५ मिली प्रती लिटर. तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी\nपायरीप्रोक्सीफेन १०% प्रवाही (दैता) १.५ मिली प्रती लिटर. तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी\nइमामेक्टीन बेन्झोएट १.५ % + फिप्रोनील ३.५ % एस सी (एपेक्स ५०) १ ते १.५ मिली प्रती लिटर. तोडा सूर करायच्या तीन दिवस अगोदर फवारणी करू नये. एकदा फवारणी केल्यावर ४८ तास पिकात फिरू नये.\nफ्लूबेंडामाइड १९.९२ % + थायक्लोप्रीड १९.९२ % (बेल्ट एक्स्पर्ट) ६ - ७.५ मिली प्रती १५ लिटर. तोडा सुरु करायच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.\nइंडोक्झाकार्ब १४.५% + एसीटामीप्रीड ७.७ % एस सी (बाजीराव) १ मिली प्रती लिटर. तोडा सुरु करायच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.\nप्रोफेनोफोस ४०% + फेनप्रोक्झीमेट २.५ % इसी २ मिली प्रती लिटर तोडा सुरु करायच्या ७ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.\nथायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्डा-सीहालोथ्रीन ९.५ % झेड सी ४.५ मिली प्रती पंप (१५ लिटर) तोडा सुरु करायच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.\nआता एमेझोनवर अनेक कीटकनाशके उपलब्ध असून आपण ती ऑनलाईन खरेदी करू शकता. आपल्यासुविधेसाठी इथे लिंक्स देत आहे.\nस्पीनेटोराम ११.७ % एस सी (डेलीगेट) १ मिली प्रती लिटर तोडा सुरु करायच्या ७ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.\nॲसिटामेप्रिड २० एसपी (प्राईम गोल्ड, प्राईड, माणीक, लिफ्ट, रेकॉर्ड, शार्प, मुद्रा, पोलार, नाईज) १.५ ते ३ ग्राम प्रती लिटर, तोडा सूर करण्याच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.\nइमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी (बायोक्लेम, प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी) ६ प्रती पंप (१५ लिटर), तोडा सरू करण्याच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी\nमिरचीवरील आमचे विविध लेख\nकमी खर्चात मिरची, कापूस व सोयबीन मधील तंबाखू अळी चे नियंत्रण\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\nमिरचीची रोपवाटिका कशी बनवाल\nकमी खर्चात मिरची, कापूस व सोयबीन मधील तंबाखू अळी चे नियंत्रण\nभा. कृ. अनु. प. राष्ट्रीय कृषीकीटक कोष केंद्र\nप्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nआपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प���रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीला वर्षभर बाजारपेठ उपलब्ध आहे त्यामुळे लागवड वर्षभर करता येते. खरिप...\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\nअलीकडील काळात विकसित झालेल्या मिरची वाणात भरपूर फळधारण क्षमता असल्याने...\nमिरचीची रोपवाटिका कशी बनवाल\nशेतकऱ्याने स्वत: मिरची रोपवाटिका बनवण्याचे दोन महत्वाचे फायद्याचे आहेत: हव्या...\nकमी खर्चात मिरची, कापूस व सोयबीन मधील तंबाखू अळी चे नियंत्रण\nतंबाखू अळीचे शास्त्रीय नाव स्पॉडोप्टेरा लिटुरा आहे. या किडीचा प्रकोप तंबाखूत जास्त...\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nनियमितपणे उत्तम नफा देणारे “मिरची” हे पिक शेतकरी बांधवांचे आवडीचे...\nमित्रहो पाटील बायोटेक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या आवडीचे तंत्रज्ञान असून अनेक...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\nटोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा\nउन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे\nशेती तुमची आणि माझी\nसन्मानातून साधू प्रगती, राहू अनंत आनंदी.\n29 भाज्यांच्या पेरणीचे महिने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tangjihz.com/products/page/3/", "date_download": "2021-06-17T23:00:26Z", "digest": "sha1:V2OQDH6D5BVQQINOWNHHXJMU2ALAIPIT", "length": 16248, "nlines": 232, "source_domain": "mr.tangjihz.com", "title": "उत्पादने फॅक्टरी | घाऊक उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार - भाग 3", "raw_content": "\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\nनॉन मेडिकल फेस ढाल\nनियंत्रित एअर प्युरिफिंग रेस्परेटर\nघरगुती आरोग्य सेवा उपकरणे\nमेडिकल रेफ्रिजरेटर / फ्रीजर\nनकारात्मक दबाव स्थानांतर वाहन\n3 प्लाई फेस मास्क नॉन-विणलेले डी ...\nउच्च दर्जाचे निर्माता डी ...\nफॅशन गॉगल मास्क मोटरसायकल ...\nनवीन उत्पादनांची सुरक्षा मिळवा ...\nटॉन्जी क्लियर अँटी फॉग प्लास्ट ...\nटॉन्जी न्यू स्टाईल सिलिका जेल ...\nआपातकालीन आपत्कालीन वैद्यकीय सु ...\nटेंगी व्यवसाय विमा महिलांचे रिचार्जेबल एलईडी फोटोथेरपी मास्क फेस मास्क फेस चमकला\nटांगी द्रुत शिपिंग सूती संरक्षणात्मक डोळा चेहरा कवच झडपांसह\nयूव्ही प्लास्टिक फेस शील्ड मास्क विरू��्ध पीपी संरक्षण\nलवचिक लवचिक सर्जन एकूणच डोके डिस्पोजेबल पीपी + पे सर्जिकल कॅप\nनिळा वैद्यकीय हेडगियर पे + पेपासून बनलेला आहे आणि उत्पादनाच्या मागील बाजूस एक समायोज्य दोरखंड आहे, जो वेगवेगळ्या लोकांच्या डोक्याच्या आकारानुसार समायोजित केला जाऊ शकतो. उत्पादन श्वास घेण्यासारखे आणि आरामदायक आहे जे हॉस्पिटल, क्लिनिक आणि इतर ठिकाणी वापरण्यासाठी योग्य आहे\nडिस्पोजेबल सर्जिकल कॅप अँटिस्टेटिक क्लीनरूम वर्क हॅट पॅटर्न विनामूल्य\nही पांढरी डिस्पोजेबल सर्जिकल कॅप पॉलिस्टर मटेरियलपासून बनविली गेली आहे, ज्यात पाण्याचा चांगला प्रतिकार आहे आणि डॉक्टरांच्या डोक्यावर प्रभावीपणे संरक्षण करू शकतो. लवचिक पट्टी सर्व प्रकारच्या लोकांच्या डोक्याचा घेर उत्तम प्रकारे बसवू शकते. हे रुग्णालये आणि क्लिनिकसाठी योग्य आहे. , आरोग्य केंद्र इ.\nफॅक्टरी डायरेक्ट सेल नॉन विणलेल्या ब्लू सिव्हिल डिस्पोजेबल कॅप\nनॉन-विणलेल्या फॅब्रिक, सांसण्यायोग्य आणि आरामदायक सामग्रीसह बनविलेले डिस्पोजेबल टोपी, समायोज्य लवचिक डिझाइनसह, बहुतेक लोकांच्या डोक्याच्या आकारासाठी उपयुक्त ठरू शकतात, उत्पादन धूळरोधक आणि श्वास घेण्यासारखे आहे, आणि फॅक्टरी आणि वर्कशॉप्स सारख्या बर्‍याच दृश्यांना लागू केले जाऊ शकते. गोदाम, प्रवास इ.\nडिस्पोजेबल पीपी + पीई नॉन-विणलेले फॅब्रिक ब्लू शू कव्हर नॉन-स्लिप शू कव्हर\nउत्पादनाची सामग्री पीपी + पीई आहे आणि जाड पांढर्‍या फॅब्रिक आणि निळ्या रंगाच्या टेपची रचना जलरोधक, स्लिप-प्रतिरोधक आणि डस्ट-प्रूफचे फायदे ठेवते, परंतु तिचे सौंदर्य देखील टिकवून ठेवते. एक वेळचा वापर, सोयीस्कर आणि स्वच्छताविषयक, रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा आणि इतर ठिकाणांसाठी उपयुक्त\nडिस्पोजेबल पीपी / पीपी + पीई नॉन-विणलेले फॅब्रिक व्हाईट शू कव्हर नॉन-स्लिप शू कव्हर\nपृष्ठभागावर असमान पोत आहे, ज्याचा ग्राउंडसह घर्षणावर चांगला अँटी स्किड प्रभाव आहे. फॅब्रिकमध्ये लवचिकता असते, ओढली गेल्यास ब्रेक करणे सोपे नाही आणि मजल्याला नुकसान करीत नाही. चालताना आवाज मोठा नसतो, कार्यशाळेला भेट देताना खरेदी करण्याची शिफारस केली जाते.\nहाय क्वालिटी डिस्पोजेबल सिव्हिलियन पीपी + पे शू एंटी स्किड नॉन अँटी स्किड कव्हर करते\nहे उत्पादन एक चपटीत जोडा कव्हर आहे. उत्पादनाची सामग्री प���पी + पीई आहे, जी परिणामस्वरूप घसरण्यापासून रोखू शकते, पोशाख प्रतिकार करू शकते, एक वेळ वापर, स्वच्छ आणि स्वच्छताविषयक असेल आणि विविध प्रकारचे रंग निवडले जाऊ शकतात. हे घरे, रुग्णालये, दवाखाने आणि प्रयोगशाळांमध्ये वापरली जाऊ शकते. इतर ठिकाणी\nस्थिर कार्यप्रदर्शन टोपी पारदर्शक पॅनेल अलगाव चेहरा ढाल\nआमचा चेहरा ढाल उच्च-गुणवत्तेच्या मिश्रित साहित्याने बनविला आहे. हे डिसफॉर्मिंग किंवा थकवा, सॉफ्ट फोम हेडबँड आणि अँटी-फॉग एसीटेट फायबर प्रोटेक्टिव्ह कव्हर न करण्याचे कार्य करते. रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळे आणि इतर ठिकाणांसाठी उपयुक्त\nफॅक्टरी डायरेक्ट सेल प्लॅस्टिक फेस शील्ड\nउच्च-गुणवत्तेच्या निळ्या डिस्पोजेबल फेस शील्ड, आरामदायक स्पंज आणि लवचिक हेडबँड विविध डोके आकार असलेल्या लोक वापरु शकतात. फॅक्टरी, कार्यशाळा, कोठार आणि इतर ठिकाणांसाठी उपयुक्त हाय-डेफिनिशन-अँटी-फॉग मटेरियल, स्पष्ट आणि विस्तृत दृष्टी\nडिस्पोजेबल लाँग स्लीव्ह मेडिकल सर्जिकल अलगाव गाउन निर्माता\nआमची उत्पादने बळकट आणि टिकाऊ आहेत, तरीही आरामदायक श्वास आणि लवचिकता टिकवून ठेवून कठोर परिश्रम करण्यास सक्षम आहेत. द्रव प्रतिरोध सुनिश्चित करण्यासाठी ते हलके मल्टीलेयर मटेरियलद्वारे बनविलेले आहेत. सर्व आकार, लवचिक कफ आणि कमरबंदांच्या पुरुष आणि स्त्रियांसाठी डिझाइन केलेले एकाच वेळी आराम आणि लवचिकता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.\n<< <मागील 123456 पुढील> >> पृष्ठ 3/6\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.चौकशी\n302, तिसरा मजला, इमारत 6, क्रमांक 688 बिन्आन रोड, बिंजियांग जिल्हा, हांग्जो\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiactors.com/tag/ya-sukhano-ya-serial-cast/", "date_download": "2021-06-17T22:49:56Z", "digest": "sha1:MFDQ3T7VZ254LU6YNHPRRW6LYUJ3YZFN", "length": 7780, "nlines": 108, "source_domain": "marathiactors.com", "title": "ya sukhano ya serial cast Archives - Marathi Actors", "raw_content": "\nएकेकाळी सुपरस्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून गायब\nअभिनेत्री निशिगंधा वाड पुण्यातील फेमस फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची ब्रँड अँबॅसिडर\nरिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिन��त्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका\nगाढवाचं लग्न चित्रपट अभिनेत्रीत झाले मोठे ट्रेसफॉर्मेशन दिसते खूपच ग्लॅमरस\nव्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n“चला हवा येऊ द्या” फेम अंकुर वाढवे पूर्वी भांड्यावर नावे टाकायची कामे करायचा\nकिशोर नांदलस्कर हे पुरेशा जागेअभावी रात्रीचे झोपायचे मंदिरात…विलासराव देशमुखांना ही बाब जेव्हा समजली\nप्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची भूमिका\nदेवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री.. ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण\nआभाळमाया मालिकेला प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटली मालिकेतील अनुष्का बघा आता कशी दिसते\n“सहकुटुंब सहपरिवार” मालिकेतील अवनी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला हे माहित आहे\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nहा मराठी अभिनेता डॉक्टर आहे करतोय रुग्णांची सेवा तसेच गरजेच्या वस्तू देखील मोफत टाकतोय\nवडिलांच्या निधनानंतर झालेल्या गोंधळावर अभिनेत्रीची संयमी प्रतिक्रिया\nनाव सारखं असल्यानं अभिनेता संतोष जुवेकरच्या नावावर फुटले खापर पहा काय आहे नक्की प्रकरण\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला\nमराठी अभिनेत्रीचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत म्हणून स्वतःची आवडती गोष्ट विकणार\n“या सुखांनो या” मालिकेतली ही चिमुरडी सध्या काय करते पहा.. दिसते...\n२००५ साली ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, विक्रम गोखले, संपदा कुलकर्णी अशा दमदार कलाकारांनी झी मराठीवरील ‘या सुखांनो या’ ही मालिका...\nअभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईला नातेवाईक जेंव्हा घटस्फोटाबद्दल विचारायचे तेंव्हा तिची आई द्यायची हे उत्तर\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील या कलाकाराने मुलाच्या आजारपणासाठी मागितली मदत\nमराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण\nसुशांत सिंगच्या जाण्यानंतर पवित्र रीश्ता या मालिकेत हा अभिनेता साकारणाऱ मानवची...\nएकेकाळी सुपर���्टार असलेल्या ह्या ५ मराठी अभिनेत्री अचानक झाल्या मराठी सृष्टीतून...\nदेवमाणूस मालिकेतील कलाकार देवीसिंग आणि आर्या मॅडमचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-708-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-17T22:49:17Z", "digest": "sha1:U4OD5K4EZX526VYXMV3SNM2JVO5SH4JD", "length": 11303, "nlines": 170, "source_domain": "mediamail.in", "title": "जळगाव जिल्ह्यात आज 708 कोरोनाबाधीत आढळले – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/आरोग्य/जळगाव जिल्ह्यात आज 708 कोरोनाबाधीत आढळले\nजळगाव जिल्ह्यात आज 708 कोरोनाबाधीत आढळले\nजिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झालेले असून त्यात जिल्ह्यातील 708 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आलेले आहे.\nया पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 149, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 43 , अमळनेर 92, चोपडा 98, पाचोरा 30, भडगाव 13, धरणगाव 38 , यावल 13 , एरंडोल 00, जामनेर 49, रावेर 38, पारोळा 78, चाळीसगाव 26 , मुक्ताईनगर 18, बोदवड 5, अन्य 5 असे एकूण 708 कोरोनाबाधीत आज आढळून आलेले आहे . जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 25093 इतकी झालेली आहे. तसेच आज 420 रूग्ण कोरोनामुक्त झालेले असून आतापर्यंत एकूण 17525 रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 778 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nजिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nमराठा आरक्षणः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर\nX-Ray सेतू ,व्हाॕट्सॲपवर एक्सरेचा फोटो पाठवा आणि कोरोनाचे निदान करा मोफत\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nमहाराष्ट्रात बाल कोरोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही- आरोग्य मंत्रालयाचा खुलासा\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mediamail.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-17T22:42:20Z", "digest": "sha1:TQ7EPU4FYMPT5Z5BO2TDY35SPTUDCR75", "length": 13341, "nlines": 174, "source_domain": "mediamail.in", "title": "पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू- ना.गुलाबराव पाटील – Media Mail", "raw_content": "\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nजिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nजागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये मुंबई IIT चा 177 वा क्रमांक\nHome/क्राईम/पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू- ना.गुलाबराव पाटील\nपत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू- ना.गुलाबराव पाटील\nजळगाव -एबीपी माझाच्या दोन प्रतिनिधीं वर शिर्डी संस्थान च्या वतीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.\nया घटनेचा “मिडियामेल” न्युज तर्फे जाहीर निषेध \nतसेच सदर घटनेचा आपण निषेध करतो हा लोकशाही च्या चौथ्या स्तंभांला दाबण्याचा हा प्रकार असल्याच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.\nएबीपी माझाच्या नितीन ओझा आणि मुकुल कुलकर्णी या दोन पत्रकांरांच्या वर शिर्डी संस्थानच्या वतीने काल पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते या घटनेचा सर्व थरातून निषेध होत असताना पाहायला मिळत असताना,सत्ताधारी पक्षातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध केला ���सून पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याच म्हटलं आहे.शिर्डी संस्थेचा आणि शिर्डी पोलिसांच्या वर ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. पत्रकारांनी काही डफ लावून गर्दी गोळा केली नव्हती ,जे आहे ते पत्रकार मांडण्याचा प्रयत्न करीत असतो,अडीच महिन्या नंतर संस्था आणि पोलिसांना गर्दी गोळा केल्याचा साक्षात्कार होतो ,हे सर्व मुंगेरी लालचा कार्यक्रम आहे ,हा सर्व कुटील डाव आहे आपण या घटनेचा निषेध करतो अस सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nतसेच सदरील घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निषेध केलेला असून सदरील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रविण सपकाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आलेले आहे.\nमोठ्या थकबाकीदार ग्राहकांचे वीजबील कनेक्शन सोमवारपासून तुटण्याची शक्यता\nभुसावळच्या तापीनदीपात्रात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू\nरेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा\n10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात\nवैद्यकीय अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा मद्यधुंद अवस्थेत केला विनयभंग\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nअज्ञात वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू ,वेळीच उपचार न मिळाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप\nआपले बँक खाते खाली करणारी ॲप्स डिलीट करा\nशिक्षण व औद्योगिक क्षेत्रात E & TC तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ लागणार\nइलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nजळगाव जिल्ह्यात “या” तारखे पासून कडक निर्बंध व जमावबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nमहा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार\nALH MK-III हेलिकाॕप्टर्स ताफ्यात सामील,तटरक्षक दलाच्या हवाई सामर्थ्यात वाढ\nजळगाव जिल्ह्यास मिळाल्या 13 रूग्णवाहिका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण \nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 26 महिलांना धनादेश वाटप\n12 वी ची परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू\nमोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू\nभुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून\nतापीनदीत गणेश विसर्जनाला गेलेले दोन जण बेपत्ता\nफुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-06-18T00:34:08Z", "digest": "sha1:FVQXL3KI3EXC3YKX3ONMT27OC3FOMJRV", "length": 13628, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रासपुतीन - विकिपीडिया", "raw_content": "\nपोक्रोव्हस्कोये, सायबेरिया, रशियन साम्राज्य\n२९ डिसेंबर १९१६ (वय ४७)\nसेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य\nदी बॅड मॉंक (वाईट धर्मगुरु)\nदी ब्लॅक मॉंक(काळा धर्मगुरु)\nग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रासपुतीन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी १० (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी २२ १८६९ रोजी सायबेरियातील पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतिमान किंवा व्यभिचारी माणसास रासपुतीन म्हणतात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदू वा वेडा फकीर होता किंवा एक स्वार्थी ठग होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. [ संदर्भ हवा ]\n१९०३ मध्ये रासपुतीन आपले घरदार सोडून निंद्य व विक्षिप्त कृती करणार्‍या काही धार्मिक गटांसोबत थोडा काळ राहिला. काही वजनदार उमरावांशी परिचय झाल्याने रासपुतीन थेट रशियाचा दुसरा निकोलस या झारच्या (अर्थ राजा) सानिध्यात आला. त्यावेळी युवराज अलेक्सेई हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रासपुतीनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रासपुतीनचा प्रभाव राजदंपतीवर पडला. झारिना (अर्थ राणी) आलेक्सांद्रा हिच्यावर रासपुतीनचा प्रभाव पडल्याने तर ती कोणत्या���ी लहान मोठ्या समस्या रासपुतीनसमोर मांडण्यात स्वतःला धन्य समजू लागली. रशियाच्या एकमेव वारसाच्या रक्षणाकरिताच परमेश्वराने रासपुतीनला पाठविले असल्याचे तिला वाटे. रोमानोव्ह राजपरिवारासाठी येशू ख्रिस्ताने पुन्हा जन्म घेतला असल्याचे ती बोलून दाखवी.\n१९०६ साली तत्कालीन रशियाचे प्रधानमंत्री स्तोलिपिन यांच्या निवासस्थानावर क्रांतिकारकांनी बॉंब फेकले तेव्हा जखमी लोकांवर उपचार रासपुतीननेच केले. रासपुतीनचे वाढते महत्त्वव रशियाच्या राजकारणासाठी अतिशय घातक वळण घेत असल्याबाबत प्रधानमंत्री स्तोलिपिन याने झार निकोलसच्या कानावर घातले व रासपुतीनला हद्दपार करण्यात यावे अशी मागणीही त्याने केली. पण परिणाम उलटा झाला व झार निकोलसने स्तोलिपिनलाच प्रधानमंत्रीपदावरून दूर केले. रासपुतीनच्या विरोधात जो वागेल, बोलेल त्याला कठोर शिक्षा होऊ लागली. यातून राजघराण्याचे धर्मगुरू थिओफन, गृहमंत्री मकरोव्ह वगैरे मातब्बर मंडळीही सुटली नाहीत.\nरासपुतीनने हळूहळू रशियाच्या शासन व्यवस्थेवरही आपली पकड घट्ट केली. रासपुतीनची मर्जी संपादन न करणार्‍यांची हकालपट्टी झाल्याने अनेक राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष लोकांना शासनाबाहेर जावे लागले. त्यांच्याऐवजी स्वार्थी व तत्त्वशून्य व्यक्तींचा भरणा राज्ययंत्रणेत झाला. रशियाचे सरसेनापती निकोलाय निकोलाययेविच यांनाही झारने पदावरून काढून टाकले व ते पद स्वतः राखले. या घटनेमुळे अनेकांच्या मनात रासपुतीनबद्दल संताप उफाळून आला. ड्यूमा (रशियन संसद) मध्ये रासपुतीविरुद्ध एकमताने ठराव संमत झाला आणि ड्यूमाच्या शिफारशीवरून झार निकोलसने रासपुतीनला शिक्षा करण्याचे आदेश दिले. पण झारिना आलेक्सांद्राच्या दबावामुळे रासपुतीनची शिक्षा लगेच मागे घेण्यात आली.\nरासपुतीनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. सप्टेंबर २९ १९१६ या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रासपुतीनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रासपुतीनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रासपुतीनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रासपुतीनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तु���ातील सर्व गोळ्या रासपुतीनवर झाडल्या, रासपुतीन जागेवरच मारला गेला. रासपुतीन मारला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रासपुतीनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.\nरशियाचा इतिहास : लेखिका डॉ. सुमन वैद्य, नागपूर\nइ.स. १८६९ मधील जन्म\nइ.स. १९१६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajkiranjain.blogspot.com/2009/01/blog-post_27.html", "date_download": "2021-06-17T23:38:20Z", "digest": "sha1:H7E7V5BANAPZISDN4H4GZK2FOUAWJS3W", "length": 27070, "nlines": 93, "source_domain": "rajkiranjain.blogspot.com", "title": "राज दरबार.....: दिल्ली ते दिल्ली ! भाग - ३", "raw_content": "\nमंगळवार, २७ जानेवारी, २००९\n) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.\nठाण्याला पोहचल्यावर मला पहिल्यांदा कळाले की वंदना हे नाव बस स्थानकाचं देखील असू शकते.... लवकरच रिक्षा पकडुन आम्ही मार्गस्थ झालो.. लुईसवाडी. भव्य अश्या अपार्टमेंट जवळ पोहचु पर्यंत प्रभु आम्हाला मोबो वर मार्गदर्शन करतच होते... लिफ्ट द्वारे ४थ्या मजल्यावर पोहचलो, दरवाजा उघडा ठेऊन एक वयाने आजोबा सारखे व्यक्ती बसलेले दिसले व आम्हाला बघताच ताडकन उठून आले व आत या म्हणत... आत घेतले काही क्षणामध्ये ओळख-पाळख झाली निलकांतने माझी ओळख करुन दिली व क्षणार्धात प्रभुने कट्टा चालू केला.\nप्रभु \" सर्वसाक्षी, विजुभाऊ, टार्या व रामदास येतीलच आता.\" मी \" ह्म्म.\" प्रभु \" तु मिपावर का दिसत नाहीस \" मी \" हम्म नाही, असंच थोडंस मतभेद\" प्रभु \" का \" मी \" हम्म नाही, असंच थोडंस मतभेद\" प्रभु \" का \" मी \"२६/११ च्या वेळी तात्याशी भांडलो, लेखन अप्रसिध्द करण्याच्या मुद्द्यावर. मतभेद बाकी काही नाही\" त्यानंतर शब्दशः दहा मिनिटामध्ये किस पाडणे ह्या वाक्यप्रचाराचा पुर्ण अर्थ मला समजला ;) माझे एक वाक्य प्रभुची दहा उत्तरे \" मी \"२६/११ च्या वेळी तात्याशी भांडलो, लेखन अप्रसिध्द करण्याच्या मुद्द्यावर. मतभेद बाकी काही नाही\" त्यानंतर शब्दशः दहा मिनिटामध्ये किस पाडणे ह्या वाक्यप्रचाराचा पुर्ण अर्थ मला समजला ;) माझे एक वाक्य प्रभुची दहा उत्तरे \" तुझ्या बाबाचं काय जातं \" तुझ्या बाबाचं काय जातं \" इति प्रभु. पंधरा मिनिटे निलकांत व मी एकत बसलो..\"मी चुकलो... मला माफ करा... मी पुन्हा असं नाही करणार....\" असे बोंबलावे असा आत्माचा आवाज मला येऊ लागला होता... तोच फोन वाजला व प्रभु फोनशी चिटकले.. त्यामुळे जरा माझा आत्मा वर मी दोघे पण चिंतन करु शकलो. हात पाय धुन घेतले व मस्त पैकी एक ग्लास रिचवला पाण्याचा.... तेव्हा कुठे समाधान वाटले... दरवाजाला लागूनच लिफ्ट होती... त्यातून चित्रविचित्र आवाज आले.. तोच प्रभु म्हणाले \" आले.. साक्षी व रामदास आले.. त्यांचा फोन होता...\" तोच दोन महापुरुषांचे आगमन झाले, राम राम - नमस्कार , साक्षी साहेबांनी आपले नेहमीचे हत्यार (कॅमेरा) काढून समोरील... टेबलावर ठेवले.. व बाजूला पडलेली प्रवासाची माझी बॅग पाहून प्रभुनां विचारले \" कुठे प्रवासाला \" इति प्रभु. पंधरा मिनिटे निलकांत व मी एकत बसलो..\"मी चुकलो... मला माफ करा... मी पुन्हा असं नाही करणार....\" असे बोंबलावे असा आत्माचा आवाज मला येऊ लागला होता... तोच फोन वाजला व प्रभु फोनशी चिटकले.. त्यामुळे जरा माझा आत्मा वर मी दोघे पण चिंतन करु शकलो. हात पाय धुन घेतले व मस्त पैकी एक ग्लास रिचवला पाण्याचा.... तेव्हा कुठे समाधान वाटले... दरवाजाला लागूनच लिफ्ट होती... त्यातून चित्रविचित्र आवाज आले.. तोच प्रभु म्हणाले \" आले.. साक्षी व रामदास आले.. त्यांचा फोन होता...\" तोच दोन महापुरुषांचे आगमन झाले, राम राम - नमस्कार , साक्षी साहेबांनी आपले नेहमीचे हत्यार (कॅमेरा) काढून समोरील... टेबलावर ठेवले.. व बाजूला पडलेली प्रवासाची माझी बॅग पाहून प्रभुनां विचारले \" कुठे प्रवासाला \" प्रभुने माझ्या कडे उंगलीदर्शन करुन सांगितले \" ही त्याची.. राज जैन\" मी \" सर्वसाक्षी साहेब, मी तुमचा मनोगत पासूनचा चाहता... तुमचं लेखन आवडतं बरं मला खुप.\" आपला नेहमीचा मस्का ट्राय \nहसून \" अच्छा... तुमच्या प्रतिक्रिया असतात.. \" आपल्या मस्काची वाट लागलेली पाहून मी तीच गोळी परत रामदास बुवा कडे पण फिरवली.. ते पण आपले स्मित हास्य करुन गप्प... मी मोठ्या प्रमाणे विचार करुन तोंड बंद ठेवल�� व त्यांच्या गप्पा मध्ये रस घेऊ लागलो....\nतोच कोणी तरी म्हणाले \" तुम्हीच का राज जैन वाटत नाही तुमच्या कडे पाहून\" मी त्यां सर्वांची नजर चुकवून राहीलेली गेम पुर्ण करत होतो मोबो मध्ये... मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहीले... समोर रामदास-प्रभु-साक्षी-विजुभाऊ-निलकांत कोणी प्रश्न विचारला ते काही कळाले नाही तरी पण हसून सगळ्याच्या कडे पाहीले व म्हणालो \" हो मीच आहे.... पण हा प्रश्न का बरे वाटत नाही तुमच्या कडे पाहून\" मी त्यां सर्वांची नजर चुकवून राहीलेली गेम पुर्ण करत होतो मोबो मध्ये... मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहीले... समोर रामदास-प्रभु-साक्षी-विजुभाऊ-निलकांत कोणी प्रश्न विचारला ते काही कळाले नाही तरी पण हसून सगळ्याच्या कडे पाहीले व म्हणालो \" हो मीच आहे.... पण हा प्रश्न का बरे \" तोच प्रभुंचा फोन वाजला... मी वाचलो ... \" तोच प्रभुंचा फोन वाजला... मी वाचलो ... प्रभु म्हणाले \"अरे लेका ल म्हणजे ... लंडनचा ;) \" एवढेच आम्ही एकले व मी व रामदास ह्याचा हास्य कार्यक्रम चालू झाला...\" टारझनचा होता... फिरतो आहे आपल्या जेन बरोबर लेकाचा इलिफंटा वर... तीन वाजताच सांगितले होते की टायमात ये म्हणून आला तर ठीक... मी आता फोनच नाय करत.\"- प्रभु.\nआत किचन मध्ये... काकु काही तरी तळत होत्या.. व त्याचा मंद असा सुवास बाहेर बैठकी मध्ये दरवळत होता... व पोटाले उंदिर जागे होऊन उड्या मारुन लागलेच होते तो पर्यंत पुन्हा लिफ्ट वाजली.... व तात्या आले... ती भरभक्कम काय मी प्रथमच पाहत होतो.... फोटो मध्ये खुपच बारिक दिसतात बॉ तात्या... ;) माझ्या बलदंड व राक्षसी देहा समोर तात्यांचा देह म्हणजे काय ती भरभक्कम काय मी प्रथमच पाहत होतो.... फोटो मध्ये खुपच बारिक दिसतात बॉ तात्या... ;) माझ्या बलदंड व राक्षसी देहा समोर तात्यांचा देह म्हणजे काय मी उंदीर ते हत्ती मी उंदीर ते हत्ती त्यांना पण नमस्कार चमत्कार करुन झाले.. ते पण आपल्या जागे वर बसले ... पण मी जाणार आहे मी जाणार आहे लवकर.. क्लाइंट कडे जाणे आहे.. पैसाचा मामला असे काही तरी बडबडत बसले... त्यांना पण नमस्कार चमत्कार करुन झाले.. ते पण आपल्या जागे वर बसले ... पण मी जाणार आहे मी जाणार आहे लवकर.. क्लाइंट कडे जाणे आहे.. पैसाचा मामला असे काही तरी बडबडत बसले... प्रभु म्हणाले \" बस रे. जाशील. हे सर्वसाक्षी पण परोल वर आले आहेत... \" सर्वसाक्षी \" हो कुटूंब गेलं आहे हळदी कुंकु करायला.. तो पर्यंत पेरोलच आहे... ���ाकी आठ ला मी पण जाणार..\"\nरामदासबुवा तर खुप मितभाषी आहेत बॉ... आमच्या बडबड्या ग्रुप मध्ये.. निलकांत-विजुभाउ व हे गप्पचुप त्यांचा लेख आला होता चित्रलेखा मध्ये... व तो चित्रलेखा माझ्या बॅग मध्येच होता त्याचा आधार घेऊन मी त्यांचे अभिनंदन केले व लेख छान असल्याची माहीती... त्यांचा लेख आला होता चित्रलेखा मध्ये... व तो चित्रलेखा माझ्या बॅग मध्येच होता त्याचा आधार घेऊन मी त्यांचे अभिनंदन केले व लेख छान असल्याची माहीती... त्यावर ते पुन्हा हसून गप्प त्यावर ते पुन्हा हसून गप्प तोच किचन मधून बिस्किट आंबाडे घेऊन आले ... मला तर तो उडीद वड्याचा लहान भाऊ असावे असेच वाटत होते पण गोळे मस्त होते... हिरव्या मिर्चांची चटणी व बिस्किट आंबाडे जबरा.... तोच किचन मधून बिस्किट आंबाडे घेऊन आले ... मला तर तो उडीद वड्याचा लहान भाऊ असावे असेच वाटत होते पण गोळे मस्त होते... हिरव्या मिर्चांची चटणी व बिस्किट आंबाडे जबरा.... एक.. दोन..तीन... असे अगणित पोटात सरकवल्यावर पोटाराम शांत झाला माझा.. एक.. दोन..तीन... असे अगणित पोटात सरकवल्यावर पोटाराम शांत झाला माझा.. काकुंची व आपल्या मुलाची अभिषेक ची ओळख करुन दिली प्रभुंनी.... आम्ही नमस्कार केला... तात्याने दंडवत घातला... आम्हाला आपल्यात असले संस्कार का नष्ट झाले ह्याचा विचार करण्यास एक संधी मिळाली... मी पुढे होऊन नमस्कार घालावा हा विचार करत होतोच.. पण काकु किचन मध्ये.. काय तर सुर-सुर वाजले म्हणून आत गेल्या... व माझा संस्कार दाखवा कार्यक्रम तेथेच बंद पडला..\nपुन्हा चर्चेची गाडी मी मिपावर नसल्याच्या मुद्द्यावर..... रामदास \" तुम्ही मिपावर दिसत नाही आजकाल \" प्रभु \" येडझवा आहे..\" साक्षी \" हो तुम्ही दिसत नाही\" तात्या \" सोडून गेला आहे... \" मी एकाद्या निर्लज गुन्हेगारासारखा हसत \" नाही हो... येतो आहे.. येणार आहे... \" म्हणत ... म्हणालो \" तात्या, क्लास झाला आहे.. परवा दिल्ली पोहच्लो की लॉग इन होतो.. \" ... विजुभाउ पण हसत म्हणाले \" ह्म्म.. पाहू\" तात्या पण \" पाहू\" असे म्हणुन पण तात्या मी निघतो, असे सांगून पार झाले \nपुन्हा फोन प्रभुचा.. \" आला... येईल आता लगेच टार्या... त्याला घेऊन येतो मी... बसा..\" अहो आम्ही पण येतो \" साक्षी साहेब पण चला मी पण येतो असे म्हणून.. मागे मागे... त्याच्या मागे रामदास बुवा... त्यासर्वांच्या मागे निलकांत.... आता मोकळ्या हॉल मध्ये मी बसून काय करु.... व काही तरी पोटात गेल्यावर धुराडे का���णे जरुरि म्हणून मी पण त्याच्या मागे मागे... प्रभु सर ह्या वयात देखील ;) सर सर चार मजले उतरून खाली गेले... पाय-यांनी... मला स्वतःची लाज वाटू नये म्हणून मी-विजुभाउ-निलकांत... सर्वजण देखील त्याच्या पाठी मागे पाय-या उतरुन खाली गेलो... \nजवळच असलेल्या टपरी वरुन प्रत्येकांने आपापले सामान घेतले व चर्चा पुन्हा रंगू लागली... दोन एक धुराडे सोडून होऊ पर्यंत साक्षी साहेबांनी सुभाषचंद्र बोस ह्याच्या बद्दल तसेच काही अनाम क्रातिंवाराबद्द्ल उत्तम माहीती सांगितली पाच मिनिटात दर्शन देणारा टारझन साडे पंचवीस मिनिटे झाली तरी लापता होता.. पुन्हा गाडी माझ्या विषयावर आली... व माझा व्यवसाय पोटापाण्याचे हाल ह्यावर एक अत्यंत महत्वपुर्ण तथा गहन चर्चा झाली.. मुद्दे एकदम राष्ट्रीय स्थराचे म्हणजेच दिल्ली कडील होते म्हणून त्यावर आधी काही लिहीत नाही गुप्ततेचा भंग होतो... मध्येच रामदास बुवांनी शेयर मार्केट कधी वर जाइल असा प्रश्न करुन मला यार्कर टाकला... पण मी पाच्-सात वर्ष झाली मराठी महाजाल विश्वावर वावरत आहे त्यामुळे असले यार्कर अपेक्षीत होते पण रामदास बुवाच माझी मागून विकेट घेतील ही मनात जरा ही कुशंका नव्हती... पण विकेट पडलीच होती.. काय तरि सांगायचे म्हणून.. मागच्या आठवड्यात.. तासभर बसून तयार केलेल्या मार्केट रिपोर्ट मधीले एक पेटेंट वाक्य टाकले... होईल वर होइल.. पण सत्यम मुळे गोंधळ वाढला आहे... पाहू काय होतं ते\" असे थातुर्-मातुर उचारून मी माझी लंगोटी संभाळली पाच मिनिटात दर्शन देणारा टारझन साडे पंचवीस मिनिटे झाली तरी लापता होता.. पुन्हा गाडी माझ्या विषयावर आली... व माझा व्यवसाय पोटापाण्याचे हाल ह्यावर एक अत्यंत महत्वपुर्ण तथा गहन चर्चा झाली.. मुद्दे एकदम राष्ट्रीय स्थराचे म्हणजेच दिल्ली कडील होते म्हणून त्यावर आधी काही लिहीत नाही गुप्ततेचा भंग होतो... मध्येच रामदास बुवांनी शेयर मार्केट कधी वर जाइल असा प्रश्न करुन मला यार्कर टाकला... पण मी पाच्-सात वर्ष झाली मराठी महाजाल विश्वावर वावरत आहे त्यामुळे असले यार्कर अपेक्षीत होते पण रामदास बुवाच माझी मागून विकेट घेतील ही मनात जरा ही कुशंका नव्हती... पण विकेट पडलीच होती.. काय तरि सांगायचे म्हणून.. मागच्या आठवड्यात.. तासभर बसून तयार केलेल्या मार्केट रिपोर्ट मधीले एक पेटेंट वाक्य टाकले... होईल वर होइल.. पण सत्यम मुळे गोंधळ वाढला आहे... पाहू काय होतं ते\" असे थातुर्-मातुर उचारून मी माझी लंगोटी संभाळली तोच पुन्हा मोबो वाजला प्रभुचा व तो आला.. घेऊन येतो असे म्हणन टांगा टाकत (उंची मुळे चालत गेले हे वाक्य येथे चांगले दिसत नाही) गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले... पॅन्ट घालायला विसरले की हा देखील समुउपदेशातील एक उपदेश.. लाजू नका. तोच पुन्हा मोबो वाजला प्रभुचा व तो आला.. घेऊन येतो असे म्हणन टांगा टाकत (उंची मुळे चालत गेले हे वाक्य येथे चांगले दिसत नाही) गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले... पॅन्ट घालायला विसरले की हा देखील समुउपदेशातील एक उपदेश.. लाजू नका. पण माझ्या मनातील प्रश्न मी तीथेच गिळला व पुन्हा चर्चेत सहभागी झालो... तो पर्यंत निलकांत व साक्षी ह्यांची गाडी लई पुढे गेली होती व मुद्दे काहीच कळत नव्हते... हे पाहून मी पुन्हा एक धुराडा सोडला व निचिंत पणे उभा राहीलो...\nप्रभु ज्या वेगाने गेले होते त्याच वेगाने एकटेच परत आले.. टार्याला विसरलेली काय असा बाळबोध प्रश्न माझ्या मनात आला पण येवढ्या वयस्कर ;) मानसाला कसे विचारावे म्हणून गप्प बसलो... तोच मागून एक रिक्षा दिसली व दोनचार टन वजन भरले असावे ह्या प्रकारे हळू हळू.. पुढे येत होती... मी विचार करतच होतो... की वाहतूकीच्या साधनातून लोक आपले वजनी सामानाची का ने-आण करतात, मुंबई मध्ये काही कायदा आहे का नाही.. हा प्रश्न मी निलकांतला विचारावे म्हणून सारावलो होतो तोच.. त्याच रिक्षातून... एक सुकुमार... नवयुवक आपले एक ट्नी धुड सांभाळत बाहेर पडला... व रिक्षावाल्याला पैसे देऊन आमच्या कडे पाहून हसू लागला.. व प्रभु सरांच्या कडे आला... ह्याला कुठे तरी पाहीला आहे हा विचार डोक्यात घण घालू लागला व सर्वाच्या खरडवह्या डोळ्यासमोरुन काढल्यावर टारझन म्हणजे हाच नमुना ह्यावर शिक्कामोर्तब केला.\n\" अरे हेच काय राज जैन, वाटत नाय यार...\" असा चार-पाच वेळा माझा उलेख त्याने केला व ह्याला उचलून चवथ्यामाळावरुन सरळ ग्राऊडला टाकावे ह्यासाठी माझे हात सळसळू लागले पण मी ६० किलो तो ६०० किलो कुठ पेलवणार ह्या व्यवसायीक हिशोबाने मी तो विचार रद्द करुन त्याच्या विनोदाला दाद दिली. :D थोड्या वेळाने टार्याची पण पोट पुजा झाली ( त्याच्या गळ्यातच चिकटले असेल... पोटापर्यंत पोहचलेच नसेल पण .. राहु दे) पुन्हा एकदा अभिषेक ची ओळख परेड झाली व गाडी त्याच्या शिक्षणावर पोहचली... अभिषेक कडे पाहून व त्याचे शिक्षण पाहून आनंद झाला... त्याने कुठला तरी उच्च कोर्स लावला आहे व त्या कोर्स साठी फक्त १०० सिट साठी काही शे अर्ज होते त्या पण हा पहिल्या पाच मध्येच निवडला गेला असे काहीतरी मला कळाले ( आम्ही दहावी पास... ते पण.. कसे दे देवालाच माहीत.. त्यामुळे त्याची डीटेल देऊ शकत नाही)\nवेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.. एक निलकांत सोडला तर बाकी सगळे मला नवीन होते व त्यांना मी नवीन पण जसे काही वर्षापासूनचे जुने सवंगडी बोलावेत वागावेत असे सगळे वागले... खुप आनंद झाला.... कधी मधी साक्षी साहेबांनी एकदोन फोटो क्लिकले ... कधी मधी साक्षी साहेबांनी एकदोन फोटो क्लिकले ... व रामदास-साक्षी-प्रभु-विजुभाउ एका गुप्त मिटींग ला जाण्यासाठी व निलकांत-टार्या पुणे ला जाण्यासाठी व मी दिल्ली ला जाण्यासाठी बाहेर पडलो... \nप्रभु, निलकांत, विजुभाउ, साक्षी साहेब, तात्या व रामदास बुवा ह्या सर्वांनाच भेटून आनंद झाला असेच आपण नेहमी भेट राहू हा आशावाद घेऊन मी.. मिपावर पुन्हा लिहते झाल्यावर काय काय फाडायचे व काय काय शिवायचे ह्याचे प्लान करत आपल्या ट्रेन कडे रवाना झालो \nपण ह्यावेळचा माझा प्रवास माझ्या जन्मभर लक्ष्यात राहील मी एक-दोन नाही तर चांगले ९ मिपा करांना भेटलो... चार जनांशी फोनवर बोललो सगळेच फंडू आहेत... सगळे आपापले व्यवसाय-काम- धंदे संभाळत असे एक दुस-यांना भेटत असतात हे पाहू धन्य झालो.. सगळेच फंडू आहेत... सगळे आपापले व्यवसाय-काम- धंदे संभाळत असे एक दुस-यांना भेटत असतात हे पाहू धन्य झालो.. याहू ग्रुप वर शेकडोंनी मित्र व जीमेल मध्ये काही हजार आयडी पण कोणाशी भेटावे.. कोणासाठी आपला कामधंदा सोडून जावे एवढी आत्मीयता मला कधीच झाली नाही पण मिपावर ती आत्मियता निर्माण झाली व अनेक वर्षापासून अमराठी मित्राच्या गराड्यात हरवलेला राज जैन... परत आपल्याच मातीच्या... भाषेच्या मित्रांच्या जगात आला... हे पाहून त्या देवाला देखील आनंद झाला असेल... \nप्रकाशीत केले >> राज जैन वेळ १२:२२ PM\n५ फेब्रुवारी, २००९ रोजी ३:०५ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nकविता / विडंबन (13)\nस्व:ला शोधत आहे.. हरवलेल्या क्षणांचा मागोवा घेत आहे.. पण उगवणारा सुर्य देखील त्याच ताकतीने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देखील आहे... हरण्याची भिती कधीच मनात येत नाही.. पण विजयाची कास कधीच सोडत देखील नाही.. असा मी \nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/one-terrorist-killed-encounter-has-begun-saimoh-area-tral-awantipora-301290", "date_download": "2021-06-18T00:00:40Z", "digest": "sha1:IKKGZFOFFJPEGUAC5P6OGMKXPUBCYCBF", "length": 15533, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू", "raw_content": "\nपाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू\nश्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडूनही सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय त्यांच्या काही चौक्या देखील उद्धवस्त करण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nजम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील त्रालमधील सिमोह परिसरात ही घटना घडली आहे. भारतीय सेनेचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या अगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळापासून रविवार सकाळ पर्यंत सीमेवरील चौक्यांसह रहिवासी भागांना लक्ष करत गोळीबार केला होता.\n कोरोनानंतर इबोलाचा नव्याने उद्रेक; चार जणांचा मृत्यू\nकीरनीपासून बालाकोटपर्यंत शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरपाती करणे सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मेंढर सेक्टरमध्ये काही जनावरं देखील जखमी झाले तर घरांचेही नुकसान झाले आहे.\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; 6 जवान जखमी\nश्रीनगर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आज (शुक्रवार) गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.\nArticle 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम\nनवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेत काश्मीरवर भाष्य करणाऱ्या तुर्कस्तानच्या अध्यक्षांना भारताच्या अंतर्गत विषयांपासून दूर राहा, असे म्हणत तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत.\nगारठा वाढला; किमान तापमान ९.६ अंश सेल्सियस, दिवसाही जाणवतो थंडीचा परिणाम\nअकोला : शहर आणि परिसरात गत काही दिवसांपासून पारा घसरला आहे. त्यामुळे अकोलेकरांना ठंंडीची चाहूल लागली असून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहराचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले.\nपाकच्या नापाक कारवाया यावर्षी वाढल्या; राजस्थान-गुजरात सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न\nनवी दिल्ली : संपण्याच्या वाटेवर असणाऱ्या 2020 या वर्षी पाकिस्तानने अनेक मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीर तसेच पंजाबच्या सीमेवरुन दहशतवादी पाठवण्यासाठी वेगवेगळे मार्ग पाकिस्तानने आजमावले आहेत. बॉर्डर सिक्योरीटी फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि राजस्थ\nPOK मध्ये 250 दहशतवाद्यांचा वावर; सीमेवर तणाव वाढवण्याचा पाकिस्तानचा डाव\nनवी दिल्ली- हिवाळा सुरु होताच आपल्या अंतर्गत मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) तणाव वाढवला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्कराच्या एका आघाडीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. लष्कराच्या 15 व्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू म्हणाले की, पाकव्याप्त काश्\nभारताच्या चुकीच्या नकाशाबाबत WHOवर नाराजी; त्वरित दुरुस्तीसाठी सरकारचं पत्र\nनवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या वेबसाईटवर सातत्याने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी भारत सरकारने आता कडक भुमिका घेतली आहे. याबाबत सरकारने WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधनोम घेब्रेसेस यांना म्हटलंय की वेबसाईटवर असलेल्या भारताच्या नकाशाला सुधारित नकाशाने तातडीने बदलावं. भारत\n'फॅसिस्ट मोदींनी भारत रसातळाला नेला'; अर्णबच्या खांद्यावरुन पाकने साधला PM मोदींवर निशाणा\nइस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. ��धीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वा\nकाश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरूच\nजम्मू : काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यांमध्ये आज (ता. २९) पुन्हा चकमक झाली. काल (ता. २८) सुरू झालेल्या या चकमकीत आतापर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मेल्होरा भागात झालेल्या चकमकीत एक मेजर देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी ड\nजम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार; दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद\nश्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर, दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात करण्यात जवानांना यश आलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सका\nपाकिस्तानमध्ये काश्मीरवर सुरु होती Online मीटिंग, हॅकर्सनी दिला 'जय श्रीराम'चा नारा\nजम्मू काश्मीर हा भाग नेहमीच वादग्रस्त राहीला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत या प्रदेशावरुन नेहमीच तणावाचे वातावरण राहीलेले आहे. या प्रदेशावर पाकिस्तानने नेहमीच आपला दावा सांगितला आहे. येनकेन प्रकारे या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच कुरघोड्या करत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/DR-dt--BHYRAPPA-S-dt-L-dt-,-SHIVRAM-KARANTH,-PURNACHANDRA-TEJASWI,-AGNI-SRIDHAR--ad--UMA-KULKARNI-COMBO-19-BOOKS/1642.aspx", "date_download": "2021-06-17T22:56:39Z", "digest": "sha1:LVFADD2TL5IBF55YWRZK2TZCEXRU77HC", "length": 16740, "nlines": 204, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DR. BHYRAPPA S.L., SHIVRAM KARANTH, PURNACHANDRA TEJASWI, AGNI SRIDHAR & UMA KULKARNI COMBO 19 BOOKS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nशालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चािशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे. आनंदा यादवांच्या \"झोंबी\" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत \"पु ल देशपांडे\" यांची प्रस्तावना लाभली आहे. झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच \"झोंबी\". अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, \"एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते\" काय हे वर्णन. लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो. तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, \"आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल.\" आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे. या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याच���र, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे. ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश.... आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो. कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो. ...Read more\nसंताजी हे पुस्तक वाचल्यामुळे या पुस्तकात तेच असेल अस वाटला होता. पण पुस्तक छान लिहिलाय. उत्तरार्धात जास्त रंगत येते. jinji किल्ला सोडण्याची तयारी, नियोजन, हे खरच इंटरेस्टिंग आहे. त्या veles मराठे आणि raj परिवार किती अवघड परिस्थिती मधून गेले याची कल्पा येते. पुस्तक मध्ये त्या veles चा नकाशा पाहीजे होता. Jinji वर असताना बाकी कारभारी यांची बाजू जास्त समोर येत नाही. बाकी पुस्तक चांगले आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/1367", "date_download": "2021-06-17T23:17:35Z", "digest": "sha1:HCRCCC6UARJ5HSX5OV72SVRWGP5D23SY", "length": 6412, "nlines": 132, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "आशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी हाेणार गाेड | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News आशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी हाेणार गाेड\nआशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी हाेणार गाेड\nव्-हाड दूत न्यूज नेटवर्क\nमुंबईः राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका असणा-या आशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची दिवाळी गाेड हाेणार असल्याची माहिती आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांनी दिली.\nजुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरित केला जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे राजेश टाेपे यांनी सांगितले.\nPrevious articleसेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार ; महिला व बालविकास मंत्री अॅड. यशाेमतीताई ठाकूर यांची माहिती\nNext articleरेती चोरीची माहिती देणाऱ्याचा महसूल मित्र म्हणून केला जाणार गौरव\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/1565", "date_download": "2021-06-18T00:19:20Z", "digest": "sha1:O5VYRFTL4K4W5WALZTXDPLSAIUY66INE", "length": 11464, "nlines": 143, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "सोमवारपासून मंदिरे उघडणार! गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच’श्रीं’ ची इच्छा समजा! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News सोमवारपासून मंदिरे उघडणार गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच’श्रीं’ ची...\n गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच���श्रीं’ ची इच्छा समजा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nवऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क\nमुंबई: कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरे मार्च महिन्यापासून पूर्णपणे बंद होती. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून मंदिरे उघडणार असल्याची घोषणा केली. मात्र गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हा फक्त सरकारी आदेश नसून ही ‘श्रीं’ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nदिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.\nतसंच, ‘लॉकडाउनच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा’, असंही मुख्यमंत्री म्हणाले.\nराज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार. सर्वांनी नियम, शिस्तीचे काटेकोर पालन करा. प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळून स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं'ची इच्छा समजा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन pic.twitter.com/zp4ayTwP8W\nमंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इ��र प्रार्थनास्थळेही उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील. देवाच्या दर्शनासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही हे लक्षात घ्यायला हवे. भक्तांच्या भावनेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nPrevious articleसीसीआय कापूस खरेदीचा 15 नोव्हेंबरपासून शुभारंभ\nNext articleबुलढाण्यात मॉलला आग; इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/3347", "date_download": "2021-06-17T23:40:48Z", "digest": "sha1:BRNRRSTWWESLUMC6M5DGVSE5FEV53XB7", "length": 6760, "nlines": 130, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारी ; चुरस वाढली | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारी ; चुरस वाढली\nवकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारी ; चुरस वाढली\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nअकोला: वकीलांची संघटना समजल्या जाणाऱ्या वकील संघाची निवडणूक येत्या 12 फेब्रुवारीला होऊ घातली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव पदासाठी ही निवडणूक होणार आहे. सध्या तीनही पदासाठी सध्या नामांकन अर्ज दाखल करणे सुरू आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख 9 फेब्रुवारी आहे. या निवडणुकीत 1194 वकील हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी पुरुष वकील मतदार 944 आहेत तर 250 महिला वकील मतदार आहेत. आतापासूनच न्यायालय परिसरात उमेदवार असलेल्या वकिलांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दिवशीच म्हणजे 12 फेब्रुवारीला लागणार आहे. अकोला वकील संघा��ी निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते.\nPrevious articleलोणार सरोवराच्या विकासासाठी नियोजित आराखडा तयार करा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nNext articleफ्रंटलाईनमध्ये पत्रकारांनाही कोरोना लस द्या..\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.varhaddoot.com/News/4238", "date_download": "2021-06-18T00:10:07Z", "digest": "sha1:BA4SAAO2BER23P5NMF6BEUTOOIDTLHSV", "length": 10912, "nlines": 139, "source_domain": "www.varhaddoot.com", "title": "प्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण आव्हानात्मक : केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे | Varhaddoot", "raw_content": "\nHome Breaking News प्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण आव्हानात्मक : केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे\nप्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण आव्हानात्मक : केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे\nसी-मेटच्या वर्धापनदिनी आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरवात\nव-हाड दूत न्युज नेटवर्क\nअकोला: डिजिटल इंडियासाठी भारतात ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. स्मार्ट फोनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. डिजिटल इंडियाची मोहीम वेगवान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने हा मुख्य घटक असून, त्यासाठी प्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण करणे आव्हानात्मक आहे, असे मत केंद्रातील इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.\nपाषाण येथील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) च्या व्हर्च्युअल वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्ये���्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के..सारस्वत, मंत्रालयाचे सचिव अजय सावनी, विशेष सचिव (अर्थ) ज्योती अरोरा, दक्षिण कोरियातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. रेडनी रॉफ, सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे, समन्वयक डॉ. रणजित हवालदार, डॉ. सुधीर अरबुज आदी उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान परिषदेचे उदघ्टानही यावेळी करण्यात आले. भारत हा जगाच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र बनावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे धोत्रे म्हणाले. डॉ. भटकर म्हणाले,‘‘सॉफ्टवेअर उत्पादनाच्या बाबतीत भारत जरी पुढे असला तरी हार्डवेअरच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. हार्डवेअरचे उत्पादन हे पदार्थतंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला पदार्थ विकासावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे.’’ भविष्यकालीन शाश्वत ऊर्जापर्याय म्हणून न्यूट्रूनो एनर्जीकडे पाहिले जात असून, सी-मेटने यात सहभाग घेणे देशासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. डॉ. सारस्वत यांनी इलेक्ट्रॉनिक्स मटेरिअल उत्पादनात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वर्धापनदिनानिमित्त डॉ. रॉफ यांनी ग्राफिनवर विशेष व्याख्यान दिले.\n– इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवरील काम उल्लेखनीय असले तरी आपण खूप मागे\n– इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर आयात होते\n– देशातील फोटोव्होल्टाईक, सेमिकंडक्टर बाजारपेठेला पदार्थांची आवश्यकता\n– एनर्जी मटेरिअल, ग्राफिन, सेन्सर, सिलिकॉन कार्बाईड, आयओटी डिव्हायसेसच्या उत्पादनात वाढ\n– सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांनी यात अधिक लक्ष घालायला हवे\nPrevious articleमुलींनाही चांगले शिक्षण, समान संधी द्या \nNext articleनांदु-यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून इंधन दरवाढीचा निषेध\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nकॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ\nबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना\nना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान\nनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू\nकोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले\nएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या\nकार अपघातात सुभाष मोहता यांचा मृत्यू\nखामगावची सुपुत्री पुणे रेल्वे बोर्डावर सौ. दीपाली पाटेखेडे – धनोकार यांच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.athenahackathon.com/post/how-can-one-tell-the-difference-between-a-viral-and-bacterial-infection/", "date_download": "2021-06-17T22:45:40Z", "digest": "sha1:WIL4MP2YFBFC2RIVJMVYIZVUTE7NAULI", "length": 12307, "nlines": 31, "source_domain": "mr.athenahackathon.com", "title": "विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामधील फरक कसा सांगता येईल?", "raw_content": "\nविषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामधील फरक कसा सांगता येईल\nविषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामधील फरक कसा सांगता येईल\nव्हायरल इन्फेक्शन बहुतेक वेळा प्रतिजैविकांना प्रतिसाद देत नाही. सर्दी न लिहून दिलेल्या औषधांना प्रतिसाद देत नाही आणि फ्लू देखील देत नाही. सर्वोत्तम पैज - निरोगी खा आणि आपला फ्लू शॉट मिळवा. प्रतिजैविक जीवाणू नष्ट करतात परंतु विषाणू नसतात. तथापि, व्हायरल इन्फेक्शन जर तो बराच काळ टिकत असेल तर तो दुय्यम म्हणून ओळखला जाणारा एक बॅक्टेरियाचा संसर्ग बनू शकतो आणि त्यास प्रिस्क्रिप्शनद्वारे उपचार करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की न्यूमोनिया, तीव्र अतिसार आणि मेंदुच्या वेष्टनासारख्या आजारांमुळे विषाणू किंवा जीवाणूंचादेखील परिणाम होऊ शकतो. आपल्या डॉक्टरांना शक्य तितक्या लवकर पहा\nआपण आपल्या शंकांना संभाव्य शक्यतांच्या सूचीवर संकुचित करण्याची परवानगी देण्यासाठी त्या व्यक्तीकडून माहिती एकत्रित करता आणि नंतर प्रत्येकासाठी योग्य निदान चाचण्या निवडा. काही प्रकरणांमध्ये, इतिहास आणि शारीरिक शोध निदान करण्यासाठी पुरेसे असतात, तर काहींमध्ये वगळण्याद्वारे बडबड निदान होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nदोन्ही जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचे सादरीकरण समान आहे. एखादा फक्त ताप बघू शकत नाही आणि असे म्हणू शकत नाही की हे व्हायरस किंवा जीवाणूमुळे आहे. कधीकधी व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण सह अस्तित्वात असू शकते. आपण उपचार करणार्‍या डॉक्टर सखोल वैद्यकीय इतिहासाची विचारणा करू शकाल, तपासणीसाठी रक्त तपासणीसाठी रक्त किंवा मूत्र तपासणी करा. या चाचण्यांमुळे तापाचे मूळ कारण ओळखण्यास मदत होते.\nवर पोस्ट केले १५-०१-२०२०\nट्रान्सव्हॅसाइट, ट्रान्सजेंडर, ट्रान्ससेक्सुअल आणि लिंग नसलेल्या व्यक्तीमध्ये काय फरक आहेभाजलेले गोमांस आणि पास्तारामीमध्ये काय फरक आहेभाजलेले गोमांस आणि पास्तारामीमध्ये काय फरक आहेशहरातील घर आणि अपार्टमेंटमध्ये काय फरक आहेशहरातील घर आणि अपार्टमेंटमध्ये काय फरक आहेस्प्लंकमधील आकडेवारी विरूद्ध व्यवहार आदेशात काय फरक आहेस्प्लंकमधील आकडेवारी विरूद्ध व्यवहार आदेशात काय फरक आहे\"सामान्य\" वेक्टर आणि यादृच्छिक वेक्टरमध्ये काय फरक आहे\"सामान्य\" वेक्टर आणि यादृच्छिक वेक्टरमध्ये काय फरक आहेमानसशास्त्र आणि वर्तनवाद यात काय फरक आहेमानसशास्त्र आणि वर्तनवाद यात काय फरक आहेतज्ञ आणि उत्साही लोकांमध्ये काय फरक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-06-17T23:06:42Z", "digest": "sha1:VBD5TZ3LM76ME7MRVLOXVZLQOPFGAQRQ", "length": 3746, "nlines": 99, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "उपविभाग आणि विभाग | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nदक्षिण गोवा जिल्ह्यातील 6 उप विभाग आहेत. प्रत्येक विभागीय उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आहेत.\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 07, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/two-wheeler-thieves-arrested-in.html", "date_download": "2021-06-17T23:59:04Z", "digest": "sha1:KH7P2VCTX2V46PQQQWKFN3CKRCYZCLJO", "length": 6794, "nlines": 58, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "बल्लारपुरात दुचाकी चोरट्यांना अटक; एक आरोपी दोन बालकांना घेतले ताब्यात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठबल्लारपुरात दुचाकी चोरट्यांना अटक; एक आरोपी दोन बालकांना घेतले ताब्यात\nबल्लारपुरात दुचाकी चोरट्यांना अटक; एक आरोपी दोन बालकांना घेतले ताब्यात\nमनोज पोतराजे मे १८, २०२१ 0\nबल्लारपुर : बल्लारपूरात मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध ठिकाणी चोरी होत असल्याची बोंब उडत होती. दरम्यान काही जणांची दुचाकी आणि इतर साहित्य सुद्धा चोरी झाल्याचे माहिती समोर आली असतांना या चोरीतील आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अपराध क्रमांक ५०५/२०२० भां.द.वि.कलम ३७९ या गुन्ह्यांअन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरच्या आरोपींबद्दल पोशी अजय हेडाऊ व पोशी गणेश पुरडकर यांना गुप्त माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या चमूने एका आरोपी व दोन विधिसंगर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांसमक्ष आरोपींनी गुन्हा कबूल केला असून आरोपी १) संतोष राठोड वय १८ वर्ष राहणार काटा गेट जवळ बल्लारशहा, चंद्रपुर यास दिनांक १६ में २०२१ रोजी अटक करून पोलिस कोठडी दरम्यान त्याचा कौशल्य पुर्ण तपास करुन एकुण ३ गुन्हे उघडकीस आनले आहे. .\nसदर आरोपीकडून १५,०००/-रू ची काळ्या हिरोहोंडा सिडी डीलक्स MH 34-AC-7157, २०,०००/-रु ची काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो.MH-34-AL-6571, २५,०००/-रु ची काळ्या रंगाची होंडा ड्रीम युगा MH-34-AX-3648, १५,००० /- रु.ची लाल काळ्या रंगाची हिरोहोंडा सिडी डिलक्स MP-45-MB-4467 असा एकूण ७५,०००/- रुपये किमतीच्या एकुण चार मोटरसायकल मिळुन आल्या.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, पोहवा.आनंद परचाके, एनसीपी सुधाकर वरघणे, शरद कुडे, राकेश पोशी, अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभीटकर, गणेश पुरडकर, शेखर माथनकर, महिला शिपाई संध्या आमटे, सिमा पोरते आदींनी केली आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nब्रेकिंग न्यूज माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन\nजिल्ह्यात 21 एप्रिल पासून जनता कर्फ्यु जिल्हाधिकारी - व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/nana-patole-arrival-in-nagpur/02101241", "date_download": "2021-06-18T01:00:28Z", "digest": "sha1:2UWUJULN56GTOT5BJCL4V7XD3WEESHI2", "length": 7341, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Video: \"आला रे आला नानाभाऊ आला\" च्या घोषणांनी नागपूर विमानतळ दुमदुमले Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nVideo: “आला रे आला नानाभाऊ आला” च्या घोषणांनी नागपूर विमानतळ दुमदुमले\nनाना पटोले यांच्या आगमनाचा नागपूर विमानतळावर एकच जल्लोष\nनागपूर: काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर स्वागतासाठी मोठ्या संख्येने विदर्भातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते जमले आहेत. ढोल-ताशांचा गजर करीत व “आला रे आला नानाभाऊ आला” अशा घोषणा देत पटोले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काँग्रेसतर्फे आयोजित शक्तिप्रदर्शनासाठी भंडारा, गोंदियासह विदर्भातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आज नागपुरात दाखल होत आहेत.स्वागताच्या तयारीसाठी मंगळवारी दिवसभर ब्लॉक स्तरावर बैठका झाल्या. पटोले आज दीक्षाभूमी, गणेश टेकडी व ताजबाग येथे जाऊन दर्शन घेणार आहेत.\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nसमर्पण सेवा समिति ने किया स्वराज जननी जिजामाता को नमन\nबुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंत��्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ड्रायपोर्ट उभारून ६ डब्ब्यांची रेल्वे देणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nफेक लाईक, फालोअर्सचा उद्योजक, नेत्यांना फटका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nJune 17, 2021, Comments Off on विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nJune 17, 2021, Comments Off on बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.swanskates.com/mr/te-201-plastic-shell-skates.html", "date_download": "2021-06-17T23:50:09Z", "digest": "sha1:4MIBZMFP4GPXQTE24PZLYDHZZPXS6KBG", "length": 6564, "nlines": 201, "source_domain": "www.swanskates.com", "title": "घाऊक कटयार-201 प्लॅस्टिक शेल कारखाना आणि उत्पादक skates | स्वान क्रीडा", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकटयार-QR002 चतुर्भुज रोलर skates\nकटयार-QR001 चतुर्भुज रोलर skates\nकटयार-202Q चतुर्भुज रोलर skates\nकटयार-201 प्लॅस्टिक शेल skates\nसाहित्य: शेल: प.पू. उच्च परिणाम प्रतिरोधक साहित्य रेषा: जाळी + EVA + फेस चेसिस: प.पू. उच्च परिणाम प्रतिरोधक साहित्य वळविणे: 608Z आकार आणि चाकांच्या: पीव्हीसी विदर्भ एस # (26-30) 64 * 24mm (तीन चाके) एम # (31 -35) 64 * 24mm (चार चाके) एल # (36-40) 70 * 24mm (चार चाके)\nएफओबी किंमत: यूएस $ 7 - 30 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nमूळ ठिकाण: Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\nपुरवठा योग्यता: 80000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने, पश्चिम केंद्रीय\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nशेल: प.पू. उच्च परिणाम प्रतिरोधक साहित्य\nअस्तर: जाळी + EVA + फेस\nचेसिस: प.पू. उच्च परिणाम प्रतिरोधक साहित्य\nपुढील: कटयार-202 प्लॅस्टिक शेल skates\nरंगीत प्लॅस्टिक शेल स्केट\nमुलांसाठी प्लॅस्टिक शेल इनलाइन स्केट\nपीव्हीसी बॅग प्लॅस्टिक शेल स्केट\nरंग पेटी प्लॅस्टिक शेल स्केट सेट करा\nकटयार-202 प्लॅस्टिक शेल skates\nकटयार-761 प्लॅस्टिक शेल skates\nकटयार-786BW प्लॅस्टिक शेल skates\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने- हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634576.73/wet/CC-MAIN-20210617222646-20210618012646-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/if-you-are-wandering-in-amravati-city-for-no-reason/", "date_download": "2021-06-18T03:42:56Z", "digest": "sha1:ZDZJAQOQRC3PAXIURN3TMYX7IWMMNER2", "length": 11414, "nlines": 157, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "सावधान ! अमरावती शहरात विनाकारण फिरत असाल तर तुमच्या हातावर बसू शकतो होमआयसोलेशनचा शिक्का...", "raw_content": "\n अमरावती शहरात विनाकारण फिरत असाल तर तुमच्या हातावर बसू शकतो होमआयसोलेशनचा शिक्का…\nराज्यात पंधरा दिवसाचा लॉकडाउन लावण्यात आला असला तरी अमरावती शहरात अजूनही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून महानगरपालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रॅपिड एन्टीजन तपासणी सुरू केलेली आहे.\nज्या नागरिकांची चाचणी निगेटिव आली त्यांना सोडून देण्यात येत आहेत तर जे नागरिक पॉझिटिव्ह आढळले त्यांना क्वारांटाईन सेंटरमध्ये त्यांच्या हातावर होम आयसोलेशन चा शिक्का मारला जात आहे त्यामुळे येणारा काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल.\nPrevious articleपीपीई किट घालून डॉक्टरांनी कोविड रूग्णांसमोर केले नृत्य :- व्हिडिओ व्हायरल…\nNext articleश्वान प्रेमी अनुष्का शर्मा-विराटने केला आठवणीतील व्हिडिओ शेअर…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nDRDO ची 2DG औषध | कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी…किंमत जाणून घ्या…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nमुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता \nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2021-06-18T03:24:24Z", "digest": "sha1:EJBSVCBEZA2UAZBOKBKYXIVHA27UZWYU", "length": 7185, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९१३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे\nवर्षे: १९१० - १९११ - १९१२ - १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ३० - ईंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव मंजूर नाही केला.\nफेब्रुवारी ३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.\nफेब्रुवारी २० - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.\nमे ३० - पहिले बाल्कन युद्ध - लंडनमध्ये तह. आल्बेनियाचे राष्ट्र अस्तित्त्वात.\nमे ३१ - अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.\nऑगस्ट १० - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.\nडिसेंबर २१ - आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.\nडिसेंबर २३ - अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ऍक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बॅंक अस्तित्त्वात.\nजानेवारी ५ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.\nजानेवारी ९ - रिचर्ड निक्सन , अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष.\nफेब्रुवारी १४ - जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.\nमार्च ११ - थॉमस ग्रे, प्राध्यापक, भूलतज्ज्ञ.\nमार्च ११ - जॉन जॅकब विन्झविग, कॅनडाचा रचनाकार.\nमे १९ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.\nजुलै १० - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.\nजुलै १४ - जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै १५ - मर्विन व्हे, अभिनेता.\nऑगस्ट १५ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.\nऑगस्ट १६ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.\nऑगस्ट १७ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबऱ्या.\nऑगस्ट २८ - लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १२ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू.\nसप्टेंबर १४ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.\nजून २८ - मनोए��� फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\nडिसेंबर २२ - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ह्या प्रख्यात श्रीरामचंद्र प्रभुच्या भक्ताचे आणि महान संताचे गोंदवले ह्या गावी पहाटे निर्वाण झाले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/248103", "date_download": "2021-06-18T03:29:18Z", "digest": "sha1:UOTEJ37BCJOSLIGTODE47KRLIUFQW63Q", "length": 2238, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शोएब अख्तर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शोएब अख्तर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२५, ६ जून २००८ ची आवृत्ती\n८८ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१६:३५, २७ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n२२:२५, ६ जून २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSpBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2021-06-18T03:42:57Z", "digest": "sha1:7N7AELMXHLX7NZGRUSFNEMIUUPL2CXWD", "length": 7611, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेडरिक नॉर्थ - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ जानेवारी १७७० – २२ मार्च १७८२\n१३ एप्रिल १७३२ (1732-04-13)\n५ ऑगस्ट, १७९२ (वय ६०)\nफ्रेडरिक नॉर्थ, लॉर्ड नॉर्थ (इंग्लिश: Frederick North, Lord North; १३ एप्रिल, इ.स. १७३२ - ५ ऑगस्ट, इ.स. १७९२) हा एक ब्रिटिश राजकारणी व १७७० ते १७८२ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्ह��ल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे • जॉन्सन\nइ.स. १७३२ मधील जन्म\nइ.स. १७९२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-18T01:39:18Z", "digest": "sha1:YHCWMTFFWY5544OU2IUHR3SQYHK77QQS", "length": 11599, "nlines": 66, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "सेव्हिंग खात्यातून मिळालेल्या व्याजावर कर आकारला जाईल, हे जाणून घ्या संपूर्ण गुणाकार. सेव्हिंग खात्यावरील व्याज उत्पन्नावर संपूर्ण कर माहिती आहे - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nसेव्हिंग खात्यातून मिळालेल्या व्याजावर कर आकारला जाईल, हे जाणून घ्या संपूर्ण गुणाकार. सेव्हिंग खात्यावरील व्याज उत्पन्नावर संपूर्ण कर माहिती आहे\n10000 रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असेल\nआयकर कायद्याच्या कलम 80० टीटीए अंतर्गत बचत बँक खात्यावर वर्षाकाठी १०,००० रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त राहील. हे लक्षात ठेवा की यात आपल्या सर्व बँक बचत खात्यांवरील प्राप्त व्याज समाविष्ट असेल. जर सर्व बँक खात्यांचे व्याज 10000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर कर आ���ारला जाईल. कलम T० टीटीए अंतर्गत 60० वर्षांखालील लोकांना १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर वजावटीची सुविधा उपलब्ध आहे. T० वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोक T० टीटीबी अंतर्गत ,000०,००० पर्यंत किंवा जे कमी असेल त्या व्याज उत्पन्नापर्यंत 50०,००० पर्यंत कर कपात करू शकतात.\nया गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे\nबचत खात्याचे व्याज “इतर स्त्रोतांकडील उत्पन्न” अंतर्गत मिळणार्‍या उत्पन्नामध्ये समाविष्ट केले आहे. संबंधित रकमेवरील व्याज उत्पन्नाचा खुलासा तुम्हाला करावा लागेल, ज्यास संबंधित स्लॅब दराखाली कर आकारला जाईल. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १ A ए नुसार बचत खात्यावर टीडीएस नाही. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे १०,००० रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असेल.\nआयकर कायदा 1961 चे कलम 80 टीटीए\nकेवळ एक व्यक्ती किंवा हिंदू युनायटेड फॅमिली (एचयूएफ) व्याजावर कर कपात घेऊ शकतात. कंपन्या आणि कंपन्या या नफा मिळवू शकत नाहीत. टपाल कार्यालये, बँका किंवा सहकारी बँकांमधील सर्व बचत खात्यांवर मिळणारे एकूण व्याज १०,००० रुपये करमुक्त असेल. यावरील व्याज आपल्या स्लॅबनुसार आकारले जाईल.\nया खात्याअंतर्गत बचत खाती आणि एफडी वर 60० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक वर्षाकाठी ,000०,००० पर्यंतच्या व्याजासाठी कपात करण्यास पात्र आहेत. एफडीवरील व्याज देखील या कलमांतर्गत समान कपातीस पात्र आहे.\nअशा प्रकारे कोणतीही सूट दिली जाणार नाही\nवेळेवर ठेव, एफडी, आरडी किंवा इतर कोणत्याही गुंतवणूकीवर मिळणारे व्याज कलम 80 टीटीए अंतर्गत सूट मिळणार नाही. बँक बचत खात्यातून मिळालेल्या व्याजावर टीडीएस कपात केली जात नाही. ज्येष्ठ नागरिक कलम 80 टीटीए अंतर्गत येत नाहीत. दुसरीकडे कलम T० टीटीबी ज्येष्ठ नागरिकांना बँका, टपाल कार्यालये किंवा सहकारी बँकांकडून मिळालेल्या ,000०,००० रुपयांपर्यंतच्या व्याज रकमेवर कर सूट मिळण्यास पात्र ठरवते. 31 मार्च रोजी 2020-21 चे आर्थिक वर्ष संपुष्टात येत आहे. तर तुम्हाला करात सूट मिळवायची असेल तर 31 मार्चपूर्वी टॅक्स फ्रीमध्ये गुंतवणूक करा.\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्य���ब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: इक्विटी फंड किंवा डेबिट फंड: जिथे स्वप्ने लवकरच पूर्ण होतील, तेथे अधिक नफा होईल हे जाणून घ्या. लवकरच लवकरच स्वप्ने पूर्ण होतील हे जाणून घ्या\nNext: स्वयंपाकघरात असलेले हे 5 भारतीय पदार्थ आपल्याला निरोगी आणि बराच काळ तंदुरुस्त राहण्यास मदत करतात.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.essaymarathi.com/", "date_download": "2021-06-18T03:02:25Z", "digest": "sha1:DXDEZZNYVPAVBLISQ2TI5CXDP2M7DBZL", "length": 3439, "nlines": 43, "source_domain": "www.essaymarathi.com", "title": "ESSAY MARATHI मराठी निबंध", "raw_content": "\nपरीक्षेत सर्वोत्तम गुणांसह भरघोस यश मिळवुन देणारे सर्व प्रकारचे मराठी निबंध.\nग्रीष्म ऋतु उन्हाळा निबंध मराठी | grishma ritu in marathi essay\nBy ADMIN गुरुवार, १७ जून, २०२१\nआमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी | essay on school peon in marathi\nBy ADMIN मंगळवार, २५ मे, २०२१\nBy ADMIN बुधवार, १२ मे, २०२१\nBy ADMIN रविवार, ४ एप्रिल, २०२१\nआजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी \nBy ADMIN शुक्रवार, २ एप्रिल, २०२१\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nतुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.\nसंपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा\nDMCA Policy साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/sharad-pawars-criticism-of-governor-bhagat-singh-koshyari-27264-2/sharad-pawar-and-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2021-06-18T02:07:24Z", "digest": "sha1:CHTMU45XJRZMNHNKC2XCDP26VUVQKJNK", "length": 5622, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "sharad pawar and bhagat singh koshyari | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\n…तर पदावर राहायचं की नाही त्यांनी ठरवायला हवं : शरद पवार\n”करोना अद्याप संपलेली नाही, पण याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे”\n17 फेब्रुवारी 2021 lmadmin ”करोना अद्याप संपलेली नाही, पण याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे” वर टिप्पण्या बंद\n मुंबईत पावसाची दमदार हजेरी\n मुंबईत पावसाची दमदार हजेरी वर टिप्पण्या बंद\n८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे १२ लाख परप्रांतिय कामगारांना स्वगृही पाठविले : गृहमंत्री अनिल देशमुख\n1 जून 2020 lmadmin ८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे १२ लाख परप्रांतिय कामगारांना स्वगृही पाठविले : गृहमंत्री अनिल देशमुख वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुर��वात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/powertrac/west-bengal/", "date_download": "2021-06-18T01:41:16Z", "digest": "sha1:JZWXOKGPHAWZGSUVCCL2X7I2YLZSOSEM", "length": 24375, "nlines": 258, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "पश्चिम बंगाल मधील 12 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर - पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nपॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम पश्चिम बंगाल\nपॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम पश्चिम बंगाल\nपश्चिम बंगाल मधील 12 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n12 पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर\nशहर: उत्तर चौबीस परगना\nशहर: दक्षिण चौबीस परगना\nपॉवरट��रॅक जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nपॉवरट्रॅक 439 डी एस सुपर सेवर\nपॉवरट्रॅक 425 डी एस\nअधिक बद्दल पॉवरट्रॅक ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला पश्चिम बंगाल मधील 12 प्रमाणित पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nपश्चिम बंगाल मध्ये पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण पश्चिम बंगाल मध्ये पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या पश्चिम बंगाल मधील पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि पॉवरट्रॅक ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये पश्चिम बंगाल मध्ये पॉवरट्रॅक ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/10/navratrimadhye-manokamna-purn-hotil-kra-he-upay.html", "date_download": "2021-06-18T02:47:48Z", "digest": "sha1:FOM5K6HTBSAQWQBAE3MJJEUEADMQZYFC", "length": 10324, "nlines": 63, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "नवरात्रीमध्ये माता दुर्गा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार, फक्त करा हे उपाय, माता दुर्गा होईल प्रसन्न", "raw_content": "\nनवरात्रीमध्ये माता दुर्गा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार, फक्त करा हे उपाय, माता दुर्गा होईल प्रसन्न\nYesMarathi ऑक्टोबर १५, २०२० 0 टिप्पण्या\nनवरात्री दुर्गा मातेची उपासना करण्यासाठी खूप खास व शुभ मानले जातात. यावेळी शारदीय नवरात्र १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होत आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत दुर्गा मातेची मनोभावे पूजा व अर्चना करण्यात येईल. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची नऊ रूपातील, विधिवत प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते. नवरात्रीचे दिवस दुर्गा मातेला खूप प्रिय असतात.\nअसे म्हटले जाते की जर नवरात्रीच्या दिवसात दुर्गा मातेची अंतरमनाने पूजा केली गेली तर ती भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. जर तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या या शुभ दिवसात दुर्गा मातेला प्रसन्न करायचे असेल तर यासाठी काही उपाय आपण अवलंबु शकता. जर आपण काही सोपे उपाय केले तर दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्या सर्वं इच्छा आकांक्षा पूर्ण करेल.\nनवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय\nघरातील अनेक समस्या दूर होतील\nकाही कारणास्तव घरात अनेक समस्या असल्याचे अनेकदा दिसून येते. दररोज काही ना काही वादविवाद आपल्या घरात चालू असतात. जर आपल्याला घरातील त्रास दूर करायचे असतील तर नवरात्रीच्या दिवसात सुपारीच्या पानांवर केसर ठेवा.\nत्यानंतर दुर्गा मातेसमोर पूर्ण भक्तीभावाने दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा आरती म्हणावी व काही वेळ दुर्गा मातेचा जाप करावा. आपण हा उपाय केल्यास, आपल्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, ज्यामुळे घरातील सर्व प्रकारचे त्रास आणि वाद दूर होतील. आपण नऊ दिवस हा उपाय अगदी काळजीपूर्वक करावा.\nपैशाशी सं-बंधित अडचणींपासून मुक्तता होईल\nजर आपली आर्थिक परिस्थिती खराब असेल आणि अनेक प्रयत्न करूनही आपली अडचणींपासून मुक्तता होत नसेल, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढील पाच दिवसांपर्यंत दररोज सुपारीच्या पानांवर 'श्री' लिहून ते पान दुर्गा मातेला अर्पण करावे. नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यावर ती अर्पण केलेली पाने आपल्या घरातील तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या जागी ठेवल्यास पैशाशी सं-बंधित सर्वं समस्या दूर होतात.\nजर आपल्या हातात पैसे राहत नसतील आणि त्यामुळे आपण खूप अस्वस्थ झाला असाल तर नवरात्रीत आपण पानावर लाल गुलाब ठेऊन दुर्गा मातेला अर्पण करावा. हा सोपा उपाय केल्यास आपल्या घरात धनाची आवक वाढू लागेल. तसेच माता दुर्गाकडून सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी.\nनोकरी व व्यवसायात पदोन्नती मिळवण्यासाठी\nजर आपल्याला नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर नवरात्रीच्या दिवशी एक पान घेऊन त्या पानांवर दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावा आणि मग ते दुर्गा मातेला मनोभावे अर्पण करा. यानंतर रात्री झोपताना हे पान आपल्या उशाला ठेवून झोपा. दुसर्याा दिवशी सकाळी उठून हे पान दुर्गा मातेच्या मंदिरामागे ठेवून या. हा उपाय केल्यास नोकरी व व्यवसायात पदोन्नती मिळण्याची शक्यता असते आणि आपल्या कामकाजातील सर्व अडथळे दूर होतात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी ���ेलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/12/benefits-of-biyards.html", "date_download": "2021-06-18T02:05:18Z", "digest": "sha1:JP7N3MHU7P3D5ABCMYCR7K7GSGFD3Z6R", "length": 7479, "nlines": 56, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "तुम्हाला देखील दाढी ठेवायची आवड असेल तर जाणून घ्या त्याचे उत्तम फायदे, स्कीनची समस्या देखील होईल दूर !", "raw_content": "\nतुम्हाला देखील दाढी ठेवायची आवड असेल तर जाणून घ्या त्याचे उत्तम फायदे, स्कीनची समस्या देखील होईल दूर \nYesMarathi डिसेंबर २५, २०२० 0 टिप्पण्या\nतुम्हाला देखील दाढी ठेवणे पसंत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. एका माहितीनुसार असा खुलासा झाला आहे कि बियर्ड लुक ठेवणारे लोक अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहतात. होय हे खरे आहे. चला तर जाणून घेऊया बियर्ड ठेवणाऱ्या लोकांची काय खासियत आहे.\nस्किन कँसरपासून वाचवते: सूर्यापासून निघणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना दाढी सहजपणे रोखते. तुम्हाला माहिती असेल कि सूर्यापासून निघणारी किरणे सरळ आपल्या चेहऱ्यावर पडतात पण जेव्हा तुम्ही बियर्ड लुक ठेवता तेव्हा अशामध्ये सूर्यापासून निघणारी खराब किरणे तुमच्या चेहऱ्या सरळ न पडता पहिला दाढीवर पडतात. यामुळे आपल्या चेहऱ्याला नुकसान पोहोचत नाही.\nअस्थमा आणि अॅलर्जीपासून वाचवते: जर तुम्हाला अस्थमा आणि अॅलर्जी असेल तर अशामध्ये चेहऱ्यावरील केस फिल्टरचे काम करतात. हे स्कीनवर अॅलर्जी होण्यास मज्जाव करतात ज्यामुळे स्कीनवर कोणतही समस्या होत नाही.\nचेहऱ्यावर ग्लो बनून राहतो: दाढी ठेवणारे लोक दाढी न ठेवणाऱ्या लोकांपेक्षा यंग दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्कीनला सूर्याच्या किरणांचा सरळ सामना करावा लागत नाही. अशामध्ये ते नेहमी तरुण दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो टिकून राहतो.\nहवामानापासून वाचवते: दाढी आपल्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमीची जाणीव करून देते. तर गरमीमध्ये कडक उन आणि गरम हवेपासून वाचवते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी निखार दिसतो. त्याचबरोबर दाढी ठेवल्याने बाहेरच्या इतर इंफेक्शनपासून दूर राहण्यास मदत मिळते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीम���्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/18/18-20185467-81253431657-imd-predict-normal-rain-check-expected-monsoon-progress-dates-in-your-city-283548763-83758763572/", "date_download": "2021-06-18T02:11:12Z", "digest": "sha1:FHHQS7AZKMQI5OYNMR7VJWPTLVZPBNCD", "length": 12696, "nlines": 182, "source_domain": "krushirang.com", "title": "18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट; वाचा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी होणार पाऊस | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट; वाचा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी होणार पाऊस\n18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट; वाचा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी होणार पाऊस\nसध्या कधी ढगाळ तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.\nराज्यात पुण्यानंतर आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nशेतकरी आणि फळ बागायतदारांना हा अवकाळी पाऊस कदाचित मोठ्या अडचणीत आणू शकतो. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या महितीनुसार, महाराष्ट्रासह देशात 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल.\n१८ तारखेला मात्र खान्देशसह नगर, नाशिक आणि पुण्याला पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. काही भागात १९ फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.\nकाल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.\nपुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nतर ‘त्यांचे’ मेंदू तपासायला हवेत; शिवसेनेचा जहरी प्रहार\nआता अवघ्या ६९ रुपयात मिळवा सिलेंडर; वाचवा थेट ७०० रुपये; वाचा, कसा घ्यायचा लाभ\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा ज���ाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-06-18T03:43:21Z", "digest": "sha1:FIXEZ7SHAVQQKDPAOYOX3ENKFZXCFU22", "length": 7101, "nlines": 237, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ड्रेस्डेन - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३२८.८ चौ. किमी (१२७.० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३७१ फूट (११३ मी)\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nड्रेस्डेन ही जर्मनी देशातील जाक्सन ह्या राज्याची राजधानी व एक महत्त्वाचे पुरातन शहर आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात ड्रेस्डेन शहर ८०% बेचिराख झाले होते.\n५ लोकजीवन आणि संस्कृती\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी २१:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://worldwarthird.com/index.php/2020/11/17/president-trump-was-preparing-to-attack-iran-claims-us-newspaper-marathi/", "date_download": "2021-06-18T01:38:05Z", "digest": "sha1:XZJSCFGQAPJAOUJAFV3QHKESLTTR4ZJJ", "length": 16504, "nlines": 143, "source_domain": "worldwarthird.com", "title": "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची तयारी केली होती अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावा", "raw_content": "\nराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची तयारी केली होती अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावा\nन्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या सर्वात महत्त्वाच्या नातांझ अणुप्रकल्पावर हवाई हल्ले चढविण्याबाबत गांभीर्याने विचार करीत होते. गेल्या आठवड्यात आपल्या मंत्र्यांबरोबर चर्चा करताना राष्ट्राध���यक्ष ट्रम्प यांनी या पर्यायाविषयी विचारणा केली होती. पण मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सदर पर्याय तूर्तास बाजूला ठेवावा लागला, अशी बातमी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. अद्याप हा निर्णय घेतलेला नसला तरी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा विचार सोडून दिलेला नाही, असे या अधिकाऱ्याने बजावल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने म्हटले आहे.\nगेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमावर ठपका ठेवला होता. 2015 साली पाश्‍चिमात्य देशांबरोबर झालेल्या अणुकराराची मर्यादा ओलांडून इराणने युरेनियमचा 12 पट अधिक साठा केल्याचा आरोप अणुऊर्जा आयोगाने केला होता. अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालानंतर गेल्या गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्र्यांची तसेच सल्लागारांची बैठक बोलाविली होती. उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, नवनियुक्त संरक्षणमंत्री खिस्तोफर मिलर आणि संरक्षणदलप्रमुख मार्क मिले तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा यात समावेश होता.\nया बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्याच्या पर्यायावर चर्चा केली होती. मात्र, इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढविल्यास भयंकर संघर्षाचा भडका उडेल, असे सांगून ट्रम्प यांच्या मंत्र्यांनीच याला विरोध केल्याची माहिती बैठकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. असे असले तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणच्या इतर ठिकाणांवर किंवा इराकमधील इराणसंलग्न गटांवर हल्ले चढविण्याचा विचार करू शकतात, असा इशाराही अमेरिकी अधिकारी देत आहेत. इराणवर सायबर हल्ल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा या अधिकाऱ्यांनी केल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’चे म्हणणे आहे.\nनातांझ येथे इराणचा सर्वात महत्त्वाचा अणुप्रकल्प आहे. या अणुप्रकल्पातील युरेनियमचा साठा इराणला अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ नेत असल्याचा दावा केला जातो. याच अणुप्रकल्पाच्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी संशयास्पद स्फोट झाले होते. त्यामागे इस्रायल असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील सदर अण��प्रकल्पावरच हल्ल्याचा विचार करीत असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या बातमीवरून समोर येत आहे.\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केवळ 70 दिवसांसाठी सत्तेवर असतील, पण इराणची राजवट कायमस्वरूपी असेल, असे सांगून इराणने काही दिवसांपूर्वी अरब देशांना धमकावले होते. मात्र, या दोन महिन्यांच्या कालावधीतही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणला कायमची अद्दल घडवू शकतात आणि तसे करताना ट्रम्प प्रशासन कचरणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी इराणला बजावले आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nइराणच्या सुरक्षेसाठी परदेशी ‘रिझर्व्ह फोर्स’चा वापर करा इराणमधील प्रभावशाली धार्मिक नेत्याची सूचना\nतेहरान, दि. १९ (वृत्तसंस्था) - इराणच्या सरकारविरोधात…\n‘वुहान’ जैसी स्थिति पुरी दुनिया में निर्माण होगी – चीन के विशेषज्ञों का इशारा\nकोरोना व्हायरस की महामारी ने चीन के ‘वुहान’…\nलेबेनॉन आणखी एका स्फोटाने हादरले\nबैरूत - सात आठवड्यानंतर लेबेनॉन पुन्हा…\nपरमाणु वैज्ञानिक की हत्या को निर्णायक प्रत्युत्तर मिलेगा – ईरान के परमाणुऊर्जा संगठन के प्रवक्ता\nतेहरान - परमाणु वैज्ञानिक की हत्या के लिए…\nबायडेन यांच्या कमकुवतपणामुळे हमासने इस्रायलवर हल्ले केले – इस्रायल दौर्‍यावर असलेल्या अमेरिकी सिनेटर्सचा आरोप\nतेल अविव - ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो…\nसाथीच्या काळातही इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा इशारा\nजेरुसलेम - कोरोनाव्हायरसची साथ सुरू असली…\nचीन यूरोपीय देशों को विभाजित करने की कोशिश कर रहा है – यूरोपियन विश्‍लेषकों का दावा\nब्रुसेल्स/रोम/बीजिंग - ‘यूरोपीय महासंघ…\nसिरिया स्थित हिजबुल्लाह के अड्डे पर इस्रायल के हमले – सिरियन माध्यम का दावा\nसिरियातील हिजबुल्लाहच्या तळावर इस्रायलचे हल्ले – सिरियन माध्यमाचा दावा\nइंडो-पैसिफिक में चीन की लष्करी महत्वाकांक्षा रोकने के लिए अमरीका करेगी ‘नेवल टास्क फोर्स’ का गठन\nइंडो-पॅसिफिकमधील चीनच्या लष्करी महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी अमेरिका ‘नेव्हल टास्क फोर्स’ उभारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/two-brothers-die-after-falling-well-372793", "date_download": "2021-06-18T03:19:57Z", "digest": "sha1:V3JNGWCX7AA7K3YRUJVY2W343E7WURXE", "length": 15905, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऐन दिवाळीत विहिरीने खाल्ले दोन भावंडांना, कुटुंबावर शोककळा", "raw_content": "\nआविष्कार कांतिलाल सोनवणे (वय 6), कार्तिक कांतिलाल सोनवणे (वय 4) असे त्या मृत भावंडांची नावे आहेत.\nऐन दिवाळीत विहिरीने खाल्ले दोन भावंडांना, कुटुंबावर शोककळा\nश्रीगोंदे : तालुक्‍यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीत पाय घसरून पडल्याने लहान भावंडाचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यामुळे ऐन दिवाळीत कोळगाव गावावर शोककळा पसरली.\nआविष्कार कांतिलाल सोनवणे (वय 6), कार्तिक कांतिलाल सोनवणे (वय 4) असे त्या मृत भावंडांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी सोनवणे यांची दोन्ही मुले घरातील मंडळीची नजर चुकवून विहिरीकडे गेली.\nविहिरीजवळ जाताच त्या दोघांही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी कपडे काढून पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सायंकाळी घरी परतल्या त्यांना मुले घरी दिसले नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.\nघरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीच्या बाजूला दोघांचे कपडे आढळून आले. नातेवाईकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आला. त्याचा मृतदेह तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आला.\nघटनेची माहितीसमजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, तसेच कोळगावचे मंडळ अधिकारी डी. एम. डहाळे, घारगावचे कामगार तलाठी स्वप्नील होळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.\n#पीएम_पनौती : 'या' कारणामुळे मोदी होत आहेत ट्रोल\nकर्जाच्या खाईत गेलेल्या येस बँकेमुळे नागरिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. येस बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकांना बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकार प्रमुख या नात्याने नागरिकांनी सगळा संताप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काढण्यास सु\n\"स्वामीकारां'चे लेखनिक कुंभार यांचे निधन\nकोवाड ः स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडूरंग कुंभार (वय, 81, रा. कोवाड, ता, चंदगड) यांचे आज राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही महिन���यापासून ते आजारी होते. खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली. निधनाची बातमी समजताच कोल्हापूर,\nमहापालिकेची आर्थिक स्थिती नसतानाही अनेक कामे केली- किशनचंद तनवाणी\nऔरंगाबाद:वर्ष २००५ ते २००६ या काळात महापालिकेचे महापौरपद भूषवताना शहर बससेवा, गुंठेवारीचा प्रश्न, सिडको मालमत्ता हस्तांतरण आणि बीओटीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले. विशेष म्हणजे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही कामे केल्याचे माजी महापौर किशनचंद तनवाणी यांनी ‘सकाळ'ला सांग\nभारतातील \"चायना बाजार'ला कोरोना संसर्ग\nसांगली ः \"कोरोना'च्या साथीने हैराण असलेल्या चीनमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील आयात थंडावली आहे. मुंबईत होणारी आवक ठप्प आहे. त्याचा परिणाम सांगलीच्या बाजारपेठेवर झाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंच्या ऑर्डर येथे आल्या आहेत. आता पुढे ही बाजारपेठ कधी खुली होईल\nमनोरूग्णांना घातली अंघोळ, केली कटींग दिले नवे कपडे\nनांदेड : देशात सर्वत्र कोरोनाची दहशत पसरली असताना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जोपासात शहरातील मनोरूग्णांचा शोध घेऊन त्यांना अंघोळ घालून त्यांचे वाढलेले केस कापले. मनोरूग्णांना स्वच्छ करून कोरोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी पुढाकार घेतला आहे\nकोरोना ग्राउंड रिपोर्ट : पुणे, मुंबईवरुन खेड्यात आलेले काय करतायेत\nसोलापूर : चीन येथे तयार झालेला \"कोरोना'आपल्याकडे येणार नाही हा काही दिवसांपूर्वी भ्रम होता. मात्र, तो आता महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. पुणे आणि मुंबईत याचे रुग्ण जास्त आहेत. त्यापैकीही संसर्ग होणाऱ्यांचे प्रमाण कमी असून जे परदेशातून आले आहेत त्यांच्यात लागण झाल्याची संख्या जास्त आहे.\nजिल्ह्यात २२ हजार नागरिकांची घरवापसी- कुठे ते वाचा\nनांदेड : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यसाठी देशभरात लॉकडाऊन आहे. राज्यातील प्रमुख शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महागानगरामध्ये उपजिविका भागविण्यासाठी गेलेले नागरिक गावी परतले आहेत. एरवी दिवाळी व खास कार्यक्रमानिमीत्त शहरातून आलेल्या नागरीकांची कु\nयंदा ख्रिसमसची गजबज नाही पण मनातला उत्साह कायम\nमुंबईः शांतिदूत भगवान येशु ख्रिस्ताच्या जन्म सोहळयाचा उत्सव म्हणजेच 25 डिसेंबरचा नाताळ सण आल्याने चर्चमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये आणि दुकानांमध्ये उत्साहाने जोरदार तयारी सुरु आहे. अनेक चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी ख्रिस्तजन्म सोहळा होईल, तर काही ठिकाणी हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात भाविकांना पाहता\n#BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या\nऑनलाइन विश्वातील नामांकित ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण अॅमेझॉनने हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे आणि पायपुसण्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे. अॅमेझॉनचा निषेध व\nमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामांना तीन ठिकाणी ब्रेक\nजळगाव : \"मार्चअखेर शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल', \"तरसोद फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचेही काम लवकरच वेग घेणार', अशी माहिती राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सादर केली होती. आज मात्र शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/virat-kohli-anushka-sharma-covid-19-fundraiser-crosses-rs5cr-mark-just-rs178cr-less-achieve-target-a593/", "date_download": "2021-06-18T01:58:00Z", "digest": "sha1:E2EHUYPSBMY4HW5OIPXDP34QUUFGOJKV", "length": 17899, "nlines": 65, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Well Done : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना मोठं यश; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी गोळा केले ५ कोटी! - Marathi News | Virat Kohli-Anushka Sharma Covid-19 fundraiser crosses ₹5cr mark, Just ₹1.78cr less to achieve target | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "IPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nIPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nWell Done : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना मोठं यश; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी गोळा केले ५ कोटी\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून एक आनंदाची बातमी सांगितली\nWell Done : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना मोठं यश; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी गोळा केले ५ कोटी\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून एक आनंदाची बातमी सांगितली. विराट व अनुष्का यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी जवळपास ७ कोटींचा निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यांनी स्वतः या चळवळीत दोन कोटींची मदत केली. चार दिवसांपूर्वी त्यांनी सुरू केलेल्या चळवळीत आता ५ कोटी जमा आले आहेत आणि ध्येय गाठण्यासाठी त्यांना १.७८ कोटी आणखी जमा करायचे आहेत. विराट व अनुष्का यांनी इस्टग्राम स्टोरीवरून ही आनंदाची बातमी दिली.\nKetto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करत आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ''देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे. अनुष्का आणि मी Kettoवर एक मोहीमु सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते,'' असे या दोघांनी चार दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले होते.\nदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत. शिखर धवन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्यापाठोपाठ विराटनंही पहिला डोस घेतला. त्यानं इतरांनाही शक्य तितक्या लवकर ही लस घ्या, असे आवाहन केलं आहे.\nइंग्लंडला जाण्यापूर्वी घ्यावी लागेल फक्त कोव्हिशिल्डचीच लस\nभारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. १८ ते २३ जून या कालावधीत तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. चार महिन्यांच्या या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोव्हिशिल्ड ( Covishield ) ची लस घ्यावी लागेल, असे वृत्त Times Nowने प्रसिद्ध केलं आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Virat KohliAnushka Sharmacorona virusविराट कोहलीअनुष्का शर्माकोरो��ा वायरस बातम्या\nगोवा :गोव्यापेक्षा सिल्वासा महाग सिने निर्मात्यांनी गोव्यातून बस्तान हलवले\nदमणला 'लोकेशन'साठी स्पर्धा व भाववाढ ...\nमहाराष्ट्र :Maharashtra Lockdown: महत्त्वाची बातमी राज्यात लॉकडाऊन वाढणार का राज्यात लॉकडाऊन वाढणार का; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत\nHealth Minister Rajesh Tope on Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार की आणखी काही निर्बंध लागू होणार याबाबत राजेश टोपेंनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ...\nसखी :स्ट्रेस, चिडचिड, संताप आणि सतत येणारं रडू, कोरोनाकाळात बायकांचं असं का होतंय\nशरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. ...\nऔरंगाबाद :Corona Virus : विनाकारण घराबाहेर पडाल तर पासपोर्ट, व्हिसाला मुकाल; पोलीस नोंदवित आहेत गंभीर गुन्हे\nCorona Virus in Aurangabad : हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही, यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचे सूत्राने सांगितले. ...\nमहाराष्ट्र :Coronavirus : भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तर प्रदेश, बिहार रामभरोसे : नवाब मलिक\nCoronavirus : युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत सापडले मृतदेह. राहुल गांधींनीही या प्रकरणावरून मोदींवर केली होती टीका ...\nराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मनाचा मोठेपणा कोरोनाच्या संकटात 250 रुग्णांना मोफत जेवण देतोय मिठाईवाला; पत्र वाचून व्हाल भावूक\nCoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या या कठीण काळात इतरांना मदतीचा हात दिला आहे. गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...\n मोहम्मद अझहरुद्दीन यांना क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं\nपरिषदेने टीम इंडियाचा माजी कर्णधार अझहरुद्दीनविरुद्ध प्रलंबित प्रकरणांचा हवाला दिला आहे. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. ...\nक्रिकेट :BREAKING: ऐतिहासिक लढतीसाठी टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार जाहीर; जाणून घ्या कोण In कोण OUT\nWTC Final India's Playing XI : भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. ...\nक्रिकेट :भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का\nभारतीय क्रिकेट संघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून एक गोष्ट सातत्यान��� बोलली जात आहे किंवा त्याबाबत चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही\nक्रिकेट :WTC Final 2021 : कसा होता भारत-न्यूझीलंड यांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास; जाणून घेऊया उत्तर\nWTC Final 2021 : आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग ३ - कसोटी विश्वविजेतेपदाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने आपण याआधीच्या लेखांत ह्या स्पर्धेचा साधारण ढाचा समजून घेतला. ह्या लेखात आपण जाणून घेऊया दोन्ही अंतिम संघांचा येथपर्यंत चा प् ...\nक्रिकेट :WTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार\nICC WTC Final 2021 : आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग २ आधीच्या भागात आपण सर्वसाधारण नियम व पध्दती जाणून घेतली. आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे की मालिकेतला विजय किंवा पराजय यावर मालिकेचा विजेता ठरत असतो कारण हि मालिका दोन संघांमध्य ...\nक्रिकेट :प्रतिस्पर्धी फलंदाजांचा व्हिडिओ पाहून करतो तयारी; राशिद खानने सांगितले यशाचे रहस्य\nआयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा राशिद खानने व्यक्त केली आहे. काही महिन्याआधी धोनीने राशिद खानसोबत चर्चा केली होती. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू'\nMaratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे\n राज्यात ९ हजार ८३० नव्या रुग्णांची नोंद; तर ५ हजार ८९० जण कोरोनामुक्त\n १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती\n'सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री म्हणतात...\n“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर”; नितेश राणेंचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/free-kerocine-to-cyclone-affec-9257/", "date_download": "2021-06-18T02:52:06Z", "digest": "sha1:JWO3PRAFOM7WUV56FEGBB3UH5VDZ6GM3", "length": 13080, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन मिळणार - पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश | निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन मिळणार - पालकमंत्र्यांच्���ा पाठपुराव्याला यश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nरायगडनिसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन मिळणार – पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश\nपनवेल: निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगडवासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री\nपनवेल: निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगडवासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.\nअरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हयातील अनेक भागात नुकसान झाले. वादळामुळे संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडले, वाहतुक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला. जिल्हयातील महावितरणाच्या विद्युत यंत्रणेचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. वीजपुरवठा तत्काळ पुर्ववत करण्याबाबत महावितरणला त्वरित आदेश देण्यात आले आहेत. मात्र मुळात अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा अवधी लागणार आहे. केरोसीन नसल्यामुळे येथील लोकांना घरामध्ये कंदिल, दिवे लावण्यासाठी अडचणी उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसीन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसीन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/wanchit-demand-to-arrest-murde-10023/", "date_download": "2021-06-18T02:50:19Z", "digest": "sha1:EG4RTFQH576SHNVZSN5IXNGJEAQL24J5", "length": 14516, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी | अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nरायगडअरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी\nशिळफाटा : वंचित बहुजन आघाडी*राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करावी. याबाबत माहिती मिळणेकरिता आणि या\nशिळफाटा : वंचित बहुजन आघाडी*राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची चौकशी करावी. याबाबत माहिती मिळणेकरिता आणि या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर निवेदन खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्फत खोपोली शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सविस्तर निवेदन देऊन सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या निर्घृण हत्येमधील सूत्रधार खुन्यांना पकडून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.\nहे निवेदन देताना खोपोली वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, जिल्हा सदस्य संदीप गाडे, गणेश बनसोडे, कुणाल पवार, रोहित वाघमारे, सुमित जाधव, प्रफुल पवार, कुंदन मोरे, भगवान खंडागळे यांच्यसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर अरविंद बनसोडे अणि विराज जगताप यांच्या हत्येनंतर मराठा समाज अणि बौध्द समाजातील तरुण अतिशय खालच्या थराला जाऊन महिलांविषयी अभद्र भाषेचा वापर करीत आहेत . समाजा समाजात तेढ निर्माण होत आहे . त्यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे खोपोली शहराध्यक्ष दिपक गायकवाड यांनी यावेळी सर्वाना आवाहन केले आहे की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहोत जिथे पर स्त्री मातेसमान आहे. अशा महाराष्टात अशा प्रकारे स्त्रियांविषयी अभद्र भाषेचा वापर होत असल्याबद्दल खंत व्यक्त करून अशा अभद्र भाषेचा वापर करू नये आणि कोणत्याही जातीवादी शक्तीला बळी पडून काही नुकसान होऊ नये अथवा काही अमानुष प्रकार घडता कामा नये. त्याचबरोबर या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना कायदयाने योग्य ती शिक्षा द्यावी आणि पोलीस प्रशासनाने यात कोणत्याही जातीवादाला खतपाणी न घालता प्रामाणिकपणे योग्य ती कारवाई करून अन्यायग्रस्तांना न्याय देण्यात यावा, अशी निवेदन पत्रदवारे मागणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या झालेल्या अमानुष घटनेकडे लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे .\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/11/undar-garment-sarv-kapdyansobt-dhuvu-nyet.html", "date_download": "2021-06-18T02:12:43Z", "digest": "sha1:I7QH4Z4SUIVIWB2ENWQ2F3RJ4TPYO2RR", "length": 8876, "nlines": 57, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "जर तुम्ही देखील अंडरगार्मेंट्स सर्व कपड्यांसोबत धुवत असाल आणि २४ तासापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही एकच अंडरवियर घालत असाल, तर या समस्यांना देत आहात आमंत्रण !", "raw_content": "\nजर तुम्ही देखील अंडरगार्मेंट्स सर्व कपड्यांसोबत धुवत असाल आणि २४ तासापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही एकच अंडरवियर घालत असाल, तर या समस्यांना देत आहात आमंत्रण \nYesMarathi नोव्हेंबर २२, २०२० 0 टिप्पण्या\nजसे आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे कपडे घालतो तसे त्यांना धुण्याची देखील पद्धत वेगवेगळी असते. कपड्यांना धुण्याच्या पद्धतीने जितका प्रभाव कपड्यांवर पडतो तितकाच प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर देखील पडतो. तथापि आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत जे सर्व कपड्यांना एकत्र वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि असे करणे धोकादायक देखील असू शकते.\nखासकरून जर आपण आपले अंडरगार्मेंट्स बाकी कपड्यांसोबत धुवत असाल तर तुम्हाला सावधान होणाची गरज आहे. असे यासाठी कारण कि हे आपल्या आरोग्यासाठी योग नाही. वास्तविक एका अभ्यासामध्ये हे माहित झाले आहे कि एक जोडी अंडरगार्मेंटमध्ये दररोज जवळ जवळ दहा ग्रॅम मळ लागलेला असतो.\nयामुळे जेव्हा आपण अंडरगार्मेंट्स दुसऱ्या कपड्यांसोबत धुतो तेव्हा त्यामध्ये असलेले बॅक्टेरिया दुसऱ्या कपड्यांवर देखील लागतात. ज्यामुळे संक्रमण होण्याचा धोका संभवतो. आता आपण नेहमीप्रमाणे कपडे नॉर्मल पाण्याने धुतो पण अंडरगार्मेंट्स मध्ये असलेले बॅक्टेरिया नॉर्मल पाण्यामध्ये नष्ट होत नाहीत.\nयामुळे या कपड्यांना कमीत कमी चाळीस डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या पाण्यामध्येच धुवायला हवे. म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये अंडरगार्मेंट्स धुण्याचा जरा देखील फायदा मिळत नाही. याशिवाय लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये रोग प्रतिरोधक क्षमता कमजोर असते. ज्यामुळे त्यांना बॅक्टेरियामुळे संसर्ग होणाचा धोका जास्त असतो.\nइतकेच नाही तर किचन मधील कपड्यांना देखील वेगळे धुतले पाहिजे कारण जर आपण किचनमधील कपड्यांना इतर कपड्यांसोबत एकत्र धुतले तर त्याचा प्रभाव देखील आपल्या कपड्यांवर पडू शकतो. किचन���्या कपड्यांद्वारे हे बॅक्टेरिया कोणत्याना कोणत्या प्रकारे आपल्या पोटापर्यंत पोहोचू शकतात.\nयाचबरोबर प्रत्येक कपड्यांसाठी वेगवेगळे डिटर्जंट देखील असतात. अशामध्ये अंडरगार्मेंट्ससाठी नेहमी सॉफ्ट प्रोडक्ट्सच वापरायला हवेत. यामुळे अंडरगार्मेंट्स कधीची इतर कपड्यांसोबत धुवू नयेत आणि कोणतेही अंडरगार्मेंट्स चोवीस तासांपेक्षा जास्त वापरू नयेत.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/03/blog-post.html", "date_download": "2021-06-18T01:52:54Z", "digest": "sha1:AWQC7F3EXD2LS2WXNDDRORR5K4I7WEU3", "length": 12109, "nlines": 62, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "अं'ध'ळा बनून वर्षानुवर्षे आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहत होता पती, कारण जाणून तुमच्या देखील डोळ्यामध्ये येईल पाणी !", "raw_content": "\nअं'ध'ळा बनून वर्षानुवर्षे आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहत होता पती, कारण जाणून तुमच्या देखील डोळ्यामध्ये येईल पाणी \nYesMarathi मार्च २५, २०२१ 0 टिप्पण्या\nअसे म्हंटले जाते कि प्रेम सौंदर्य पाहून करू नये तर एक मनापासून खऱ्या व्यक्तीसोबत करावे कारण चेहऱ्याचे सौंदर्य तर काळानुसार कमी होते पण एक साफ मनाचा व्यक्ती नेहमी आपल्या चांगल्या स्वभावाने आपल्या पार्टनरचे जीवन स्वर्ग बनवतो आणि यामुळे असे म्हंटले जाते कि प्रेमासाठी सौंदर्य नाही तर एक चांगला स्वभाव एक चांगले मन असणे आवश्यक आहे.\nअसा व्यक्ती जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती असतो आणि आज आपण एक अशीच खरी प्रेम कहाणी सांगणार आहोत ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येईल. चला तर जाणून घेऊया या सुंदर लव्हस्टोरीबद्दल.\nआम्ही जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत ती एका शेतकऱ्याची मुलगी आणि एका श्रीमंत घरच्या मुलाची लव्हस्टोरी आहे. ज्यामध्ये मुलाचे नाव शिवम आहे आणि जो बेंगलोरच्या एका प्रसिद्ध घरामधील मुलगा आहे आणि एकदा शिवमची नजर एका मुलीवर पडते जी दिसायला खूपच सुंदर असते आणि सरळ स्वभावाची होती.\nतिला पाहताच शिवम पहिल्या नजरेमध्येच तिच्या प्रेमामध्ये पडतो आणि जेव्हा शिवमने त्या मुलीबद्दल सर्व माहिती मिळवली तेव्हा त्याला असे समजले कि ती एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एक दिवस शिवमने स्वतः त्या मुलीजवळ जाऊन आपले प्रेम व्यक्त केले पण त्या मुलीने स्पष्ट नकार दिला.\nपण त्यानंतर शिवमने हार मानली नाही आणि तो स्वतः त्या मुलीच्या घरी गेला आणि तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला. त्या मुलीच्या वडिलांनी पाहिले मुलगा संपन्न घरामधील आहे आणि तो आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो या कारणामुळे त्यांनी या नात्यासाठी होकार दिला आणि दोघांचेहि धुमधडाक्यात लग्न झाले.\nलग्नानंतर शिवम आपल्या पत्नीसोबत आनंदाने आयुष्य घालवू लागला आणि काही वर्षे उलटल्यानंतर एकदा शिवमच्या पत्नीला त्वचा रोग झाला. शिवमने तिचा खूप इलाज केला पण ती ठीक झाली नाही आणि हळू हळू त्या मुलीचे सौदर्य कमी होऊ लागले.\nती खूपच जास्त आजारी राहू लागली आणि यासोबत तिला सर्वात जास्त हि चिंता सताऊ लागली कि जर ती कुरूप झाली तर तिचा पती तिला सोडून देईल कारण तिला असे वाटत होते कि शिवमने तिच्या सौंदर्यावर प्रेम केले होते जे आता हळू हळू नष्ट होऊ लागले होते. या चिंतेमध्ये शिवमची पत्नी अधिकच आजारी राहू लागली.\nएकदा ऑफिसमधून घरी येताना शिवमचा अपघात झाला आणि अपघातामध्ये शिवमच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. जेव्हा शिवमच्या पत्नीला हे सर्व माहित झाले तेव्हा ती खूप दुखी झाली आणि आपल्या पतीची खूप सेवा करू लागली. आता तिच्या मनामधून हि भीती निघून गेली होती कि ति��ा पती तिचा कुरूप चेहरा पाहू शकणार नाही.\nआता दोघे एकमेकांसोबत आनंदाने राहू लागले पण काही काळानंतर शिवमच्या पत्नीची तब्येत खूपच जास्त बिघडली आणि ती काही दिवसांनंतर या जगामधून निघून गेली. तिच्या जाण्यानंतर शिवम पूर्णपणे खचला आणि तो आपले घर सोडून जाऊ लागला.\nजेव्हा तो घर सोडून जात होता तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला विचारले कि भाऊ तुझी पत्नी आता या जगामध्ये नाही आणि तू अंधळा आहेत अशा परिस्थितीमध्ये तू कुठे जाणार आणि तुझी काळजी कोण घेणार. तेव्हा शिवमने जी गोष्ट सांगितली ती ऐकून त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आले.\nशिवमने सांगितले कि मी कधीच अंधळा नव्हतो मी फक्त अंधळे होण्याचे नाटक केले होते जेणेकरून माझ्या पत्नीच्या मनामधून हि भीती निघून जाईल कि मी तिला तिच्या कुरूप चेहऱ्यामुळे सोडून देईल. आज ती माझ्यासोबत नाही पण मी तिच्या आठवणीमध्ये माझे आयुष्य घालविण. अशाप्रकारे शिवमने हे सिद्ध केले कि खरे प्रेम मनापासून केले जाते रंगावरून किंवा सौंदर्य पाहून केले जात नाही. खऱ्या प्रेमामध्ये जितकी ताकद असते तितकी कशामध्ये नसते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/bjp-complaints-at-cyber-cell-for-tweet-against-cm-devendra-fadanvis-from-bjp-maharashtras-official-twitter-handle/12040959", "date_download": "2021-06-18T03:38:01Z", "digest": "sha1:Q2DSOJQPMBQLX6Y523DGJRL6YOSW7RPM", "length": 10021, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "फडणवीसांवर टीका करणारं ट्वीट, भाजपची सायबर सेलकडे तक्रार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nफडणवीसांवर टीका करणारं ट्वीट, भाजपची सायबर सेलकडे तक्रार\nमुंबई : भाजपच्या ट्विटर हँडलवरुन कोणतंही ट्वीट केलं नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्वीट प्रसिद्ध होण्याचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा हँडल हॅक झालं का, याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे एका तक्रारीच्या माध्यमातून केली आहे.\nगुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना ट्विटर अकाऊण्टशी कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्यता भाजपने वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार भाजपच्या वतीने सायबर विभागाकडे करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र भाजपचं @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्विटर हँडल आहे. भाजपचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हँडल वापरतात. रविवार, 3 नोव्हेंबर रोजी मेरखेड किंवा अन्य कोणीही पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्वीट केलं नाही. मात्र सकाळी सव्वादहा वाजता भाजप सरकारसंदर्भात आक्षेप घेणारं ट्वीट प्रसिद्ध झालं, असं भाजपने तक्रारीत म्हटलं आहे.\n”राज्यात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फडणवीस सरकार 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करायला निघालंय. मेक इन महाराष्ट्र आहे का फूल इन महाराष्ट्र” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nया ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टॅगही करण्यात आलं आहे.\nभाजप सोशल मीडिया सेलच्या हा प्रकार लक्षात येताच हे ट्वीट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत या ट्वीटचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यामुळे सरकारला ट्रोल करण्याची आयती संधी नेटिझन्सला मिळाली.\nढूंढें तो 2 दर्जन अफगानी मिलेंगे, बांग्लादेशियों का ��ो हिसाब ही नहीं\nमानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी\n‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां’तर्गत नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nशेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या विविध न्यायिक मागण्यासंदर्भात भाजप चे निवेदन\nघरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम\nसन्मान करतांना ‍जिल्हाधिकारी मा.श्री.रविंद्र ठाकरे\nमानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी\n‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां’तर्गत नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nढूंढें तो 2 दर्जन अफगानी मिलेंगे, बांग्लादेशियों का तो हिसाब ही नहीं\nJune 18, 2021, Comments Off on ढूंढें तो 2 दर्जन अफगानी मिलेंगे, बांग्लादेशियों का तो हिसाब ही नहीं\nमानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nJune 18, 2021, Comments Off on मानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी\nJune 18, 2021, Comments Off on कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी\n‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां’तर्गत नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार\nJune 18, 2021, Comments Off on ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां’तर्गत नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार\nकामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\nJune 17, 2021, Comments Off on कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सरपंच मंगला कारेमोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-home-minister-completes-13-years-love-story-of-aadesh-and-suchitra-bandekar-5693814-PHO.html", "date_download": "2021-06-18T03:30:48Z", "digest": "sha1:7XRMNR54SQDGDTO4PUKH6XXP3UYUN6O3", "length": 6623, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Home Minister Completes 13 Years Love Story Of Aadesh And Suchitra Bandekar | या आहेत आदेश बांदेकरांच्या \\'होम मिनिस्टर\\', 26 वर्षांपूर्वी पळून जाऊन 50 रुपयांत केले होते लग्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया आहेत आदेश बांदेकरांच्या \\'होम मिनिस्ट��\\', 26 वर्षांपूर्वी पळून जाऊन 50 रुपयांत केले होते लग्न\nएन्टरटेन्मेंट डेस्कः महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवर प्रसारित होणारा होम मिनिस्टर. या कार्यक्रमाला आज यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या कार्यक्रमामुळे अभिनेते आदेश बांदेकर घराघरांत लोकप्रिय झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकरांनी 12 लाखांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला आहे. शहर, खेड्यात जाऊन आदेश बांदेकरांनी महाराष्ट्रातील वहिनींना पैठणीची भेट दिली.\nमहाराष्ट्रातील वहिनींना होम मिनिस्टरचा मान मिळवून देणारे आदेश भावोजींच्या ख-या आयुष्यातील होम मिनिस्टर आहेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. आदेश यांच्या पत्नीला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. 26 वर्षांपासून हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे.\nआदेश भावोजींना खरी ओळख मिळवून देणा-या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्यांना त्यांच्या आयुष्याची होम मिनिस्टर अर्थातच सुचित्रा बांदेकर कशा मिळाल्या....\nइंट्रेस्टिंग आहे आदेश-सुचित्रा यांची लव्ह स्टोरी, चक्क पळून जाऊन केले होते लग्न....\nआदेश आणि सुचित्रा बांदेकर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कपल. महाराष्ट्रातील तमाम वहिनींच्या लाडक्या भावोजींची लग्नगाठ कशी बांधली गेली, याचीही एक रंजक गोष्ट आहे. आदेश आणि सुचित्रा यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले होते. सुचित्रा यांच्या घरी प्रेमप्रकरण पसंत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी आदेश यांचे इंडस्ट्रीत स्ट्रगल सुरु होते. त्यामुळे सुचित्रा यांनी आपल्या घरी आदेशविषयी काहीच सांगितले नाही. या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात भेटल्या. तिथे दोघांनी लग्न केले आणि नंतर घरी कळवले. त्यांच्या लग्नाला निव्वळ 50 रुपये खर्च आला होता.\nपुढे वाचा, सुचित्रा यांच्या घरात शिरुन आदेश यांनी केले होते त्यांना प्रपोज सोबतच बघा या दाम्पत्याची खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-06-18T03:44:52Z", "digest": "sha1:3WOAH55FQTG7VBUPKXHJVQXUXBADWWNC", "length": 12224, "nlines": 79, "source_domain": "hi.wikipedia.org", "title": "जावजी दादाजी चौधरी - विकिपीडिया", "raw_content": "\nमुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से\n(जावजी दादाजी से अनुप्रेषित)\nजावजी दादाजी चौधरी (जन्म १८३९ - मृत्यू ५ एप्रिल १८९२ ), निर्णयसागर नामक प्रसिद्ध मुद्रणालय के स्वामी तथा मुद्राक्षरों के निर्माता थे देवनागरी मुद्रण के क्षेत्र में उनका योगदान अत्यन्त महत्वपूर्ण और विशाल है\n(जन्म १८३९ - मृत्यू ५ एप्रिल १८९२ ) हे निर्णयसागर ह्या ख्यातनाम मुद्रणालयाचे मालक व मुद्राक्षरांचे (टंकांचे) निर्माते होते. देवनागरी मुद्रणाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखाणण्यात आले आहे.\nजावजी ह्यांचे पणजोबा तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील *विढे* ह्या गावचे रहिवासी होते. शेती करून निर्वाह करणे शक्य वाटत नसल्याने ते मुंबईत उमरखाडी येथे स्थायिक होऊन नोकरी करू लागले. जावजी ह्यांचे वडील दादाजी हे एका पेढीवर तगादेदार शिपायाची नोकरी करत असत.\nजावजी ह्यांचे नाव शाळेत घालण्यात आले होते. पण त्यांंनी वयाच्या दहाव्या वर्षी शाळा सोडल्यामुळे अक्षर-ओळखीपुरतेच शिक्षण त्यांना लाभले\nजावजी ह्यांनी थॉमस ग्रॅहॅम ह्यांच्या छापखान्यात मुद्रिका (टाईप) घासण्याची नोकरी पत्करली. सुमारे दहा वर्षे त्यांनी ही नोकरी केली. पुढे थॉमस ग्रॅहॅम ह्यांनी आपला छापखाना टाइम्स ऑफ इंडियाच्या मुद्रणालयाला वीस हजार रुपयांना विकला. तेव्हा जावजी ह्यांना तेथे टंक खात्यात काम मिळाले. तिथे त्यांना टंक तयार करण्याची कला शिकायला मिळाली. १८६२ साली इंदुप्रकाश ह्या मुद्रणालयाची स्थापना झाली. तिथे टंकशाळा (टाईप फाउंड्री) सुरू करण्यासाठी माहीतगार माणसाची आवश्यकता असल्याने जावजी ह्यांना नेमण्यात आले. ह्या ठिकाणी दोन वर्षे काम केल्यानंतर जावजी ह्यांनी ओरिएंटल छापखान्यात टंक तयार करण्याचॆ काम स्वीकारले. पुढे त्यांनी राणूजी रावजी अरू ह्यांच्या सहकार्याने स्वतंत्र उद्योग सुरू केला.\n१८६९ साली जावजी दादाजी ह्यांनी निर्णयसागर मुद्रणालयाची स्थापना केली. त्या छापखान्यात वसई येथील नामांकित ज्योतिषी चिंतामणी पुरुषोत्तमशास्त्री पुरंदरे ह्यांच्या सहकार्याने शके १७९१ (इ. स. १८६९-१८७०) ह्या वर्षाचे निर्णयसागर पंचांग प्रकाशित झाले. मराठी व संस्कृत ह्या भाषांतील धार्मिक साहित्य शुद्ध व सुंदर स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम निर्णयसागर मुद्रणालयाने हाती घेतला. अश्या पोथ्यांची पाठनिश्चिती करणे, त्यांतील मजकुरांना टिपा जोडणे ह्यासाठी निर्णयसागर मुद्रणालयात अनेक विद्वानांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे, शंकर पांडुरंग पंडित, काशिनाथ पांडुरंग परब, नारायण विष्णू बापट, गोविंद शंकरशास्त्री बापट, पं. दुर्गाप्रसाद, वासुदेवशास्त्री पणशीकर इ. विद्वान प्रामुख्याने संस्कृत ग्रंथांच्या संपादनाचे काम पाहत\nपंडित दुर्गाप्रसाद ह्यांनी परिश्रमपूर्वक संस्कृत साहित्य मिळवले होते. त्यांतील निवडक साहित्य संपादित करून मासिक स्वरूपात प्रकाशित करण्याच्या हेतूने निर्णयसागरने 'काव्यमाला' नावाचे मासिक जानेवारी १८८६पासून सुरू केले. ह्या मासिकातून प्रकाशित झालेले साहित्य पुढे ९५ ग्रंथांच्या मालेच्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आले.\nमराठीतील संतपंतांच्या वाङ्मयाचे प्रकाशन करण्याच्या हेतूने जावजी दादाजी ह्यांनी 'काव्यसंग्रह' हे मासिक जनार्दन बाळाजी मोडक ह्यांच्या संपादकत्वाखाली १८९०मध्ये सुरू केले. ह्या मासिकातून मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, आनंदतनय, अमृतराय ह्यांचे काव्य प्रकाशित होऊ लागले. काव्यसंग्रह सुरू झाल्यावर ३ महिन्यांतच जनार्दन बाळाजी मोडक ह्यांचे निधन झाल्याने त्यानंतर काव्यसंग्रहाचे संपादकत्व वामन दाजी ओक ह्यांच्याकडे आले. ओकांच्या मृत्यूनंतर नारायण चिंतामण केळकर, बाळकृष्ण अनंत भिडे, दामोदरपंत ओक आदींनी ह्या मासिकाचे संपादकत्व भूषवले. हे मासिक इ.स. १९०९पर्यंत चालू होते. संतपंत वाङ्मयाव्यतिरिक्त ऐतिहासिक व्यक्तींची दुर्मिळ चित्रे, वस्तूंची चित्रे व रेखाटने ह्यांचेही प्रकाशनही ह्या मासिकातून होत असे.\nदेवनागरी लिपीतील मुद्रणाच्या इतिहासात जावजी दादाजी ह्यांच्या निर्णयसागर मुद्रणालयाचे आणि टंकशाळेचे विशेष योगदान आहे अशी मान्यता आहे. जावजी दादाजी आणि त्यांचे सहकारी राणूजी रावजी अरू ह्यांनी देवनागरी लिपीचे सुंदर आणि वाचनीय टंक निर्माण केले.\ntitle=जावजी_दादाजी_चौधरी&oldid=4549398\" से लिया गया\nलॉग इन नहीं किया है\nहाल में हुए परिवर्तन\nअक्सर पूछे जाने ��ाले प्रश्न\nदेवनागरी कैसे टाइप करें\nयहाँ क्या जुड़ता है\nपृष्ठ से जुड़े बदलाव\nइस पृष्ठ पर जानकारी\nयह लेख उद्धृत करें\nपीडीएफ़ रूप डाउनलोड करें\nअन्तिम परिवर्तन 09:47, 3 मार्च 2020\nयह सामग्री क्रियेटिव कॉमन्स ऍट्रीब्यूशन/शेयर-अलाइक लाइसेंस के तहत उपलब्ध है; अन्य शर्ते लागू हो सकती हैं विस्तार से जानकारी हेतु देखें उपयोग की शर्तें\nविकिपीडिया के बारे में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://darshak.news.blog/2021/05/11/aurangabad-solapur-rip-tribute-to-dignitaries-on-behalf-of-muslim-marathi-sahitya-sanskritik-mandal/", "date_download": "2021-06-18T02:57:42Z", "digest": "sha1:C6WEWXHAQCKKEUCEDTHJYCDY7SCE33PN", "length": 16022, "nlines": 159, "source_domain": "darshak.news.blog", "title": "#Aurangabad #Solapur #RIP मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण – Darshak News", "raw_content": "\n#Aurangabad #Solapur #RIP मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण\nपुढील वर्षा पासून . दिवंगतांच्या नावे पुरस्कार देण्याची डॉ मिन्ने यांची घोषणा\nऔरंगाबाद – अ भा मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृति मंडळसंच्यावतीने अध्यक्ष डॉ इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली ९/५/२१ दुपारी नुकतेच निधन पावलेले विख्यात गजलकार मरहूम ईलाही जमादार, गेल्या ४७ वर्षा पासून “कासिद” चे संपादन करणारे हाजी अब्दुल लतीफ नल्लामंदू, सोलापूर संस्कृत पंडित व ज्येष्ठ साहित्यिक गुलाम दस्तगीर बिराजदार , संदेश लायब्ररी चे सलीम शेख , एङ सिकंदर शेख प्रा.कलीम खान (गझलकार ) मराठी साहित्य समीक्षक डॉ अक्रम पठाण,अजमत पठाण (अहमदपूर)*यांना आदरांजली* वाहण्यात आली\nया ऑन लाईन पध्दतीने अडीच तास झालेल्या या आदरांजली आणि दुआ – ए – मगफीरत मध्ये प्रा डॉ रफीक,सुरज कोल्हापूर गुलाम ताहेर नाशिक , प्रा डॉ.आरिफ शेख औरंगाबाद प्रा. फारूक शेख नासिक . साजि पठाण लातूर फरजान၊ डांगे मुंबई, डॉ रफिक काझी जळगाव ,प्रा आय जी शेख,कोल्हापूर. मोहसीन खान लातूर. , समीर शेख पनवेल ,मेहबूब काझी पुणे अय्युब नल्लामंदू सोलापूरडॉ अर्जिनबी शेख अकोला रजिया डबीर नाशिक प्रा डॉ जाकीर पठाण जालना प्रा डॉ सलीम पिंजारी मालेगाव, शरिफा बाले मुंबई शबाना मुल्ला नवी मुंबई शब्बीरमुलाणी,बार्शी डॉ हबीब भंडारे , वैजापूरएजाज खान बुलढाणा, अबुबकर नल्लामंदू, अयाज जुनैदी , मजहर अल्लोळी , पुरोषत कुलकर्णी,आमिर इक्बाल पनवेल, अ कुद्दूस नल्लामंदू , इम्तीयाज काझी,. सामील झाल�� होते.प्रा. डॉ. आरीफ पटेल यांनी प्रास्ताविकेत दिवंगंताची माहिती देत सुत्र संचलन ही केले,\nया वेळी सोशल उर्दू विभाग प्रमुख प्रा डॉ शफी चोबदार [सोलापूर] , डॉ. बशारत [उस्मानाबाद]ज ज्येष्ठ गझलकार ए के. शेख , [पनवेल ] , डॉ. इक्बाल मिन्ने , [औरंगाबाद ] , प्रा इर्फान शेख [ चंद्रपुर] , शब्बीर मुलाणी [बार्शी] , विकार अहमद शेख [सोलापूर] , डॉ. नसीमा शेख [ यावाल] , डॉ. अर्जिनबी शेख [ अमरावती] , कवि शफी बोल्डे कर [हिंगोली] , प्राचार्य डॉ इक्बाल तांबोळी, इंतेखाब फराश [पुणे] , लियाकत पटेल [औरंगाबाद ] , अमन शेख [पुणे] , मोहसीन शेख [नागपूर] , डॉ. फारुक तांबोळी [जळगांव ] , डॉ दाहर मुजावर , डॉ. राही [बुलदाणा]डॉ. जीपी शेख . डॉ फास्क तांबोळी [नगर] , प्रा जाकीर पठाण, डॉ फारूक शेख , डॉ. अन्वर जावेद शेख , प्रा डॉ आरीफ शेख , डॉ दिवाकर साहेब इत्यादिनीं सर्व मान्यवरांर दिवंगतांबदल आपले विचार व्यक्त करीत त्यांनी साहित्य कला , पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबदल त्यांचे कौतुक करीत त्यांचे विविध आठवणीना उजाळा देत त्यांचे विधायक कार्याला नवीन पिढी समोरयशस्वी रित्या मांडण्याचे प्रयत्न केले व सर्व दिवंगतांना इश्वर स्वर्गात उच्च स्थान धावे , अशी प्रार्थना केल्या.\nया नंतर डॉ. इक्बाल मिन्ने आपले अध्यक्षीय भाषणात सर्व सहभागी वक्त्यांचा . आढावा घेत म्हणाले – कासिदकार नललामंदू यांनी कासिदच्या माध्यमातून गेल्या ४७ वर्षा पासून समाज प्रबोधनाचे कार्य अंतीम क्षणा पर्यंत केले व मुस्लिम मराठी साहित्यकांना एकच व्यासपी वर आणून आपले संघटक कौशल्य दाखवून दिल्याचे नमूद केले.डॉ अक्रम पठाण नीं आपल्या साहित्यातून मुस्लिम समाजाला जागृत करण्याचा व साहित्यात न्याय देण्याचा लिखाण केले ते नवोदित साहित्यकांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त केली.\nगजलचे शहनशाह इलाही जमादार यांची मैत्री चे अनुभवी किस्से सांगत त्यांनी गजलच्या माध्यमातून जी साहित्य सेवा केली ते अन-मोल आहे म्हणूनच त्यांना मराठी गजलेचा ” कोहेनूर ” म्हणतात , प्रा कलीम खान , व कवि अमजद पठाण यांच्या कविता मनातला भिडणार्‍या होत्या० तर पुण्याचे संदेश लायब्ररीचे सलीम शेख यांची मोफत कुरआण वाटपसाठी त्यांची धडपड त्यांच्या निधनाने अधूरीच राहिल्याची खंत वाटते संस्कृत पंडित बिराजदार यांचे संस्कृत भाषेत कुराणचे भांषांतर केले व त्याचा प्रकाशन ह���ण्या आधित स्वर्गवास झाल्याचे दुःख होते.\nहिंदी , मराठी , संस्कृत या तिन्ही भाषेत त्यांच्या महत्त्वचा व स्मरणीय योगदान आम्हांस सर्वाना व सर्व भाषिकांना प्रेरणादायी आहे..शेवटी डॉ इक्बाल मिन्ने यांनी सर्व निधन पावलेल्या मान्यवरांसाठी दीर्घ दुवा मागत इश्वर सर्वांना जन्नत मधील उच्च स्थान द्यावे अशी प्रार्थना केली व सहभागी मान्यवरांनी “आमीन ” असे म्हटले.या नंतर डॉ. इक्बाल मिन्ने यांनी अभा मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मोठी घोषणा करत म्हणाले _ निधन झालेले सर्व मान्यवरांचे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे हे आपल्याला नाकारता येत नांही म्हणून त्यांचे स्मरणार्थ पुढील वर्षा पासून त्यांचे नावे साहित्य सेवा , पत्रकार सेवा ., असे पुरस्कार देवून साहित्यकांचा सन्मान करू असे नमूद केल्याने सहभागी साहित्यिकानी त्याला अनुमोदन देत या कामी सहकार्य करण्याची ग्वाही दिली शेवटी शेख अन्वर जावेद यांनी आभार मानले\nPrevious Previous post: #Ahmednagar #Shrirampur साहित्य प्रबोधन मंचतर्फे राज्यस्तरीय विनोदी कथा लेखन स्पर्धेचे आयोजन – स्वामीराज कुलथे\nNext Next post: #Covid19 #Shrirampur #Lock-Down #Samajwadi लॉकडाऊन काळात घरभाडे, दुकानभाडे माफ करण्यात यावे ; स.पा.चे जोएफ जमादार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nपैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी म्हटलं आहे\nबातमी आणि जाहिरातींसाठी संपर्क करा\n#Ahmednagar #AMC #Corporation आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची नोटीस\n#Ahmednag #Covid19 अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज ; नव्या बाधितांची रुग्ण संख्येत इतकी भर\n#Ahmednagar #Congress काँग्रेसमध्ये पुन्हा इन्कमिंग ; मनसे उपशहर प्रमुखांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश\n अहमदनगर मनपा हद्दीत आज 11 रुग्ण ; भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 0 रुग्ण\n अहमदनगर मनपा हद्दीत आज 12 रुग्ण ; भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 0 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/04/1874-nails-fixed-near-barricades-at-ghazipur-border-in-uttar-pradesh-repositioned-said-delhi-police/", "date_download": "2021-06-18T03:14:38Z", "digest": "sha1:G2QFS3BFUQH57GOFWBAQUPPA4JYSQRC7", "length": 12291, "nlines": 177, "source_domain": "krushirang.com", "title": "क्षमस्व : उपरती नाही; दिल्ली पोलिसांनी दिले खिळे काढण्याबाबतचे ‘हे’ स्पष्टीकरण | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nक्षमस्व : उपरती नाही; दिल्ली पोलिसांनी दि��े खिळे काढण्याबाबतचे ‘हे’ स्पष्टीकरण\nक्षमस्व : उपरती नाही; दिल्ली पोलिसांनी दिले खिळे काढण्याबाबतचे ‘हे’ स्पष्टीकरण\nएएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना रस्त्यावरील खिळे काढल्याची बातमी ‘कृषीरंग’सह देशभरातील माध्यम समूहांनी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही बातमी चूक ठरली असून पोलिसांनी खिळे काढण्याच्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांची ठिकाणे बदलले असल्याचे म्हटले आहे.\nएकूणच ‘टीम कृषीरंग’ यांनी (म्हणजे आम्ही) प्रसिद्ध केलेले वृत्त हे वास्तव नसल्याने आम्ही वाचकांची माफी मागत आहोत. आता दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, खिळे फक्त पुन्हा दुसरीकडे बसवली जात आहेत. दिल्ली सीमेची परिस्थिती पूर्वीसारखीच आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जात आहेत की, प्रशासनाने लावलेले खिळे काढली जात आहेत. मात्र, हे अजिबात वास्तव नाही.\nब्रेकिंग : अखेर सुचली प्रशासनाला सुचली उपरती; ठोकलेले खिळे काढण्यास सुरुवात – Krushirang\nएकूणच शेतकरी आंदोलकांच्या चक्काजाम आंदोलनाला किंवा कोणत्याही पद्धतीच्या आंदोलनाने केंद्र सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट आंदोलकांचा चक्का जाम करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेले दिल्ली पोलीस आणखी कर्तव्यदक्ष झालेले पाहायला मिळत आहेत.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\n‘गरीब विद्यार्थी ते जगातील श्रीमंत व्यक्ती’ हा प्रवास केलेल्या वॉरेन बफे यांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टीकोण; नक्कीच वाचा\n‘त्यांच्या’ विरोधात क्रिकेटपटू व बॉलीवूड रिंगणात; सरकारला मिळतोय जोरात पाठींबा\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/category/aurangabad/", "date_download": "2021-06-18T03:35:50Z", "digest": "sha1:JLK366YAYN7WF6VTQ4VP2FEQQV4627M7", "length": 10598, "nlines": 132, "source_domain": "mh20live.com", "title": "औरंगाबाद – MH20 Live Network", "raw_content": "\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nसातारा-देवळाई परिसरात होणार 8 नवीन जलकुंभ\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले औरंगाबाद,-ऑक्सिजन टँकर चालकांच्या अथक परिश्रमाने तसेच अविरत वाहन चा��वून नियोजित ठिकाणी आणि नियोजित…\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nऔरंगाबाद – निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या हस्ते व नाबार्ड अंतर्गत नोंदणीकृत कोनेवाडी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. च्या वतीने सभासद शेतकऱ्यांना…\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी\nऔरंगाबाद – दिजाफराबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी एडिटर…\nसातारा-देवळाई परिसरात होणार 8 नवीन जलकुंभ\nसातारा-देवळाई भागात आमदार संजय शिरसाट यांनी एमजीपी व सां.बा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी संभाजीनगर (ता.14) : आमदार संजय शिरसाट यांच्या…\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून उपाय योजना करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nऔरंगाबाद,– जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्याने नुकत्याच झालेल्या पावसात शहरालागतच्या भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या…\nपैठण एमआयडीसीतील विनावापर भूखंडाबाबत त्वरीत कारवाई करावी -रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे\nऔरंगाबाद, – जिल्ह्याच्या औद्यौगिक विकासाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पैठण एमआयडीसीतील वितरीत झालेल्या मात्र त्यावर अद्याप उद्योग सुरू न करणाऱ्या विनावापर…\nऑरिक सिटीमुळे औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाईल\nनिती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत औरंगाबाद, :- दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी क्षेत्रात उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा असल्यामुळे आगामी…\nकुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार •सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला विश्वास\n•मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी साधला ऑनलाईन संवादऔरंगाबाद : औरंगाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभेफळ गावात आज एकही कोरोना रुग्ण…\nएडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश पवार यांची नियुक्ती\nऔरंगाबाद – एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार गणेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त���चे…\nवाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत, गतिमानतेत अधिक वाढ होणार- पालकमंत्री सुभाष देसाई\nग्रामीण पोलिस दलाच्या वाहनांचे लोकार्पण वाहनांमध्ये 6 स्कार्पिओ, 87 मोटारसायकल, सात बोलेरोंचा समावेश जिल्हा नियोजन व विकास निधीतून पोलिस दलाचे…\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/p/disclaimer.html", "date_download": "2021-06-18T03:13:50Z", "digest": "sha1:S7H4IVLILZ3OTJNPLUTVTYRAB5F2Z6RJ", "length": 4503, "nlines": 51, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "Disclaimer", "raw_content": "\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/tattoo-on-nusrat-bharuchs-waist-remained-incomplete/", "date_download": "2021-06-18T02:03:54Z", "digest": "sha1:HER3OSDHT77YVC442RDEK2W3AGHAYCM2", "length": 13538, "nlines": 158, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "नुसरत भरुचाच्या कंबरेवरील टॅटू राहिला अर्धवट, कारण... The tattoo on Nusrat Bharuch's waist remained incomplete, because", "raw_content": "\nनुसरत भरुचाच्या कंबरेवरील टॅटू राहिला अर्धवट, कारण…\nन्युज डेस्क – बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरील तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत असते. नुसरतनं सोशल मीडियावर बिक���नीतील बरेच ग्लॅमरस आणि हॉट फोटो अपलोड केलेले आहेत. पण यातही तिच्या कंबरेवर असलेला एक टॅटू सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, हा टॅटू पूर्ण नाही तर अर्धवट आहे. पण असं का यामागचं कारणंही आता नुसरतनं स्पष्ट केलं आहे.\nनुसरत भरुचाचा हा टॅटू मागच्या वर्षी पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा अमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड समारंभाला ती हिरव्या रंगाचा वेस्ट हाय स्लिट ड्रेस परिधान करून पोहोचली होती. यावेळी तिच्या ग्लॅमरस लुकनं तर सर्वांना घायाळ केलंच होतं पण त्यासोबतचं तिच्या कंबरेवरील टॅटूही चर्चेत आला होता.\nनुसरतनं हा टॅटू २०१८ साली ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या तिच्या सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जॉर्जियामध्ये काढून घेतला होता. या ठिकाणी १०-१२ दिवस या चित्रपटाचं शूटिंग होतं पण जास्त सीनमध्ये नुसरत नव्हती. त्यावेळी रिकाम्या वेळात तिनं हा टॅटू बनवून घेतला होता.\nनुसरतच्या या टॅटूच्या डिझाइनमध्ये फिनिक्स पक्षी रेखाटण्यात आला आहेय ज्याच्या पंखांवर फुलं आहेत. नुसरतला हा टॅटू खूप आवडला होता. तिनं ऑनलाइन या टॅटू आर्टिस्टला शोधलं होतं आणि टॅटू बनवून घेतला होता.\nएका मुलाखतीत नुसरतनं हा टॅटू अर्धवट असल्याचा खुलासा केला. नुसरत म्हणाली, हा टॅटू पूर्ण होऊ शकला नाही कारण एका तासानंतर त्या वेदना सहन करणं मला कठीण झालं होतं. हा टॅटू काढायला जवळपास ६-७ तासांचा वेळ लागला होता. मला त्यात आणखी काही जोडायचं होतं पण एवढ्या वेदना होत असताना मला ते जमलंच नसतं. त्यामुळे मी तो विचारच सोडून दिला.\nPrevious articleवाहने, मोबाईल चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या १ लाख ८७ हजारांचा माल जप्त.\n…या महिलेने एकाचवेळी दिला १० मुलांना जन्म…गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव दाखल\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकियारा अडवाणी झाली पुन्हा टॉपलेस, आलीया भट झाली चकीत…\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nVideo Viral | राखी सावंतने लस घेतांना केली ही फर्माईश…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nम���सुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nइम्मूनिटी बूस्टर – कोथिंबीर सूप…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंति�� सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/jalgaon-news", "date_download": "2021-06-18T03:50:11Z", "digest": "sha1:ZHUAJSWWJBKTLKHS64DCOZ6EKC4R7W42", "length": 12820, "nlines": 226, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "jalgaon news - Today Live News Marathi Today Breaking News Marathi", "raw_content": "\nमुंबई विमानतळावर 21 कोटींच्या हिरॉईनसह झाम्बियाची...\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा\nधनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी...\nशिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा...\nमाजी मंत्री सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये...\nमंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकर\nपिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले...\nड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत...\nSBI मध्ये अधिकारी पदावर संधी\nजर्मनीत डॉक्टर असल्याची थाप, मुंबईतील वकील महिलेला...\nSBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल\nआई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क\nरेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के...\nचंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nयुवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव\nसुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू...\nहत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक...\n18 दिवसांचा शोध संपला\nएका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये\nहिमेश रेशमियाचा धमाकेदार कमबॅक\nभावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे...\nदिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची...\nएशियाई विदेशी: शीर्ष 10 सबसे खूबसूरत अभिनेत्री\nहत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक\nजळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ओमसाई नगरातील पाटील दाम्पत्याची हत्या झाली होती....\nगोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी\nPSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार\nBPCL Q4 का शुद्ध लाभ ₹11,940 करोड़, सह ने ₹58/ शेयर के...\nऑनलाइन पैसा कमाना 28 साल की उम्र में भारत का सबसे अमीर...\n'राज्याच्या विकासासाठी केंद्रापुढे विनम्रतेने झुकण्यास...\nSanjay Raut: राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रापुढे विनम्रतेने...\nगोकुळ दूध संघा��र कुणाची सत्ता \nसंपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी ...\nमृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जातायत\nउत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करायला...\nकोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी\nरुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. त्यामुळे ते लवकर बरे...\nदेशाला कोरोना त्सुनामीचा धोका\nदेशातील कोरोनाची स्थिती दिवसे न् दिवस बिघडत आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी...\nयाने यूट्यूब पाहून चक्क बॉम्ब तयार केला.....पण याला तो...\nपोलिसांनी त्या बॅगची तपासणी केली असता, त्यात इलेक्ट्रिक सर्किट आढळून आले.\nगोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र\nसंजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची...\nरायगड जिल्ह्यात उद्या सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार...\nरायगड जिल्ह्यात उद्या सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात होण्याची...\nपर्दा है पर्दा:साउथ के बिजनेसमैन के साथ सीक्रेट रिलेशन...\nओबीसी नेते एकत्र येतात, मग आपण का नाही\nरायगडावर निघणाऱ्या मावळ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत त्यांच्या गाड्या अडवल्या...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nसच्चा बातम्यांचा सच्चा दावा लढेल अन्यायाविरुद्ध आपला गनिमी कावा. गनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nMumbai Rains : मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही...\nपुणे विद्यापीठाविरोधात मनविसे आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/11/ya-vidhine-kra-devilakshmichi-puja.html", "date_download": "2021-06-18T02:20:28Z", "digest": "sha1:PTO3ZNXDCZKE2ZLYITZIXV4I64REWY6Q", "length": 9655, "nlines": 59, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "या विधीने करा धन संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा, आयुष्यभर बनून राहाल धनवान", "raw_content": "\nया विधीने करा धन संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा, आयुष्यभर बनून राहाल धनवान\nYesMarathi नोव्हेंबर २०, २०२० 0 टिप्पण्या\nज्योतिष शास्त्र, वास्तू शास्त्र, सामुद्रिक शास्त्र, अशा काही विधी आहेत ज्यांच्या प्रयोगाने आपण आयुष्यामध्ये येत असलेल्या संकटांना वळवू शकतो. त्रास झाल्यास लोक या शास्त्रीय उपायांचा प्रयोग करतात. वर्तमान काळामध्ये पूजा पाठ करण्याची परंपरा पाळली जात आहे. पूजा केल्याने मन:शांती प्राप्त होते सर्व मनोकामना पूर्ण होतात.\nकुटुंबावर कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत. पण पूजा करण्याचे देखील काही नियम सांगितले गेले आहेत ज्यांचे पालन करणे खूपच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा अनोखा उपया सांगणार आहोत जो केल्याने तुमच्या पैशा संबंधी समस्या संपुष्टात येतील.\nहा उपाय देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. देवी लक्ष्मीला धन संपत्तीची देवी म्हंटले जाते. असे मानले जाते कि जो देखील देवी लक्ष्मीला खुश करतो त्याला धन संपत्तीची कधी कमी होत नाही. आपण देखील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय पाहिले असतील पण हा उपाय खूपच वेगळा आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण नियम आणि कायद्याने केलात तर तुम्हाला आयुष्यभरासाठी पैश्यांसंबंधी समस्या येणार नाहीत. चला तर पाहूया तो कोणता उपाय आहे.\nअशाप्रकारे प्रसन्न करा देवी लक्ष्मीला: हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खालील वस्तू आवश्यक असतील. फुलांची माळ, तांब्याचा कलश, शंख, रुमाल, चांदीचे नाणे, सामान्य नाणे, पांढरे फुल, ५ तुपाचे दिवे, ११ अगरबत्ती आणि एक नारळ.\nसर्वात पहिला तुम्ही देवी लक्ष्मीच्या समोर ५ तुपाचे दिवे लावावे. हे तुम्ही वेगळे वेगळे देखील करू शकता किंवा ५ दिवे एकत्र देखील लावू शकता. यानंतर देवी लक्ष्मीचे नाव घेत ११ अगरबत्ती देखील लावून समोर ठेवावे. आता एक तांब्याचा कलश भरा आणि त्यावे नारळ ठेवा. यानंतर फुलाची माळ देवी लक्ष्मीच्या प्रतिमेवर घाला.\nआता देवी लक्ष्मीच्या समोर एक रुमाल ठेवा. या रुमालावर एक चांदीचे नाणे किंवा एक सामान्य नाणे ठेवा. या नाण्यांचे कुंकू, हळद आणि तांदूळ टाकून पूजा करा. आता शंख वाजवा आणि देवी लक्ष्मीची आरती करा. आरती समाप्त होताच पुन्हा शंख वाजवा.\nआता पहिली आरती देवी लक्ष्मीला द्या आणि दुसरी आरती रूमालावर ठेवलेल्या नाण्याला द्या. यानंतर तुम्ही देवीच्या समोर हात जोडून माथा टेका आणि आपल्या समस्या सांगा. हे सर्व कार्य झाल्यानंतर तुम्ही चांदीच्या नाण्याला घरच्या तिजोरीमध्ये ठेवा.\nयामुळे तुमच्या घरामध���ल पैशांची आवक वाढेल आणि त्याचबरोबर घरामध्ये ठेवलेला पैसा कमी खर्च होईल. तुम्ही रूमालावर जे सामान्य नाणे ठेवले होते त्याला रूमालासहित एखाद्या गरीब व्यक्तीला द्या. पूजेमध्ये जो नारळ वापरले होते ते फोडून घरच्या सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/12/lghvi-krtaana-chukunhi-kru-nka-ya-chuka.html", "date_download": "2021-06-18T03:21:30Z", "digest": "sha1:FMW3ILQ35NK62H3PHKNH3E46DC7TBSFJ", "length": 10509, "nlines": 60, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "ल-घवी करताना चुकुनही करू नका या चुका, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम !", "raw_content": "\nल-घवी करताना चुकुनही करू नका या चुका, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम \nYesMarathi डिसेंबर ०३, २०२० 0 टिप्पण्या\nसध्याच्या लोकांची लाईफस्टाईल काळानुसार खूपच बदलत चालली आहे. प्रत्येक दिवशी बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोकांवर खूप जास्त दबाव वाढत चालला आहे. अशामध्ये लोक आपले दैनंदिन कार्य करण्यासाठी वेळ काढण्यास देखील विचार करतात. दैनंदिन कार्यांबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये टॉयलेट देखील सामील आहे.\nअनेक वेळा लोक कामामध्ये व्यस्त असल्यामुळे बहुतेक वेळा लघवी बराच वेळ रोखून धरतात. पण असे करणे खूपच चुकीचे आहे कारण याचा सरळ परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशामध्ये जर थोडा देखील निष्काळजीपणा केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.\nलोक नेहमी घाईघाईने कुठेही ल-घवी करायला सुरुवात करतात पण असे करणे खूपच चुकीचे आहे. खास करून जर तुम्ही महिला असाल तर हे निश्चितपणे लक्षात ठेवा कि ज्या जागी तुम्ही ल-घवी करत आहात ती जागा स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छ नसल्यास अशा स्थितीमध्ये तुम्हाला यूरिन इन्फेक्शन होऊ शकते आणि अशामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जास्त समस्यांचा सामना करावा लागू शकतो.\nबहुतेक लोकांमध्ये अशा सवयी असतात कि ते जे एखादे काम करण्यामध्ये व्यस्त असतील आणि त्यादरम्यान त्यांना ल-घवी आल्यास ते लोक लघवी न करता काम करण्यावर जास्त लक्ष देतात. त्यांना असे वाटते कि ते नंतर देखील लघुशंकेला जाऊ शकतात.\nपण त्यांची हि विचारसरणी खूप मोठी चूक सिद्ध होऊ शकते. असे म्हंटले जाते कि जर तुम्ही बराच वेळ ल-घवी रोखून धरली तर याचा सरळ प्रभाव आपल्या किडनीवर होतो आणि अशामध्ये किडनी खराब होण्याची देखील संभावना खूप जास्त वाढते.\nतसे तर ल-घवी करताना फेस होतो पण तुम्हाला असेल वाटत असेल कि तुम्ही ल-घवी करताना खूप जास्त फेस होत आहे तर अशामध्ये तुम्हाला शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा कारण नेहमी असे म्हंटले जाते कि ल-घवीमधून फेस येणे अनेक प्रकारच्या समस्यांची चेतावणी असते.\nअनेक वेळा लोक आळशीपणामुळे पाणी पिणे देखील पसंत करत नाहीत पण सामान्यत: प्रत्येक व्यक्तीने एका दिवसात सुमारे चार लिटर पाणी अवश्य पिले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरामधील महत्वपूर्ण अंग स्वच्छ राहतील. जर तुमच्या शरीरामधील अंग स्वच्छ असतील तर अशामध्ये तुम्ही अनेक आजारांना आसपास भटकण्यापासून रोखू शकता.\nजर तुम्हाला ल-घवी करताना असे वाटते कि आपल्या शरीराबाहेर पडणाऱ्या मु-त्राचा रंग सामान्य पिवळ्यापेक्षा जास्त गडद पिवळा आहे तर अशा परिस्थितीमध्ये वेळ न घालवता डॉक्टरकडे अवश्य जावे. जर बऱ्याच दिवसापासून तुमच्या ल-घवीमधून दुर्घंधी येत असेलतर अशामध्ये तुम्ही शक्य तेवढ्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि यामागचे कारण जाणून घ्यायला हवे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही स्वतः गंभीर आजाराला आमंत्रण देत आहात.\nयाशिवाय जर तुम्ही खूप जास्त टाईट कपडे घालत असाल तर अशामध्ये तुम्हाला हे खूपच नुकसानदायक ठरू शकते. अशामध्ये म्हंटले जाते कि ल-घवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने याचा परिणाम गॉल ब्लैडरवर देखील पडतो आणि अशामध्ये तुमच्या गॉल ब्लैडरला खूप नुकसान देखील पोहोचते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-18T01:56:48Z", "digest": "sha1:YG5DLW26G7SD3WZ27BGSTIRS6ZWQLS3W", "length": 8884, "nlines": 118, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "अ‍ॅक्सिस बँक: एफडी व्याज दर बदलले आहेत, काही वाढले आहेत आणि बरेच कमी झाले आहेत. Isक्सिस बँकेने 6 मे 2021 पासून त्याचे एफडी व्याज दर बदलले आहेत - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nअ‍ॅक्सिस बँक: एफडी व्याज दर बदलले आहेत, काही वाढले आहेत आणि बरेच कमी झाले आहेत. Isक्सिस बँकेने 6 मे 2021 पासून त्याचे एफडी व्याज दर बदलले आहेत\n1 मे 2021 पासून सेवांसाठी शुल्क देखील वाढविले गेले आहे\nअ‍ॅक्सिस बँकेने 1 मेपासून आणखी काही बदल लागू केले. यापैकी बर्‍याच सेवा महागड्या झाल्या आहेत. यामध्ये सध्याच्या काळाच्या तुलनेत दुप्पट शुल्क समाविष्ट आहे जेव्हा विनामूल्य मर्यादा नंतर एटीएममधून पैसे काढले जातात. या व्यतिरिक्त बँकेने यापूर्वीच इतर सेवांसाठी शुल्क वाढविले आहे.\nहे from मेपासून लागू असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेचे नवीन व्याज दर आहेत\n7 दिवस ते 14 दिवसांसाठी 2.50 टक्के\n15 दिवस ते 29 दिवसांसाठी 2.50%\n30 दिवस ते 45 दिवसांसाठी 3 टक्के\n46 दिवस ते 60 दिवसांसाठी 3 टक्के\n11 महिने 25 दिवस\n1 वर्ष 5 दिवस\n1 वर्ष 11 दिवस\n1 वर्ष 25 दिवस\n5 वर्ष ते 10 वर्षे 5.75 टक्के\nआरबीआय अलर्ट: हे अॅप आपले बँक खाते रिक्त करू शकते\nहे जुने एफडी व्याज दर आहेत\n7 दिवस ते 14 दिवसांसाठी 2.50 टक्के\n15 दिवस ते 29 दिवसांसाठी 2.50%\n30 दिवस ते 45 दिवसांसाठी 3 टक्के\n46 दिवस ते 60 दिवसांसाठी 3 टक्के\n11 महिने 25 दिवस\n1 वर्ष 5 दिवस\n1 वर्ष 11 दिवस\n1 वर्ष 25 दिवस\n5 वर्ष ते 10 वर्षे 5.75 टक्के\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: 6 मे: डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी मजबूत झाला. रुपया वि डॉलर विनिमय दर 6 मे 2021 रोजी\nNext: या 3 पलंगाची वेळ लक्षात घ्या, ती आपल्या आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्��� करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/prashant-damle-honored-by-governor-28609-2/prashant-damle-governor/", "date_download": "2021-06-18T01:56:41Z", "digest": "sha1:3T33LZLJ6YUW44SY4YML2SJG3UFVLXFX", "length": 5295, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "prashant-damle-governor | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nकरोना काळात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान\nसरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घरीच फसवणुकीची घटना, इतक्या कोटींना घातला गंडा\n9 डिसेंबर 2020 lmadmin सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घरीच फसवणुकीची घटना, इतक्या कोटींना घातला गंडा वर टिप्पण्या बंद\nराष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलंडतांना २२ वर्षीय अभियंता ठार\nठाकरे सरकार झोपा काढत आहे का बबिता फोगटची जहरी टीका\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/kg-to-ii-online-classes-contin-10204/", "date_download": "2021-06-18T01:48:33Z", "digest": "sha1:5JMHHSABTCFZXFJHZX5N65L7ANSX3IZL", "length": 14845, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "केजी ते दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरूच | केजी ते दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरूच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईकेजी ते दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरूच\n-शिक्षण विभागाच्या आदेशाकडे शाळांचे दुर्लक्ष मुंबई :ज्युनियर केजी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. असे असतानाही अनेक\n-शिक्षण विभागाच्या आदेशाकडे शाळांचे दुर्लक्ष\nमुंबई : ज्युनियर केजी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. असे असतानाही अनेक शाळा त्याकडे दुर्लक्ष करत पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सर्रास घेत असल्याचे समोर आले आहे.\nत्याचबरोबरच ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याने शाळांकडून शुल्क मागण्याचा तगादा पालकांच्या मागे लावला असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी पह���ली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागांनी शाळांना दिले आहेत. असे असतानाही अनेक शाळा पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेत आहेत. त्याचप्रमाणे अन्य वर्गांचे ऑनलाईन अध्ययन हे कमाल तीन तास असून, त्यातही विद्यार्थ्यांना ब्रेक देण्याच्या सूचना आहेत. परंतु सर्व इयत्तांचे वर्ग हे चार ते पाच तासांचे असतात.\nयाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन वर्गाचे नियम धाब्यावर बसवण्याबरोबरच काही शाळांकडून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आल्याने तातडीने शुल्क भरण्यात यावे असा तगादा पालकांच्या मागे लावला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शुल्क भरण्यासाठी पालकांना सवलत देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या असताना देखील अनेक शाळांनी त्याकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने ऑनलाईन वर्ग घेत शुल्क वसुली करण्यास सुरुवात केली असल्याच्या तक्रारी पालकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे करण्यात येत आहेत.\nकोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच पालकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. काहींची पगार कपात, काहींची नोकरी गेल्याने पालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान पालकांना शुल्क भरण्यात सवलत देण्यात यावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू केल्याने शुल्क भरण्याचा तगादा शाळांकडून पालकांच्या मागे लावण्यात आला आहे.\nत्यामुळे शासन आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावर साथ नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/rahul-bajaj-biography", "date_download": "2021-06-18T03:13:19Z", "digest": "sha1:UALZXUOLQNPN7QEXDT3KLBGT6L3HEM46", "length": 12871, "nlines": 226, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "rahul bajaj biography - Today Live News Marathi Today Breaking News Marathi", "raw_content": "\nमुंबई विमानतळावर 21 कोटींच्या हिरॉईनसह झाम्बियाची...\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा\nधनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी...\nशिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा...\nमाजी मंत्री सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये...\nमंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकर\nपिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले...\nड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत...\nSBI मध्ये अधिकारी पदावर संधी\nजर्मनीत डॉक्टर असल्याची थाप, मुंबईतील वकील महिलेला...\nSBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल\nआई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क\nरेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के...\nचंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nयुवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव\nसुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू...\nहत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक...\n18 दिवसांचा शोध संपला\nएका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये\nहिमेश रेशमियाचा धमाकेदार कमबॅक\nभावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे...\nदिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच���या वडिलांची...\nएशियाई विदेशी: शीर्ष 10 सबसे खूबसूरत अभिनेत्री\nराहुल बजाज यांनी Bajaj Auto च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा\nतसेच गेल्या 5 दशकांपासून बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी ते जोडलेले आहेत. आता त्यांनी आपल्या...\nगोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी\nPSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार\nBPCL Q4 का शुद्ध लाभ ₹11,940 करोड़, सह ने ₹58/ शेयर के...\nऑनलाइन पैसा कमाना 28 साल की उम्र में भारत का सबसे अमीर...\nकरोना मृत्यू: चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर केला 'हा'...\nChandrakant Patil: राज्यातील ११ हजारांवर करोना मृत्यू लपवण्यात आल्याची गंभीर बाब...\nजलसमाधी मिळालेल्या त्या कारला १२ तासांनंतर बाहेर काढण्यात...\nपार्किंकमध्ये जिथे ही कार उभी आहे तिथे अचानक एक खड्डा तयार होतो आणि त्यातील पाण्यात...\nहैप्पी बर्थडे लिसा हेडन:कॉफी शॉप में बैठीं लिसा हेडन को...\nसंसर्ग होतोच मग मी कोरोना लस का घ्यावी \nकोरोना लस घेतली म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही असं नाही, पण तरी त्याचा नेमका...\nमराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या नेत्यावर अजितदादांचा...\nमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र...\nगोकुळ निवडणुकीला स्थगिती देण्यास सत्तारुढ गटाचा अट्टाहास...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूधसंघाची निवडणूक कशी घेतली जाईल, याची माहिती राज्य...\nसंजय राऊत एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत:फडणवीसांचा टोला\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले...\nचिथावणी देऊन भाजपला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा का\nस्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजी राजेंवर दबाव टाकण्याचे...\nअंडर डिस्प्ले कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi दमदार...\nMi 11 Ultra सारख्याच क्षमतेचा फ्लॅगशिप फोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे.\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nसच्चा बातम्यांचा सच्चा दावा लढेल अन्यायाविरुद्ध आपला गनिमी कावा. गनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्���ी लाईक करा\n43 कोटींच्या बंगल्यात फुकटात लग्न उरकण्याचा प्लॅन\nवैनगंगा नदीत ट्रक कोसळला, दोघांचा जागीच मृत्यू एकजण जखमी\nwarning to naxalites मराठा आरक्षण: गृहमंत्री दिलीप वळसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-18T03:09:15Z", "digest": "sha1:D65AOIU7JUY73YDB2O2XPK2PUYV26O4Q", "length": 14773, "nlines": 80, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "आपण निरोगी आणि तंदुरुस्त होऊ इच्छित असल्यास आपल्या कोशिंबीर प्लेटमध्ये हे रंग समाविष्ट करा - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nआपण निरोगी आणि तंदुरुस्त होऊ इच्छित असल्यास आपल्या कोशिंबीर प्लेटमध्ये हे रंग समाविष्ट करा\nबरेच जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज दोन लहान प्लेट कोशिंबीर खाणे. कोणते रंग आपली कोशिंबीर प्लेट अधिक पौष्टिक बनतात हे जाणून घ्या.\nभारतीय पाककृतीमध्ये कोशिंबीरी महत्त्वपूर्ण आहे. काही लोक मोठ्या उत्साहाने कोशिंबीर खातात, इतरांना ते अजिबात आवडत नाही. परंतु कदाचित आपणास हे माहित नाही की बरेच खनिजे आणि जीवनसत्त्वे घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.\nहे केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर बद्धकोष्ठता आणि वायूसारख्या पाचक रोगांपासून देखील संरक्षण देते. ते आपले पोट फार लवकर भरतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे आणखी महत्त्वाचे आहे. कारण त्यात कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे.\nआयुष्यात ज्याप्रमाणे प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे प्रत्येक रंगाच्या भाज्यांचेही कोशिंबीर प्लेटमध्ये स्वतःचे फायदे असतात. चला चला या कोशिंबीरांच्या रंगांबद्दल जाणून घेऊया –\n1 गडद लाल जांभळा रंग म्हणजे बीट\nबीटरूटमध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असते, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य करतो आणि त्यात असलेले तंतू पोट स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त ठरतात.\nजर आपल्याला हिमोग्लोबिनची पातळी वाढवायची असेल तर आपल्या आहारात बीटरूटचा समावेश करा. प्रतिमा: शटरस्टॉक\nबीटरूटमध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरात रक्त शुध्दीकरण आणि ऑक्सिजन वाढविण्याचे कार्य करतात.\n2 हिरव्या पाने – लॅटीस\nकोशिंबीरीच्या ���ानांमध्ये प्रथिने, लिपिड फॅट, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारख्या अनेक आवश्यक पोषक आणि खनिजे असतात हे सर्व आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. त्यात असणारे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म मेंदूला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतात. कोशिंबीर म्हणून कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड पाने खाल्ल्याने तुम्हाला आराम मिळेल.\n3 फिकट लाल किंवा केशरी गाजर\nआपण लहानपणापासूनच ऐकले असेल की गाजर खाल्ल्याने दृष्टी दृष्टी सुधारते. तसेच, गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन नावाचे जीवनसत्व असते, जे पोषक आणि फायबरचा खजिना आहे.\nगाजर खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहते. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत, जे फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून त्याचे संरक्षण करू शकतात. याव्यतिरिक्त, यामुळे मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.\n4 फिकट गुलाबी रंग – कांदा\nकच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघात होत नाही. कांद्यामध्ये प्रतिजैविक, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोणत्याही प्रकारच्या संक्रमणास लढण्यासाठी मदत करतात. कांदा खाल्ल्याने, शरीराची प्रतिकारशक्ती देखील राखली जाते. म्हणून आपल्या कोशिंबीरात ओनियन्स घाला.\n5 हलका हिरवा रंग – काकडी\nउन्हाळ्यामध्ये काकडी खाण्याचे बरेच फायदे आहेत. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, जे शरीराला निर्जलीकरणपासून संरक्षण करते. याव्यतिरिक्त, यात जीवनसत्त्वे अ, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर यासारखे बरेच पौष्टिक घटक आहेत. याव्यतिरिक्त, हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.\nटोमॅटो आपले आरोग्य पुढच्या स्तरावर नेऊ शकते. प्रतिमा: शटरस्टॉक\n6 गडद लाल रंग – टोमॅटो\nटोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन-के असते, ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. टोमॅटोमध्ये फायबर असते जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि शरीराला ऊर्जा देते. तसेच हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.\n7 हिरवा रंग – काकडी\nकाकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. तर ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवू शकते. व्हिटॅमिन ए, बी 1, बी 6, सी, डी पोटॅशियम, फॉस्फरस, लोह इत्यादी भरपूर प्रमाणात त्यात आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. बद्धकोष्ठता दूर करण्याबरोबरच पोट संबंधित प्रत्येक समस्येसाठी काकडी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, काकडी नियमितपणे खाणे आंबटपणा किंवा जळत्या उत्तेजनासाठी फायदेशीर सिद्ध करते.\nहेही वाचा- कोविड – १ D डाएट प्लॅन: पुनर्प्राप्तीतील द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: मार्केट कॅप: पाच दिवसांत 1 लाख कोटी रुपयांची घसरण, जाणून घ्या गुंतवणूकदारांची परिस्थिती | शेअर बाजाराच्या पहिल्या 10 कंपन्यांची मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाली\nNext: कोविडकडून पुनर्प्राप्तीसाठी आपण आपल्या आहारात चीज का समाविष्ट करावी हे जाणून घ्या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/it-is-impossible-for-any-bjp-mp-to-leave/girish-mahajan-31/", "date_download": "2021-06-18T02:50:09Z", "digest": "sha1:SHMTU32DXMNNVLTADCVWLICK23JT7EPW", "length": 5555, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "girish-mahajan-31 | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\n”भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पक्ष सोडणे अशक्य”\nअर्थसंकल्प २०२१ मधील काही महत्वाचे मुद्दे….\n1 फेब्रुवारी 2021 lmadmin अर्थसंकल्प २०२१ मधील काही महत्वाचे मुद्दे…. वर टिप्पण्या बंद\nCoronaVirus : देशात २४ तासांत करोनाबाधितांच्या संख्येत ५५ हजारांहून अधिकची वाढ\n31 जुलै 2020 lmadmin CoronaVirus : देशात २४ तासांत करोनाबाधितांच्या संख्येत ५५ हजारांहून अधिकची वाढ वर टिप्पण्या बंद\nस्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी\n25 जुलै 2020 lmadmin स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/05/blog-post_23.html", "date_download": "2021-06-18T03:00:15Z", "digest": "sha1:W7QKNTKVTXVOJ3D3IHPFE4UKBVED2O4S", "length": 7967, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'फिरोदिया’ करंडकाच्या यंदाच्या विजेत्यां���ा 'सुबक' ची साथ", "raw_content": "\n'फिरोदिया’ करंडकाच्या यंदाच्या विजेत्यांना 'सुबक' ची साथ\nपुण्याच्या कॉलेज लाईफमध्ये महत्वाच्या मानल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये फिरोदिया करंडकस्पर्धा अग्रगण्य स्थानावर आहे.ही पुण्यातलीएकनावाजलेली आंतरमहाविद्यालयीनस्पर्धा आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने आयोजित केली जाणारी'फिरोदिया करंडक स्पर्धा'महाविद्यालयीन युवा पिढीच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठीचे दर्जेदार व्यासपीठ बनले आहे. या स्पर्धेत नाट्याविष्कारासह इतर कला लाइव्ह पाहण्याचाआनंद घेता येतो.\nफिरोदिया'च्या माध्यमातून अनेक कलाकारांनी व्यवसायिक रंगभूमी, चित्रपट आणि अन्य माध्यमात यशस्वी कारकीर्द केली आहे. या युवा कलाकारांना कलाक्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. यंदाच्या करंडकाचा मान पटकवणाऱ्याव्ही.आयटी महाविद्यालयाच्या ‘पाणी’व फर्ग्युसनमहाविद्यालयाच्या ‘विठा’या एकांकिकांचेप्रयोगमुंबईकरांना पाहता येणार आहेत. यासाठी अभिनेता सुनील बर्वे यांनी पुढाकार घेतला आहे.याकरिता वेलोसिटी व्हेंचर, ड्रीम २ रीअॅलिटी व स्पेशल व्हिजन या संस्थेचे सहकार्य ‘सुबक’ ला मिळाले आहे.\nयाआधी अभिनेते सुनील बर्वे यांनी आपल्या ‘सुबक’ संस्थेतर्फे हर्बेरियम सारखा एक उत्तम उपक्रम आणला होता.सुनील बर्वे यांच्या 'सुबक' या संस्थेतर्फे या एकांकिकांचे दोन प्रयोग मुंबई ठाण्यात आयोजित केले जाणार आहेत. विविध कलांचा हा नेत्रदीपक कोलाज पाहण्याची संधी मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी पहिल्यांदाच चालून आली आहे.६ जूनला याचा पहिला प्रयोग यशवंत नाट्य मंदिर माटुंगा दुपारी ४ वाजता व डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे रात्रैा ८.३० वाजतारंगणार आहे. याची तिकीट विक्री ३ जून पासून थिएटरवर सुरु होणार आहे.\n‘पाणी’ या एकांकित नक्षलींचा वावर असणाऱ्या गावातील कथा. या भागातील पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर भाष्य करण्यात आले आहे. तर ‘विठा’या एकांकित तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावर��� सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-jugalkishor-dhoot-artical-on-sudhakar-doiphode-4500657-NOR.html", "date_download": "2021-06-18T01:57:01Z", "digest": "sha1:YCPNW32RGOCP77BLETOZMQDFA5T3QKDJ", "length": 10800, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jugalkishor Dhoot Artical On Sudhakar Doiphode | कृतीशील पत्रकारितेचा आदर्श - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रजागरण आणि समाजसेवेचे महान कार्य जागृत अंत:करण असणा-या व्यक्तींचे कार्यक्षेत्र आहे. प्रचलित कार्यक्षेत्रापलिकडे ज्यांचे मन विचार करू शकते अशाच व्यक्ती समाजहित, राष्ट्रीय चेतना, जनक्रांती करू शकतात. सुधाकरराव डोईफोडे यांच्या जीवनातील घडामोडी व कार्याचा लोलक स्वार्थाच्या सीमेपलिकडचा होता. त्यांचे वडील विनायकराव काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते होते. शंकरराव बोधनकर, भगवानराव गांजवे, गोपाळशास्त्री देव इत्यादींकडून त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले.\nसुधाकररावांचा जन्म 11 सप्टेंबर 1937 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण होळीवरील प्रतिभा निकेतन विद्यालयात झाले. पीपल्स महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातून एल. एल. बी. ची पदवी संपादन केली. वकिली करण्याच्या उद्देशाने त्यांनी न्यायालयात पाऊल ठेवले पण तेथील परिस्थिती पाहून वकिलीत त्यांचे मन रमले नाही. ते शेतीकडे वळले. शेतीमध्येही त्यांचे मन रमले नाही. मूळ पिंडच कार्यकर्त्याचा असल्याने वयाच्या 11 व्या वर्षीच ते राष्ट्रसेवेशी जोडले गेले. तो काळ रझाकारांच्या जुलूमशाहीचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाडा मात्र निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. त्या राजवटीविरूद्ध सुरू असलेल्या हैदराबाद मुक्तिसंग्रामात सुधाकररावांनी सक्रिय सहभाग घेतला. वयाच्या 11 व्या वर्षीच मनाई आदेश झुगारून ते निझामाविरूद्धच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांना अटकही झाली होती.\nकाळाचे चक्र वेगाने फिरत होते. शिक्षण सुरू असतानाच 1962 मध्ये अजिंठा तालुक्यातील प्रसिद्ध शेतकरी दत्तोपंत महाजन यांची कन्या मालतीबाईंशी त्यांचा विवाह झाला. सुधाकररावांच्या कार्यात मालतीबाईंनी साथ दिली, म्हणूनच लोकविकासाचे लढे ते लढू शकले. 1956 मध्ये ते ‘लोकसत्ता’चे नांदेडचे पहिले प्रतिनिधी बनले. नवशक्ती, लोकमित्र आणि मराठवाडा या दैनिकांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. प्रशासकीय, राजकीय अशा सर्वच स्तरांवर अनुशासनहिनता वाढीस लागली होती. त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. जनजागृतीचे अभियान चालवण्याची प्रेरणा त्यांच्या मनात जागी झाली. त्यामुळे त्यांनी त्यांचे समविचारी मित्र रामेश्वर बियाणी यांना सोबत घेऊन 1 जून 1969 रोजी नांदेडमधून ‘प्रजावाणी’ नियतकालिकाचा पाया घातला. सुरूवातीला साप्ताहिक, अर्धसाप्ताहिक आणि नंतर दैनिकाच्या स्वरूपात त्यांनी प्रजावाणीला विश्वासार्हता प्राप्त करून दिली. प्रजावाणीमधून मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या सुधाकररावांची कार्यशैली सर्वांना सोबत घेऊन जाणारी होती.\nप्रजावाणीतून त्यांची लेखणी तळपत होती. त्यांच्या अभ्यासपूर्ण अग्रलेखासाठी त्यांना तीन वेळा डहाणूकर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या अग्रलेखाचे संकलन ‘शब्दबाण’ या पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील रेल्वे रुंदीकरण हा सुधाकररावांच्या जिव्हाळ्याचा विषय. बांगलादेशात ब्रॉडगेज रेल्वे लाइन सुरू झाली तेव्हाच मनमाड- नांदेड हा रेल्वे मार्गही ब्रॉडगेज करवून घेण्याचा त्यांनी निश्चय केला होता. या मागणीसाठी प्रजावाणीतून मोर्चेबांधणी करून त्यांनी जनआंदोलन पेटवले. रेल्वे विभाग मीटरगेज रेल्वे मार्ग काढून ब्रॉडगेज रेल्वे मार्ग देणे शक्य नाही, असे सांगत त्यांच्या त्या काळच्या काही सहका-यांनी त्यांचे हे आंदोलन थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र सुधाकरराव मागे हटले नाहीत. रेल्वे आंदोलनात त्यांनी रस्त्यावर व रूळावर उतरून हा प्रश्न तडीस लावला. त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच दक्षिण मध्य रेल्वेला मराठवाड्यात ब्रॉडगेज लोहमार्ग टाकणे भाग पडले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन , भूमीमूक्ती आंदोलन, कच्छ बचाव आंदोलन आणि मराठवाडा विकास आंदोलन आदि आंदोलनातूनही सुधाकरराव सक्रिय होते. सुधाकररावांचे भाषेवरही प्रचंड प्रेम होते. ते मराठी व्यतिरिक्त उर्दू, गुजराथी, पंजाबी आणि राजस्थानीही चांगल्या प्रकारे लिहू आणि बोलत असत. उदात्त चरित्र, सखोल चिंतन आणि समाजसेवा हा अनुबंध सुधाकररावांनी पूर्ण केला. सुधाकर��ावांनी त्यांचे सबंध आयुष्य समाजहित आणि कल्याणासाठी वाहिलेले होते. स्वभावत:च समाजवादी असलेल्या सुधाकररावांनी नेहमीच व्यापक अर्थाने जनतेचे लढे लढवले आणि ते यशस्वीही करून दाखवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-inexpensive-closure-of-onion-merchants-5697023-NOR.html", "date_download": "2021-06-18T01:38:49Z", "digest": "sha1:SDRAXTWTBLVQBJNG2RMQCIMHXNJWI2GT", "length": 7020, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inexpensive closure of onion merchants | कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद; पिंपळगाव बाजार समितीत मात्र व्यवहार राहणार सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद; पिंपळगाव बाजार समितीत मात्र व्यवहार राहणार सुरू\nनाशिक - जिल्ह्यातील ७ व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्यापासून व्यापाऱ्यांनी पुन्हा आपले एकजुटीचे शस्त्र बाहेर काढून शासनावर दबाव टाकण्यासाठी सोमवारपासून पिंपळगाव बाजार समिती वगळता बेमुदत बंदचा पुकारा दिला आहे. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे देशातील किरकोळ बाजारात कांदा टंचाई निर्माण होऊन दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यापाऱ्यांना सोमवारी लिलावात सहभागी होण्याचे आदेश दिले असून अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.\nदेशात सध्या केवळ महाराष्ट्रात कांदा उपलब्ध असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे देशाच्या बाजारपेठेत सध्या नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बोलबाला सुरू असतानाच प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सात व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्यामुळे इतर व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. परिणामी व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केला होता. शुक्रवारी पाच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होता. शनिवारी केवळ नाशिक आणि लासलगावच्या उपबाजार असलेल्या विंचूर येथे लिलाव झाले. मात्र दोन्ही बाजार समित्या मिळून १८२५ क्विंटल कांदा विक्री झाला. शनिवारी कांद्याला २५०-१५०० रु. प्रतिक्विंटल दर मिळला.\nनाफेडलाही नुकसान : मध्य प्रदेशामध्ये नाफेडने कांदा खरेदी केला होता. मात्र कमी दराने कांदा विक्री करावा लागल्याने नाफेडला नुकसान सहन करावे लागले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात नुकसान सहन करावे लागेल.\nकांदा व्यापाऱ्यांवरील धाडींमुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्य���ंनी शनिवारी विंचूर येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीसाठी पिंपळगाव बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी दांडी मारली आणि सोमवारी ठरलेल्या बेमुदत संपातूनही बाहेर पडून ते कांदा लिलाव सुरू ठेवणार आहेत.\nमध्य प्रदेशातील कांदा खराब झाला आहे. गुजरात आणि राजस्थानचा कांदा संपला आहे. त्यामुळे अडीच हजार रुपयांवर गेलेले दर अचानक चौदाशे रुपयांपर्यंत आल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा नाही तर व्यापारी स्वार्थ पाहत आहेत. वाहतूकदार, व्यापारी, हमाल, मापारी यांचा बंद असला तरी कांदा उत्पादकच मारला जातो. त्यामुळे लिलाव बंद ठेवणे योग्य नसून त्यांनी न्यायालयीन लढाई लढावी, मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-sangram-true-originator-of-ghosh-manoj-sharma-4507331-NOR.html", "date_download": "2021-06-18T03:12:40Z", "digest": "sha1:62OF6RWLQ6LIDD5G654LHMW5B45DU4GU", "length": 7733, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sangram true originator of Ghosh - Manoj Sharma | संग्रामाचे खरे सूत्रधार घोष - मनोज शर्मा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंग्रामाचे खरे सूत्रधार घोष - मनोज शर्मा\nअमरावती'-‘स्वातंत्र्यसंग्रामाला दिशा देणार्‍यांमध्ये योगी अरविंद यांचे महत्त्वाचे स्थान होते. स्वातंत्र्यसंग्रामाचे ते खरे सूत्रधार होते. मात्र, इतिहासकारांनी त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली नाही. र्शी अरविंदांची भारताची संकल्पना आदर्श होती. ‘भारत माझ्यासाठी आईसारखा आहे’, असे ते म्हणत. त्यामुळे भारताच्या जाज्वल्य इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले अरविंद घोष यांचे विचार आज अभ्यासायलाच हवेत,’ असे मत भोपाळ येथील र्शी अरविंद क्षेत्रीय समितीचे सचिव मनोज शर्मा यांनी व्यक्त केले. गाडगेनगरमधील र्शी अरविंद योग सेंटरमध्ये बुधवारी महर्षींच्या अमरावती आगमनाच्या स्मृतीला उजाळा देणारी व्याख्याने झाली. त्या वेळी ते बोलत होते.\n28 व 29 जानेवारी 1908 रोजी र्शी अरविंद घोष अमरावती येथे आले होते. त्यांच्या आगमनाच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि र्शी अरविंद योग सेंटरच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. दोन सत्रांमध्ये अरविंदांच्या अभ्यासकांची व्याख्याने पार पडली. ‘र्शी अरविंद : राष्ट्रवाद और अध्यात्म के संगम’ आणि ‘र्शी मातृ स्मरण’ या विषयावर शर्मा यांची दोन व्याख्याने झाली. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील सुरेश चोपडे, तर माजी मंत्री सुरेंद्र भुयार हे दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त प्राध्यापक पी. एन. देशमुख यांचे ‘र्शी अरविंदचे सुरतनंतर मुंबई येथील भाषण’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘र्शीमाँचे अवतारकार्य’ या विषयावर दर्यापूर येथील गुलाबराव कळसकर यांनी मत मांडले. नागपूरचे उद्धवराव वानखडे यांच्या भाषणानंतर मेहकर येथील नीळकंठ अजबे यांनी र्शी अरविंद यांचे शिक्षणविषयक विचार स्पष्ट केले. र्शी अरविंद घोष यांचे तत्त्वज्ञानी व्यक्तिमत्त्व, त्यांचे शिक्षणविषयक विचार, योगी, महाकवी, युगप्रवर्तक अशा र्शी अरविंद यांच्या विविध भूमिका मान्यवरांनी भाषणांतून मांडल्या. अरविंदांच्या अनुयायांची या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. र्शी अरविंद योग सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ पडोळे, सचिव डॉ. माया मोंढे, कोशाध्यक्ष व्ही. एम. हरणे, उपाध्यक्ष डॉ. आर. पी. वाठोडकर, डॉ. अरुण मोंढे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आयोजनासाठी पर्शिम घेतले.\nश्री अरविंद घोष यांच्या 1908 मधील आठवणी\nमहर्षी योगी र्शी अरविंद घोष हे 28 व 29 जानेवारी 1908 रोजी अमरावतीमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी खापर्डे वाड्यामध्ये मुक्काम केला होता. तत्कालीन परकोटाच्या आत असलेल्या इंद्रभुवन आणि जोशी हॉलमध्ये त्यांचे भाषण झाले होते. त्या वेळी इंग्रजांकडून भारतीयांवर अत्याचार वाढले होते. आपल्याला स्वातंत्र्याची का गरज आहे, स्वातंत्र्यसंग्रामाची दिशा कशी असेल, या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले होते. तत्कालीन आठवणींना व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख प्रा. पी. एन. देशमुख यांनी उजाळा दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corona-research-will-be-collec-6933/", "date_download": "2021-06-18T03:04:23Z", "digest": "sha1:UYID3Q5N4VXFXIEAV7HHX74Z5JJEKWSJ", "length": 13544, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोरोनाबाबतचे भारतातले संशोधन होणार संकलित- ''कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम''च्या माध्यमातून साहित्य होणार जमा | कोरोनाबाबतचे भारतातले संशोधन होणार संकलित- ''कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम''च्या माध्यमातून साहित्य होणार जमा | Navarashtra (��वराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nमुंबईकोरोनाबाबतचे भारतातले संशोधन होणार संकलित- ”कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम”च्या माध्यमातून साहित्य होणार जमा\nमुंबई : देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा सामान करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. देशातील विविध विद्यापीठे, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांनी यावर विशेष संशोधनही करण्यास सुरुवात\nमुंबई : देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा सामान करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. देशातील विविध विद्यापीठे, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांनी यावर विशेष संशोधनही करण्यास सुरुवात केली. कोरोनासंदर्भातील हे प्रशंसनीय संशोधन सर्वाना एकाच छताखाली उपलब्ध व्हावे आणि आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि आयआयटी खरगपुरच्या सहकार्याने देशातील सर्व कॉलेज, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी केलेले संशोधन एकत्र करण्यासाठी ‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यावर सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचे संशोधन पाठवण्यास सांगितले आहे. एकत्रित करण्यात येणारी या साहित्य विद्यार्थी व शिक्षकांना याचा फायदा होणार आहे.\nमानव संसाधन विकास मंत्रालय आणि आयआयटी खरगपुरने कोरोनावरील संशोधन एकत्र करण्यासाठी सुरु केलेल्या ‘कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ या प्लॅटफॉर्मवर कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरी म्हणजेच विशेष संग्रहालय सुरु केले आहे. या संग्रहालयामध्ये देशविदेशातील तज्ज्ञाची प्रकाशने, अहवाल, व्हिडीओ, जर्नल्स, कॉन्फरन्स आणि आयडिया कॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही व्यक्त���ला आपले संशोधन या प्लॅटफॉर्मसाठी देता येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक व संशोधकाना देशात विस्कळीत स्वरूपात असलेले हे संशोधन एकाच जागेवर व एकाच क्लिकवर मिळावे यासाठी देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठांशी संलग्न कॉलेजचे प्राचार्य यांनी विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, कर्मचारी यांनी केलेले संशोधन संस्थेच्या मेल, संकेतस्थळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरीकडे पाठवण्याची विनंती मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/01/23/624/", "date_download": "2021-06-18T03:37:53Z", "digest": "sha1:KWX7LUX6IQUUTGEMAFEDWB2NFGXSIERN", "length": 12320, "nlines": 174, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्यासाठी’ शिवसेनेची गरज; भिंडेंनी चक्क भाजप नेत्यांसमोरच केले शिवसेना वाढवण्याचे आवाहन | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n‘त्यासाठी’ शिवसेनेची गरज; भिंडेंनी चक्क भाजप नेत्यांसमोरच केले शिवसेना वाढवण्याचे आवाहन\n‘त्यासाठी’ शिवसेनेची गरज; भिंडेंनी चक्क भाजप नेत्यांसमोरच केले शिवसेना वाढवण्याचे आवाहन\nप्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू व सूर्यप्रकाशाची जशी गरज आहे, तशीच या देशाला हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनेची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे काम आपण वाढवूया, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी चक्क भाजप नेत्यांसमोरच शिवसेनेला वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.\nसांगली येथे स्टेशन चौकाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे करण्यात आले. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा नामकरण सोहळा झाला. या नामकरणाचा कार्यक्रम व जयंतीचानिमित्त झालेल्या कार्यक्रमात तेर बोलत होते.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण देश हिंदूत्वाच्या धारेखाली आणून देशाच्या नोटेवर शिवछत्रपती, संभाजी महाराजांची प्रतिमा छापायची आहे. या गोष्टी शिवसेनेच्या कार्यातूनच होणे शक्य आहे. एका चौकाचे नामकरण करुन उपयोग नाही. संपूर्ण देशात शिवसेनेचे व बाळासाहेबांचे नाव झाले पाहिजे. संपूर्ण देशात शिवसेना उभी करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण् करण्याची धडपड आपण केली पाहिजे. तीधडपड हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. सांगलीत दोनशे ते अडिचशे शाखा का नाहीत. शाखा वाढल्या पाहिजेत. लोकसेवा तत्पर ठेवून शिवसेनेचा प्रवाह अखंडित ठेवायला हवा. पद, पैसा व प्रतिष्ठा शुल्लक असून शिवसेना व त्याचा विचार पुढे नेण्यासाठी धडपडत रहायला हवे. सांगलीतील चौकाचे नामकरण २५ वर्षापूर्वीच व्हायला हवे होते\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nअभंगरंग | जय जय विठ्ठल रखुमाई\nअभंगरंग | रूप पाहता लोचनी\nकस���टी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-06-18T01:52:20Z", "digest": "sha1:S3CFIOLZP7VHFFLW2SIKP7NTVZ6Z4AK3", "length": 11435, "nlines": 64, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "महिन्याच्या अडीचशे रुपये मुलीच्या भविष्याला मदत करतात, कसे ते जाणून घ्या सुकन्या समृद्धि खाते 250 रुपये महिना एक महिना आपल्या मुलीला भविष्यात मदत करेल, कसे ते जाणून घ्या - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nमहिन्याच्या अडीचशे रुपये मुलीच्या भविष्याला मदत करतात, कसे ते जाणून घ्या सुकन्या समृद्धि खाते 250 रुपये महिना एक महिना आपल्या मुलीला भविष्यात मदत करेल, कसे ते जाणून घ्या\nलोकांना मुलींसाठी फायदेशीर सुकन्या समृध्दी खाते उघडण्यासाठी प्रेरित करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांना योजनेशी संबंधित वैशिष्ट्यांविषयी सांगितले गेले. सुकन्या समृध्दी खात्याद्वारे आपण आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकता असे बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे. तथापि, अधिक माहितीसाठी, आपण या लिंकवर क्लिक करू शकता https://tinyurl.com/y3lwzpms “.\n250 रुपयांच्या गुंतवणूकीमुळे मोठा फायदा होईल\nजर तुम्हाला पीएनबीमध्ये सुकन्या समृद्धि खाते उघडायचे असेल तर त्यातील किमान ठेव 250 रुपये असेल. जास्तीत जास्त आपण 1,50,000 पर्यंत ठेव करू शकता. कमीतकमी रक्कम वर्षाकाठी जमा केली नाही तर खाते बंद होईल. यासह वर्षाकाठी 50 रुपये दंड भरावा लागतो. मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत हे खाते चालवता येते. आपण इच्छित असल्यास, आपली मुलगी 18 वर्षांची झाल्यावर आपण परिपक्वता रक्कम काढू शकता. एकदा खाते निष्क्रिय झाले की आपण ते पुन्हा सक्रिय करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत विनंती पत्र द्यावे लागेल.\nपरिपक्वतावर 15 लाख उपलब्ध असतील, कसे ते जाणून घ्या\nजरी आपण सुकन्या समृध्दी खात्यात 250 रुपयांसह गुंतवणूक करू शकता परंतु जर आपण दरमहा 3000 रुपये जमा केले म्हणजेच 36000 रुपये वार्षिक गुंतवणूक करा. तर यामध्ये 21 वर्षानंतर तुम्हाला परिपक्वतेवर सुमारे 15,22,221 रुपये मिळेल. चक्रवाढ व्याज यामध्ये जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 7.6% इतका वाढविला जाईल. समजावून सांगा की सुकन्या समृद्धि योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला पीएनबीमध्ये योजना फॉर्म भरावा लागेल.\nबँकेत खाते उघडण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे\nसुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे फॉर्म, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, ठेवीदाराचे ओळखपत्र (पालक किंवा पालक) जसे की पॅन कार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ. पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोल बिल इत्यादी ठेवीदाराच्या पत्त्याचे प्रमाणपत्र आपण पैसे जमा करण्यासाठी नेट-बँकिंग देखील वापरू शकता. जेव्हा खाते उघडले जाते, तेव्हा आपण ज्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ज्या खात्यात आपण खाते उघडले आहे त्या बँक आपल्याला पासबुक देते.\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: बँक ऑफ बडोदा: R० रुपयांमध्ये ओपन आरडी खाते, मजबूत व्याज आणि बरेच विनामूल्य फायदे. बँक ऑफ बडोदा ओपन आरडीचे खाते Rs० रुपयां���र आहे आणि ब .्याच विनामूल्य फायद्यांसह प्रचंड व्याज मिळते\nNext: चांगली संधीः ही कार चार लाखाहून अधिक किंमतीला दोन लाख रुपयांना खरेदी करा, ऑफर कोठे आहे ते तपासा. ही मारुती अल्टो 800 एलएक्सआय कार 2 लाख रुपयांमध्ये विकत घ्या कशी आणि कोठून माहित आहे\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/national-startup-award-to-two-startups-in-maharashtra-26376-2/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2021-06-18T02:27:33Z", "digest": "sha1:TEQNKPNZ2UIBPJA223FN2W7JEPBI3C27", "length": 5493, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "‘राष्ट्रीय स्टार्टअप’ पुरस्कार | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाज�� – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमहाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ पुरस्कार\nBihar Election : ‘या’ कारणाने भाजपावर पुन्हा बैठक घेण्याची वेळ\n5 ऑक्टोबर 2020 lmadmin Bihar Election : ‘या’ कारणाने भाजपावर पुन्हा बैठक घेण्याची वेळ वर टिप्पण्या बंद\nतुमच्यासाठी ‘राहुल जिन्ना’ हेच नाव योग्य – भाजपचा पलटवार\nपर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n2 जानेवारी 2021 lmadmin पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.soydemac.com/mr/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0/", "date_download": "2021-06-18T02:04:06Z", "digest": "sha1:I7MEIZNHOEP3ZBDZP6CB5DNHI33NVLCQ", "length": 10361, "nlines": 90, "source_domain": "www.soydemac.com", "title": "अर्ध्या किंमतीवर पुन्हा मॅकसाठी पिक्सेलमेटर प्रो आणि त्याचे पीक कार्य सुधारण्याचे आश्वासन | मी मॅकचा आहे", "raw_content": "\nअर्धा दराने पुन्हा मॅकसाठी पिक्सेलमेटर प्रो आणि त्याचे पीक कार्य सुधारण्याचे आश्वासन दिले\nमॅन्युअल अलोन्सो | 14/05/2021 10:00 | मॅक अॅप स्टोअर\nकदाचित आत्तापर्यंत फोटोशॉपचा सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी पिक्सेलमॅटर प्रो आहे आम्ही असे म्हणू शकतो की ते समान लीगमध्ये खेळतात जे दोन्ही एम 1 सह सुसंगत आहेत आणि दोन्ही अतिशय श���्तिशाली संपादन इंजिनसह आहेत. जरी हे खरे आहे की पहिल्यास अधिक अनुभव आहे आणि निश्चितपणे तो बरेच चांगले आहे, परंतु आम्ही पिक्सेलमेटरच्या फायद्यांचा तिरस्कार करू शकत नाही ज्यामुळे आता तो आपला प्रोग्राम देखील सोडून देतो निम्मा किंमत आणि त्याचे प्रसिद्ध पीक साधन सुधारण्यासाठी पैज\nमॅक फॉर पिक्सेलमेटर प्रो चे विकसक वेळोवेळी आम्हाला प्रोग्रामच्या वैशिष्ट्यांमधील किंवा किंमतींमध्ये काही फायदे देऊन आश्चर्यचकित करतात. या निमित्ताने आपण असे म्हणू शकतो आम्ही दोघांबद्दल बोलतो. आमच्याकडे किंमतीत कपात आहे आणि कंपनीचे वचन आहे की अल्प कालावधीत आमच्यात नवीन कार्यक्षमता असेल जे प्रोग्रामला मोठ्या प्रमाणात सुधारेल.\nप्रथम नाही या वेळी आमच्याकडे निम्म्या भावात कपात आहे. तर आता आपण प्रोग्राम खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर यासाठी तुम्हाला 21, 99 युरो, त्याऐवजी जवळपास 44 ऐवजी त्याची नियमित किंमत असते.\nपरंतु आम्हाला असे देखील म्हणायचे आहे की प्रोग्रामच्या पुढील आवृत्तीत मशीन लर्निंगद्वारे चालविलेल्या क्लिपिंग टूलच्या बाबतीत आमच्याकडे एक महत्त्वपूर्ण नवीनता असेल. नवीन कार्यक्षमता मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुन फोटोंच्या रचनेचे विश्लेषण करेल आणि ते कसे शक्य आहे याची सूचना देईल. अधिक लक्षवेधी बनविण्यासाठी फोटो क्रॉप करा. तर किमान त्यातून स्पष्ट केले आहे आपले ब्लॉग पोस्ट.\nAll सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला हवे आहे हे कार्य मजेदार असेल\"विकसक म्हणतात की अनुप्रयोग\" सामान्य फोटो संपादन कार्यासाठी भिन्न दृष्टीकोन प्रदान करतो. ” या पॅरामीटर्समध्ये ते नवीन नाहीत कारण पिक्सेलमॅटर प्रो मध्ये आधीपासूनच मशीन शिक्षण वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत सुपर रिझोल्यूशन, ती तीक्ष्णता गमावल्याशिवाय प्रतिमा विस्तृत करते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: मी मॅकचा आहे » मॅक प्रोग्राम्स » मॅक अॅप स्टोअर » अर्धा दराने पुन्हा मॅकसाठी पिक्सेलमेटर प्रो आणि त्याचे पीक कार्य सुधारण्याचे आश्वासन दिले\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nम�� स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमंगळवार 3 मे रोजी एअरपॉड्स 18 आणि Appleपल म्युझिक हाय-फाय\nAppleपल टीव्ही + ने डेन्झल वॉशिंग्टन सह मॅकबेथ ट्रॅजेडी या चित्रपटाचे हक्क सुरक्षित केले\nAppleपल आणि मॅक वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sunrise-chem.com/mr/Ms-sealant/smp-825-silane-modified-polymer-sealant-for-windows-and-doors", "date_download": "2021-06-18T03:24:37Z", "digest": "sha1:5IHCCNAL4C44YG2SNU2P4NDEM7EK6XLB", "length": 5171, "nlines": 85, "source_domain": "www.sunrise-chem.com", "title": "SMP 825 Silane-सुधारित पॉलिमर Sealant for दारे आणि खिडक्या, चीन SMP 825 Silane-सुधारित पॉलिमर Sealant for दारे आणि खिडक्या उत्पादक, पुरवठादार, कारखाना - उत्तम विक्रेता पू फेस Sealants पुरवठादार | GORCCI", "raw_content": "\nदोन घटक पु फोम\nआपण येथे आहात: मुख्यपृष्ठ>उत्पादन>एमएस सीलंट\nदोन घटक पु फोम\nविंडोज आणि दारेसाठी एसएमपी 825 सिलेन-सुधारित पॉलिमर सीलंट\nविंडोज आणि दरवाजेसाठी एमपी 825 सिलेन-मॉडिफाइड पॉलिमर सीलेंट एक घटक, रंगण्यायोग्य, खोलीचे तपमान बरा करणारे सियल-मॉडिफाइड सीलंट आहे. हे पर्यावरणास अनुकूल आणि प्रदूषणमुक्त आहे. क्यूअर सीलेंट गरम / कोल्ड-रेझिस्टिंग इलॅस्टोमर आहे ज्यात उत्कृष्ट वॉटर-प्रूफिंग, -40 ℃ ते 80 from पर्यंत विस्तारनीयता आणि बेस कोटिंगशिवाय उत्कृष्ट आसंजन गुणधर्म आहेत. उत्पादन विशेषत: शीर्ष-दर्जाच्या खिडक्या आणि दरवाजे स्थापित करण्यासाठी चांगले आहे.\nअनुप्रयोगः उच्च-ग्रेड इमारतींचे दरवाजे आणि खिडक्या संयुक्त सीलिंग, अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण असलेल्या प्लास्टिकच्या स्टीलच्या खिडक्या आणि दारे बसविणे, ब्रिज ब्रेकिंग अ‍ॅल्युमिनियम, आणि काचेच्या खिडकीच्या चौकटी, काचेच्या सिरेमिकची रचना, अ‍ॅल्युमिनियम साहित्य आणि कंक्रीट.\nसूर्योदय एम 500 चिनाई चिकटपणा पु फोम\nसूर्योदय फोम गन एफ 315-02\nसूर्योदय F251 सर्व हंगाम पु फोम\nएसएमपी 859 मजला सिलेन सुधारित सिलिकॉन सीलंट\nदोन घटक पु फोम\nपत्ताः २F एफ, क्रमांक १ 28 1958, झोंगशान नॉर्थ रोड, शांघाय, पी, आर.चिना\nकॉ���ीराइट 2020 २०२०. सनराइज केमिकल इंडस्ट्रियल कं, लि. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/tata-safari-suv-free-winning-message-goes-viral-on-whatsapp/", "date_download": "2021-06-18T02:25:04Z", "digest": "sha1:HXF32OO56ISY4T7P2D7ZDAZD5BUNV3V2", "length": 13291, "nlines": 158, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "टाटा सफारी SUV विनामूल्य जिंकण्याचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल... काय सत्य ते जाणून घ्या...", "raw_content": "\nटाटा सफारी SUV विनामूल्य जिंकण्याचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल… काय सत्य ते जाणून घ्या…\nन्यूज डेस्क – व्हॉट्सअ‍ॅपवर एक संदेश सातत्याने पाठविला जात आहे, त्यात टाटा सफारी एसयूव्ही कार जिंकण्याची संधी दिली जात आहे. ही सेलिब्रेशनची ऑफर आहे, ज्याअंतर्गत कंपनी टाटा मोटर्स ब्रँडच्या 30 दशलक्ष कारच्या विक्रीवर टाटा सफारी कार जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. या संदेशाबरोबरच कंपनीकडून अभिनंदन संदेशही पाठविला जात आहे. व्हाट्सएपवर या प्रकारच्या व्हायरस मेसेजचे सत्य काय आहे ते जाणून घ्या-\nभारतीय सायबर-सुरक्षा संशोधकाच्या मते, विनामूल्य टाटा सफारी कार देण्याची सेलिब्रेशन ऑफर हा चीनमधील हॅकर्स चालवणाऱ्या ऑनलाइन फसवणूकीचा प्रकार आहे. या प्रकारच्या सेलिब्रेशन ऑफरमध्ये भाग घेण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त दिलेल्या लिंक क्लिक करावे लागेल. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते, कारण असे संदेश आपल्या डेटा चोरीस जबाबदार असल्याचे सिद्ध होतेय.\nयामध्ये आपला ब्राउझिंग इतिहास, सिस्टम माहिती तसेच वापरकर्त्याचा कुकी डेटा चोरीला जाऊ शकतो. या मोहिमेची ऑफर टाटा मोटर्सच्या अधिकृत संकेतस्थळाऐवजी तिसऱ्या द्वारे होस्ट केली जात आहे, ज्यामुळे ती अधिक संशयास्पद बनली आहे.\nजर वापरकर्त्याने आपल्या स्मार्टफोनमध्ये अशी लिंक उघडली, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप स्थापित आहे, तर हे आपल्या डिव्हाइसला देखील हानी पोहोचवू शकते. अशा लिंकमध्ये टाटा मोटर्सची बनावट वेबसाइट वापरली गेली आहे. पृष्ठाच्या तळाशी एक फेसबुक कमेंट विभाग आहे, तेथे बरेच संदेश आहेत, जेथे वापरकर्त्यांना टाटा सफारी कार जिंकण्यास सांगितले गेले आहे.\nPrevious articleनागपुरात १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या …कारण जाणून थक्क व्हाल…\nNext articleआषाढी वारीसंदर्भात अजित पवार म्हणाले…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nDRDO ची 2DG औषध | कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी…किंमत जाणून घ्या…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nमुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता \nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट ���हे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-19-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-18T01:45:35Z", "digest": "sha1:FKNJI22GQSERBF65OGG3W73JUP2V64R5", "length": 15550, "nlines": 84, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "कोविड पोस्ट - 19 काळजीः योग्य आहार आणि व्यायामासह आपला पुनर्प्राप्ती दर वाढवा - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nकोविड पोस्ट – 19 काळजीः योग्य आहार आणि व्यायामासह आपला पुनर्प्राप्ती दर वाढवा\nकोरोनाव्हायरसबरोबर युद्ध जिंकणे सोपे नाही. बरे झाल्यानंतरही आपल्याला आपल्या नित्यक्रमातल्या काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.\nकोरोना विषाणूची दुसरी लाट वेगाने सर्वांना पकडत आहे. दररोज कोट्यवधी लोकांना याचा संसर्ग होत आहे. याव्यतिरिक्त, कोविड -१ from मधून बरे होणारे लोक विविध प्रकारचे दुष्परिणाम पहात आहेत, जे सुमारे 6 ते 8 महिने टिकू शकतात. हे आपल्या यकृत आणि लँग्ससह इतर अनेक अवयवांवर परिणाम करू शकते.\nअशा परिस्थितीत, लोकांना निरोगी आहार घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांची पुनर्प्राप्ती वेगवान होईल. आज हेल्थ शॉट्सच्या या लेखात आम्ही आपल्याला पौष्टिक आहार घेण्याचा योग्य मार्ग आणि प्रमाण सांगू, जे आपल्याला पुन्हा स्वस्थ होण्यास मदत करेल.\n1. कॅलरीचे पुरेसे प्रमाण\nआजारी व्यक्तीला पुरेशी कॅलरी पुरविली पाहिजे. लठ्ठ रूग्णांमध्ये बहुतेक वेळा श्वसन विकार, प्रतिकारशक्ती कमी होणे, जळजळ वाढणे आणि स्नायूंची शक्ती कमी होते. या व्यक्तींना न्यूमोनिया आणि ह्रदयाचा ताण जास्त असतो. या प्रकरणात, योग्य प्रमाणात कॅलरी आपल्याला सामोरे जाण्यास मदत करेल.\n२. कर्बोदकांमधे नियंत्रित सेवन\nआपल्या शरीराने दररोज केवळ 100 ते 150 ग्रॅम कार्बचे सेवन केले पाहिजे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात जास्त कार्बन डाय ऑक्साईड तयार होते, ज्यामुळे श्वसनाचा त्रास होण्याचा धोका वाढतो. आपण मधुमेह असल्यास, काळजी घेणे हे अधिक महत्वाचे आहे. ज्याद्वारे ग्लूकोजची पातळी मोजली जाऊ शकते.\nमर्यादित प्रमाणात कार्ब घेणे चांगले होईल. प्रतिमा: शटरस्टॉक\nसतत उच्च ग्लूकोज हा संक्रमणाचा परिणाम आहे आणि पुनर्प्राप्तीस उशीर देखील होऊ शकतो. डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि तृणधान्यांऐवजी आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करा. तसेच फळांचा रस पिणे टाळा.\n3. प्रथिने चांगली प्रमाणात\nआपण आपल्या आहारात प्रथिने चांगली प्रमाणात समाविष्ट करणे आवश्यक आहे. प्रथिने आपल्या स्नायूंच्या नुकसानापासून वाचवते आणि श्वसन स्नायूंना बळकट करते. पौष्टिकतेची स्थिती, शारीरिक क्रियाकलाप पातळी आणि पाचक सहनशीलता लक्षात घेऊन आहारात प्रोटीनचा समावेश केला पाहिजे. म्हणून जर आपली पाचक प्रणाली योग्य असेल तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये नक्कीच दही, चीज आणि अंडी घाला.\n4. चरबी समाविष्ट करा\nकॅलरी राखण्यासाठी चरबीचे प्रमाण वाढवता येते. मध्यम-शृंखला फॅटी idsसिडच्या वापरास प्राधान्य द्या. याव्यतिरिक्त, ओमेगा -3 फॅटी idsसिडचे प्रमाण वाढवा. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि जळजळ कमी करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते.\nयासाठी नारळ तेल, लोणी, तूप, शेंगदाणे, एमसीटी तेल वापरले जाऊ शकते. तसेच, ऑलिव्ह किंवा शेंगदाणा तेल देखील स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाऊ शकते.\nआपल्या आहारात निरोगी चरबी घाला. प्रतिमा: शटरस्टॉक\n5. जीवनसत्त्वे आणि खनिजांची भूमिका\nजीवनसत्त्वे आणि खनिजे पुनर्प्राप्त करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्हिटॅमिन बी / सी / डी आणि सेलेनियम, लोह आणि जस्त सारख्या खनिजांमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. आपण त्यांना आहारात समाविष्ट करू शकता किंवा पूरक आहार घेऊ शकता.\nजर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर काय करावे\nआईसीयू रूग्णांमध्ये गिळण्याची समस्या उद्भवू शकते ज्यास डिस्चार्ज नंतर लांबलचक गिळंकृत रोग आहे. हे चार महिने टिकू शकते, परंतु योग्य पर्यायांसह व्यवस्थापित केले जाऊ शकते.\nजर रुग्णाची कोरडी खोकला आणि घसा खवखवणे तीव्र असेल तर, घन आहाराचे सेवन क्वचितच चांगले होईल. म्हणून, गरम, मऊ पदार्थ आणि पूरक पदार्थ वापरले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत अन्न लहान तुकड्यांमध्ये खावे आणि द्रव जेवणापूर्वी किंवा नंतर खाल्ला पाहिजे अन्नाबरोबर नाही.\nप्राणायाम सारखे काही हलके व्यायाम करा. प्रतिमा: शटरस्टॉक\nव्यायाम देखील महत्त्वपूर्ण आहे\nजर आपल्यावर रुग्णालयात उपचार केले गेले किंवा आपण बरेच दिवस आयसीयूच्या पलंगावर असाल तर हाडे आणि स्नायू नक्कीच कमकुवत झाले आहेत. म्हणून, वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या दिनचर्यामध्ये व्यायामाचा समावेश करा.\nप्राणायाम आणि अनुलोम अँटोनेम सारखे चालणे, हलके ताणणे आणि श्वासोच्छ्वास करण्याचे व्यायाम यासारख्या सुरुवातीला काही सोपा व्यायाम करा. यामुळे हळूहळू तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि निरोगी वाटेल.\nआपले मानसिक आरोग्य ठीक नाही असे आपल्याला वाटत असल्यास प्रशिक्षित मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या.\nहेही वाचा: या हंगामात आमचे आजी पुदीना सॉसची वकिली का करीत असत ते जाणून घ्या, ही 5 कारणे येथे आहेत\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: इंडेन, बीपीसीएल, एचपी: अ‍ॅपसह बुक गॅस सिलेंडर्स, येथे संपूर्ण प्रक्रिया आहे. उमंग Throughपद्वारे इंडियन बीपीसीएल एचपीचे गॅस सिलेंडर कसे बुक करावे याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया आहे\nNext: पीएनबी महिलांना पैसे मिळवण्याची संधी देतात, कसे ते जाणून घ्या पीएनबी महिलांना व्यवसाय सुरू करण्याची संधी कशी देते हे माहित आहे\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-100-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2021-06-18T03:22:25Z", "digest": "sha1:6V2Y7IQFCW2JK463U2FAUHK6OIHDTGRE", "length": 13265, "nlines": 72, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "या योजनेत दररोज 100 रुपये गुंतवणूक करा, परिपक्वतेच्या पैशांनी समृद्ध होईल. या योजनेत दररोज 100 रुपये गुंतवणूक करा वृद्धापकाळात पैशांची अडचण होणार नाही - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nया योजनेत दररोज 100 रुपये गुंतवणूक करा, परिपक्वतेच्या पैशांनी समृद्ध होईल. या योजनेत दररोज 100 रुपये गुंतवणूक करा वृद्धापकाळात पैशांची अडचण होणार नाही\n100 कोटी रुपये लक्षाधीश होतील\nआपण राष्ट्रीय पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक केल्यास आपले म्हातारपण सुरक्षित राहील. भविष्यात पैसा पैसा असेल. दररोज 100 रुपये जमा केल्याने आपले वृद्धावस्था सुरक्षित आहे. वयाच्या 60 व्या वर्षी जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त व्हाल तेव्हा तुमच्या खात्यात 1 कोटी 15 लाख रुपये असतील. त्यातील काही भाग आपल्याला एकत्र मिळविण्यात सक्षम होईल, काही भागासह आपल्याला मासिक पेन्शन देखील मिळेल.\nसेवानिवृत्तीपर्यंत पैसा खर्च होईल\nआपल्या माहितीसाठी आम्हाला कळू द्या की 2004 मध्ये सरकारी कर्मचा for्यांसाठी एनपीएस सुरू करण्यात आले होते, परंतु २०० in मध्ये ते सर्वसामान्यांसाठीदेखील उघडले गेले. आपल्याला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत योगदान द्यावे लागेल. निवृत्तीनंतर पेन्शन फंड परिपक्व होतो तेव्हा काही भाग एकत्र काढला जा�� शकतो. आपल्याला काही भागामधून मासिक पेन्शन मिळते. या योजनेत दररोज 100 रुपये जमा केल्यावर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला एका महिन्यात 69 लाख आणि प्रत्येक महिन्याला 19 हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात मिळतील.\nपरिपक्वतावर 1.15 कोटी रुपये प्राप्त होतील\nएनपीएस ट्रस्ट कॅल्क्युलेटरनुसार, जर ए 25 वर्षांचे असेल आणि दररोज 100 रुपये किंवा 3000 रुपये नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये जमा केले तर त्याचे भविष्य आनंदी होईल. दररोज 100 रुपयांनुसार ते 35 वर्षात 12 लाख 60 हजार रुपये जमा करतील. जर गुंतवणूकीवर मिळणारा परतावा वर्षाकाठी 10% असेल तर परिपक्वतेचा कॉर्पस 1 कोटी 1.5 दशलक्ष इतका असेल.\nवृद्धावस्थेत 20 हजार मासिक पेन्शन देखील उपलब्ध असेल\nहे समजले जाते की कॉर्पसचे 40% पेन्शनसाठी ठेवले जातात, जे किमान मर्यादा आहे. एनपीएस कॉर्पसच्या मॅच्युरिटीच्या वेळी जास्तीत जास्त 60 टक्के रक्कम काढली जाऊ शकते. अशा परिस्थितीत पेन्शन फंडाची किंमत सुमारे 46 लाख रुपये असेल आणि ते मिळून सुमारे 69 लाख रुपये काढू शकतील. जर त्याला त्याच्या पेन्शन फंडावर वार्षिक 5% परतावा मिळण्याची अपेक्षा असेल तर त्याला दरमहा पेन्शन म्हणून 19,200 रुपये मिळेल.\nएनपीएस ही जगातील सर्वोत्तम पेन्शन योजना मानली जाते. गेल्या 10 वर्षातील सरासरी परतावा 9.65 टक्क्यांच्या जवळपास आहे. कर बचतीबद्दल बोलल्यास, 80 सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक कपातीचा फायदा. याशिवाय 80 हजार सीडी (1 बी) अंतर्गत 50 हजारांचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक किमान 1000 रुपये जमा करावे लागतील.\nएनपीएस खात्यास आधार ऑनलाइन कसा जोडावा\nसर्वप्रथम या सीआरए वेबसाइटवर जा, https://cra-nsdl.com/CRA/ येथे एनपीएस खात्यात लॉग इन करा.\nअद्ययावत तपशील विभागात जा, आधार / Detड्रेस डिटेल अपडेट अपडेट पर्याय निवडा.\nआधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ओटीपी जनरेट करा बटणावर क्लिक करा.\nदुवा साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनएसडीएल ई-सरकारवरील प्रॉसीड बटणावर क्लिक करा.\nआधारसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल. प्रदान केलेल्या बॉक्समध्ये हा ओटीपी प्रविष्ट करा आणि “सुरू ठेवा” बटणावर क्लिक करा. यशस्वी प्रमाणीकरणानंतर, आपला आधार एनपीएस खात्याशी दुवा साधला जाईल.\nयेथे संपूर्ण बातम्या वाचा\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड र��हण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: आयसीआयसीआय बँक: नफा 260.5 टक्क्यांनी वाढून 4402.6 कोटी रुपये, पूर्ण आकडेवारी जाणून घ्या आयसीआयसीआय बँकेच्या क्यु 42020 21 निकालाचा नफा 260 पॉईंट 5 टक्क्यांनी वाढून 4402 कोटी रुपये पूर्ण आकडेवारी माहित आहे\nNext: 24 एप्रिल सोन्याचे आणि चांदीचे दर: संध्याकाळी नवीनतम दर जाणून घ्या. सोन्याचे दर आज चांदीचे दर 24 एप्रिल 2021 चे चांदीचे सोने दर\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/bharti-singh-harsh-limbachiyaa-sent-to-judicial-custody-till-dec-4-30865-2/bharti/", "date_download": "2021-06-18T03:32:26Z", "digest": "sha1:ZCMW2VSJZJUUPF32KYTMOZSIJC5BBURN", "length": 5125, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "bharti | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nDrugs Case : भारती आणि हर्ष यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\ncoronavirus : लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावणार्‍या पोलीसांना बळीराजाची भेट\nहिस्सेवाटणीवरून झालेल्या मारहाणीत शेतकर्‍यांचा मृत्यू; आठ जण ताब्यात\n29 मे 2021 lmadmin हिस्सेवाटणीवरून झालेल्या मारहाणीत शेतकर्‍यांचा मृत्यू; आठ जण ताब्यात वर टिप्पण्या बंद\nऔरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे – चंद्रकांत पाटील\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/increase-in-the-number-of-coro-6703/", "date_download": "2021-06-18T01:42:01Z", "digest": "sha1:CGIQQAHLCUP7R5YPKWQHIMYBTM7QKW6W", "length": 17361, "nlines": 245, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ ; सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या तिशी पार | राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ ; सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या तिशी पार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमहाराष्ट्रराज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ ; सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या तिशी पार\nकोरोनाबाधितांची संख्या ९९१५ वर ; राज्यात ३२ जणांचा मृत्यू, ५९७ नवे रुग्ण मुंबई: कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या स्थिर असली तरी गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे मृत्यू\nकोरोनाबाधितांची संख्या ९९१५ वर ; राज्यात ३२ जणांचा मृत्यू, ५९७ नवे रुग्ण\nमुंबई: कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या स्थिर असली तरी गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याच्या संख्येत वाढ झाली आहे. २० च्या घरात असणारा मृतांचा आकडा सलग तीन दिवसांपासून तिशी पार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.बुधवारी राज्यात ३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४३२ वर पोहचली आहे. राज्यात बुधवारी ५९७ नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची संख्या ९९१५ झाली आहे.\nराज्यामध्ये कोरोनामुळे दररोज २० पेक्षा कमी जणांचा मृत्यू होत असताना सोमवारपासून कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्यात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.सोमवारी २७, मंगळवारी ३१ तर बुधवारी ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपासून राज्यातील मृतांच्या संख्येत झालेली वाढ ही राज्यासाठी चिंताजनक आहे.बुधवारी राज्यात मृत्यू झालेल्या ३२ जणांमध्ये मुंबई २६, पुणे ३, सोलापूर १, औरंगाबाद १ आणि पनवेलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृतांची वाढत असलेली संख्या ही मुंबईसाठी व राज्यासाठी धोक्याचे समजले जात आहे.\nमृतांमध्ये २५ पुरुष तर ७ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वय��गटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. तसेच २०५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने १५९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,३७,१५९ नमुन्यांपैकी १,२६,३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,६२,८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १०,८१३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत\nराज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\n१ मुंबई महानगरपालिका ६६४४ २७०\n२ ठाणे ४६ २\n३ ठाणे मनपा ३७३ ४\n४ नवी मुंबई मनपा १६२ ३\n५ कल्याण डोंबवली मनपा १५८ ३\n६ उल्हासनगर मनपा ३ ०\n७ भिवंडी निजामपूर मनपा १५ ०\n८ मीरा भाईंदर मनपा १२५ २\n९ पालघर ४१ १\n१० वसई विरार मनपा १२८ ३\n११ रायगड २३ ०\n१२ पनवेल मनपा ४६ २\nठाणे मंडळ एकूण ७७६४ २९०\n१३ नाशिक ५ ०\n१४ नाशिक मनपा १९ ०\n१५ मालेगाव मनपा १७१ १२\n१६ अहमदनगर २६ २\n१७ अहमदनगर मनपा १६ ०\n१८ धुळे ८ २\n१९ धुळे मनपा १७ १\n२० जळगाव ३० ८\n२१ जळगाव मनपा १० १\n२२ नंदूरबार ११ १\nनाशिक मंडळ एकूण ३१३ २७\n२३ पुणे ५८ ३\n२४ पुणे मनपा १०६२ ७९\n२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२ ३\n२६ सोलापूर ७ ०\n२७ सोलापूर मनपा ७८ ६\n२८ सातारा ३२ २\nपुणे मंडळ एकूण १३०९ ९३\n२९ कोल्हापूर ७ ०\n३० कोल्हापूर मनपा ५ ०\n३१ सांगली २८ ०\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १ १\n३३ सिंधुदुर्ग २ ०\n३४ रत्नागिरी ८ १\nकोल्हापूर मंडळ एकूण ५१ २\n३५ औरंगाबाद २ ०\n३६ औरंगाबाद मनपा १०३ ७\n३७ जालना २ ०\n३८ हिंगोली १५ ०\n३९ परभणी ० ०\n४० परभणी मनपा १ ०\nऔरंगाबाद मंडळ एकूण १२३ ७\n४१ लातूर १२ १\n४२ लातूर मनपा ० ०\n४३ उस्मानाबाद ३ ०\n४४ बीड १ ०\n४५ नांदेड ० ०\n४६ नांदेड मनपा ३ ०\nलातूर मंडळ एकूण १९ १\n४७ अकोला १२ १\n४८ अकोला मनपा २७ ०\n४९ अमरावती २ ०\n५० अमरावती मनपा २६ ७\n५१ यवतमाळ ७९ ०\n५२ बुलढाणा २१ १\n५३ वाशिम २ ०\nअकोला मंडळ एकूण १६९ ९\n५४ नागपूर ६ ०\n५५ नागपूर मनपा १३२ १\n५६ वर्धा ० ०\n५७ भंडारा १ ०\n५८ गोंदिया १ ०\n५९ चंद्रपूर ० ०\n६० चंद्रपूर मनपा २ ०\n६१ गडचिरोली ० ०\nनागपूर एकूण १४२ १\nइतर रा���्ये २५ २\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/india-vs-australia-3rd-odi-india-beat-australia-by-13-runs-32384-2/india-vs-aus/", "date_download": "2021-06-18T02:35:20Z", "digest": "sha1:CQNJSOJMOYJ7PLNMPNJP5PNLLYFZZEQR", "length": 5197, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "india vs aus | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nindia vs Australia : अंतिम सामन्यात भारताचा १३ धावांनी विजय; व्हाईटवॉशची नामुष्की टळली\nकर्मवीरांचे विचार यापुढील काळातही रुजविण्याची जबाबदारी आपली – शरद पवार\nIND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडियामध्ये चार बदल, या खेळाडूंना संधी\n25 डिसेंबर 2020 lmadmin IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडियामध्ये चार बदल, या खेळाडूंना संधी वर टिप्पण्या बंद\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/karnal-the-city-built-by-karna/?vpage=2", "date_download": "2021-06-18T03:04:53Z", "digest": "sha1:5BNFEAGEGCTRJ3VIJXNW6IE4SGS3I5WU", "length": 8058, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कर्णाने वसविलेले शहर कर्नाल – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeऐतिहासिक माहितीकर्णाने वसविलेले शहर कर्नाल\nकर्णाने वसविलेले शहर कर्नाल\nकर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे.\nमहाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे.\nउच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे मोठे चराई क्षेत्र आहे.\nऐतिहासिक गोल घर – पाटणा\nयुरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस\nसमुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल ...\nसुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण 'एक्झिट' घेऊ लागल्यावर, काळजात धस्स ...\nगोष्ट सांगा गणित शिकवा – ११\nतुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला.. ...\nएस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामाना���ह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू ...\nस्मार्टफोन – नक्कीच एक वरदान\nह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dhyeyanewschannel.com/?p=6370", "date_download": "2021-06-18T01:35:57Z", "digest": "sha1:LRCRFIW6HYGPCC6YSRARBXLA6NMJ5DDL", "length": 14525, "nlines": 131, "source_domain": "dhyeyanewschannel.com", "title": "पाचोरा - भडगाव मध्ये ११ ते ५ वेळ करा :नाभिक व्यवसायाला परवानगी द्या- सचिनदादा यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचे उप-जिल्हाधिकारी यांना निवेदन - Dhyeya News Channel", "raw_content": "\nHome राजकीय पाचोरा – भडगाव मध्ये ११ ते ५ वेळ करा :नाभिक व्यवसायाला परवानगी...\nअसे आहेत तालुका निहाय कोरोना पॉझीटीव्ह रिपोर्ट\nकोरोना गेला नाही बिनधास्त राहुन – कोरोनाला निमंत्रण देऊ नका\n🙏 शासकीय नियम- अटीचे पालन करा🙏\nथेट कोविड रुग्ण & पोलीस प्रशासना सोबत वाढदिवस साजरा\nभडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांची महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोवीड सेंटरला भेट व आमदार निलेश लंके यांच्याशी सविस्तर चर्चा\nवि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी भडगाव प्रकरणी वरिष्ठांना पाठवले पत्र त्यात राणे यांचा मृत्यु हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट नमुद\nपाचोरा येथील भाऊंच्या धक्याच्या वतीने गुळवेल चे वाटप\nभडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे\nशेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन\nभडगाव येथील महावितरण अभियंता यांना मारहाण करून कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी\nपाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nभडगावात आमदारांच्या ��ाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी- आमदारांसह संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अमोल शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी ( त्या तथा कथीत वॉटस् ग्रुपची चौकशी व्हावी – ध्येय न्युज)\nपाचोरा – भडगाव मध्ये ११ ते ५ वेळ करा :नाभिक व्यवसायाला परवानगी द्या- सचिनदादा यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचे उप-जिल्हाधिकारी यांना निवेदन\nपाचोरा (प्रतिनिधी) -लॉकडाउन मध्ये व्यापारी वर्गाची वेळ बदलवुन मागिल काळातील जळगाव पॅटर्न लावावा वेळ ११ते ५करुन नाभिक समाजाला परवानगी द्यावी अशी मागणी कॉग्रेस ने आज प्रातंअधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे\nकोरोना महामारीत व्यापारी बर्बाद झाले आहे आर्थिक व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहे त्यामुळे सद्यस्थितीत शासनाने लॉकडाउन मध्ये शितीलता आली आहे मात्र वेळ सकाळी ७ ते दुपारी २ ची देण्यात आली आहे. त्यामुळे ही वेळ मागिल काळात ज्या प्रकारे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती तोच जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा यामुळे व्यापारी पेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल अशी मागणी कॉग्रेस ने करीत यासोबतच नाभिक समाजावर अन्याय होत असुन उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने कोरोना नियमावली देउन नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी ही मागणी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारी यांनी करीत निवेदन दिले आहे.\nसदरचे निवेदन हे प्रातंअधिकारी राजेंद्र कचरे यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मनियार,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या अॅड मनिषा पवार, कुसुम पाटील, शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,एन एस यु आय चे साई पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी प्रातंअधिकारी राजेंद्र कचरे यांना मागिल जळगाव पॅटर्न कसा योग्य होता यावर चर्चा झाली श्री कचरे यांनी कॉग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन दिले की आपली मागणी योग्य असुन तात्काळ ही जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवुन चर्चा करुन लवकरच अमंलात कशी येईल यावर विचार केला जाईल.त्यातच नाभिक समाजाचे दुकाने मागिल काळातील नियम व अटी शर्ती करून कसे सुरु केले जातील हे देखील जिल्हाधिकारी यांना सांगितले जाईल असे आश्वासित कॉग्रेस शिष्टमंडळाला केले. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आले आहे\nध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.\nअसे आहेत तालुका निहाय कोरोना पॉझीटीव्ह रिपोर्टकोरोना गेला नाही बिनधास्त राहुन...\nथेट कोविड रुग्ण & पोलीस प्रशासना सोबत वाढदिवस साजरा\nभडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांची महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या...\nआर.आर.पाटीलमाजी सर्कल अध्यक्षवि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी भडगाव प्रकरणी वरिष्ठांना पाठवले...\nपाचोरा येथील भाऊंच्या धक्याच्या वतीने गुळवेल चे वाटप\nभडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी\nDhyeya News अमोल शिंदेंनी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – उपजिंल्हा प्रमुख ॲड.अभय पाटील\nDhyeya News- ॲड.अविनाश भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न\nऑक्सिजन अभावी दोन रुग्णांचा मृत्यु पण अमोल शिंदेयांच्या प्रयत्नानी वाचले 28 रुग्णांचे प्राण\nDhyeya News शासन निर्णयाच्या निषेधार्थ नाभिक बांधवांनी केले मुंडण.\nDhyeya News विना मास्कसह नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर पोलिस कारवाईचा धडाका\nऑक्सी.& रेमेडिसिव्हर तुटवड्या बाबत ना.टोपे यांच्याशी थेट संवाद\nवाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासकीय बैठकीत आमदार किशोरआप्पा यांच्या समक्ष लॉक डाऊन\nDhyeya News चिंचपुरे येथे डॉ श्रीमंत कोकाटे यांचे शिवव्याख्यान संपन्न .\nDhyeya News स्वच्छ सर्वेक्षण 2021\nDhyeya News स्वच्छ सर्वेक्षण 2021\nDhyeya News स्वच्छ सर्वेक्षण 2021\nविद्युत कंपनीने मनमानी पद्धतीनेविद्युत पुरवठा खंडीत केल्यास शिवसेनास्टाईलधडा शिकवु-आ.किशोरआप्पापाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/dhvani-bhanushali-birthday-made-unbreakable-records-mhgm-532779.html", "date_download": "2021-06-18T03:34:26Z", "digest": "sha1:DVF554WHHMFB7S4GEY5ZJE65RPLX6HCT", "length": 19305, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ध्वनीनं 21व्या वर्ष�� केला अनोखा रेकॉर्ड; ठरली देशातील सर्वात लोकप्रिय गायिका | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विवाहितेला सुरक्षा देण्यास न्यायालयाचा नकार, ठोठावला दंड\n असा करा रिसेट, पाहा सोपी प्रोसेस\nत्याचा फक्त एकच हात देतोय कित्येकांना जीवदान; या दिव्यांगाला तुम्हीही कराल सलाम\nलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विवाहितेला सुरक्षा देण्यास न्यायालयाचा नकार, ठोठावला दंड\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nकामाची वेळ, PF आणि तुमच्या पगारासंबंधी महत्त्वाची बातमी, मोदी सरकार बदलणार नियम\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nत्याचा फक्त एकच हात देतोय कित्येकांना जीवदान; या दिव्यांगाला तुम्हीही कराल सलाम\nशेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nध्वनीनं 21व्या वर्षी केला अनोखा रेकॉर्ड; ठरली देशातील सर्वात लोकप्रिय गायिका\nछत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव; घटनेचा थरारक VIDEO\nलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विवाहितेला सुरक्षा देण्यास न्यायालयाचा नकार, ठोठावला दंड\nत्याचा फक्त एकच हात देतोय कित्येकांना जीवदान; या दिव्यांगाला तुम्हीही कराल सलाम\n असा करा रिसेट, पाहा सोपी प्रोसेस\n12 वीच्या निकालाबाबत राज्याचा फॉर्म्यूला आज निश्चित होणार\nध्वनीनं 21व्या वर्षी केला अनोखा रेकॉर्ड; ठरली देशातील सर्वात लोकप्रिय गायिका\n23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिनं केलेल्या एका अनोख्या विक्रमाविषयी. हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली गायिका ठरली आहे.\nमुंबई 22 मार्च: ध्वनी भानुषाली (Dhvani Bhanushali) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ‘दिलबर दिलबर’, ‘लेजा रे’, ‘मै तेरी हू’ (‘Dilbar Dilbar’, ‘Leja Re’, ‘Main Teri Hu’) यांसारखी अनेक गाणी गाऊन अत्यंत कमी कालावधीत या गायिकेनं स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली आहे. (Dhvani Bhanushali Career) ध्वनीचा आज वाढदिवस आहे. 23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिनं केलेल्या एका अनोख्या विक्रमाविषयी. हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली गायिका ठरली आहे.\nध्वनीनं 2017 साली टी सीरिजच्या बद्रिनाथ की दुल्हनिया या चित्रपटातील गाणी गाऊन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2019 मध्ये टी सीरिजनं तिच्या लेजा ले जारे आणि वास्ते या गाण्यांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. सोबतच त्यांनी या गाण्याच्या लिंक्स देखील दिल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्यांना काही तासांत 100 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. इंटरनेटत्या इतिहासात वयाच्या 21 व्या वर्षी 100 कोटींचा पल्ला गाठणारी ती जगातील पहिली गायिका ठरली होती. यापूर्वी असा विक्रम कोणीही केला नव्हता. अन् या विक्रमानंतर ध्वनी रातोरात सुपरस्टार झाली.\nअवश्य पाहा - जॉनवर आली तिकिटं विकण्याची वेळ; ‘मुंबई सागा’कडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ\nध्वनीचा जन्म 22 मार्च 1998 साली मुंबईत झाला होता. लहानपणापासूनच तिला गाण्याची प्रचंड आवड होती. अन् संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. विविध शालेय कार्यक्रमांमध्ये गाणी गात तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा सुरेल आवाज ऐकून टीसीरिजनं तिला बद्रिनाथ की दुल्हनिया या चित्रपटात गाण्याची संधी दिली. दिलबर दिलबर या गाण्यामुळं ध्वनी खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. तिनं आतापर्यंत 'वेलकम टू न्‍यूयार्क', 'वीरे दी वेडिंग', 'सत्यमेव जयते', 'लुका छुपी' आणि 'मरजावां' या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विवाहितेला सुरक्षा देण्यास न्यायालयाचा नकार, ठोठावला दंड\nत्याचा फक्त एकच हात देतोय कित्येकांना जीवदान; या दिव्यांगाला तुम्हीही कराल सलाम\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/kailash-kher-pays-homage-to-goddess-ganga-with-the-title-song-papnashini-ganga/", "date_download": "2021-06-18T02:00:18Z", "digest": "sha1:2XVGLRZJ3H4N55HDMDLFPBU5L3GAQPHC", "length": 14767, "nlines": 151, "source_domain": "mh20live.com", "title": "“पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना – MH20 Live Network", "raw_content": "\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nसातारा-देवळाई परिसरात होणार 8 नवीन जलकुंभ\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nHome/क्रीडा व मनोरंजन/“पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना\n“पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना\n“पापनाशिनी ग���गा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना\nपवित्र संगीतात एक अनोखी गुणवत्ता असते; ते आपल्या प्रेमाने आणि विलक्षण अशा शांततेने आत्म्याला भारून टाकते आणि नेमक्या याच हेतूने इशाराने “पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताची रचना करायचे योजले. देवी गंगा मातेच्या देवत्व आणि सद्गुणांची कथा सांगणाऱ्या या गीतात, तिच्या प्रती असणारे प्रेम आणि आदर दिसून येतो. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, कैलाश खेर यांचा काळजाचा ठाव घेणारा सुरेल आवाज या शीर्षकगीताला साजेसाच आहे आणि त्यामुळे ते खूपच परिणामकारक झाले आहे.\nआपल्या सुंदर शब्दरचनेतून हे गीत देवी गंगेच्या जन्माच्या सुरस कथेवर भाष्य करते आणि तिच्याबद्दलच्या अनेक भावना व भक्ती दर्शवते. देवी गंगेची, भगवान विष्णूंच्या नखापासून कशी उत्पत्ति झाली आणि महादेव शिव यांनी तिला मानवतेच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरण्यास कशी मदत केली आणि महादेव शिव यांनी तिला मानवतेच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरण्यास कशी मदत केली याबद्दलची सुंदर कथा हे गीत सांगते.\nकैलाश खेर म्हणाले, “पापनाशिनी गंगाच्या शीर्षकगीताने देवी गंगा मातेची कहाणी अतिशय सुरेखपणे शब्दांकित केली आहे. मला इशाराच्या पापनाशिनी गंगाचा एक हिस्सा होण्याची संधी जेव्हा मिळाली ती माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती. पापनाशिनी गंगाने मला अध्यात्माच्या छटा दाखवण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्या रचनेला सखोल गाभा लाभला.”\nते पुढे म्हणाले, “माझे संगीत हे माझ्या विचारांचे आणि मी आयुष्य कसे जगतो याचे प्रतिबिंब आहे. मी माझ्यातला एक हिस्सा या गाण्याला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा कैलाश हा गंगा आणि हिमालयाचीच वृद्धी आहे.”\n१ मार्च २०२१ ला प्रारंभ होणारी, इशारा एक २४ x ७ हिंदी करमणूक देणारी वाहिनी असेल, जी भारतातील प्रक्षेपणासाठी सर्व प्रमुख डिपीओज् (डिटीएच आणि केबल नेटवर्क) वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. इशाराने यापूर्वीच त्यांच्या ‘जनानी, ‘हमकदम’ आणि ‘अग्नी वायु’ या तीन मालिकांच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि आता पापनाशिनी गंगा सोबत ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करतील अशी आशा आहे.\nएमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साह��त \nसूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची “महाअंतिम सोहळा” १३ जून रोजी\nअभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी\nतू सौभाग्यवती हो मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न\nएमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित \nसूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची “महाअंतिम सोहळा” १३ जून रोजी\nअभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी\nतू सौभाग्यवती हो मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nवास्तविक मनुष्य होण्यासाठी आपल्यात मानवी गुण असणे आवश्यक\n‘द पॉवर’च्या प्रीमिअरमध्ये विद्युत जमवालला फुल ऑन हाणामारीचे प्रसंग \nवाहेद शेख अॅथलेटिक्सची प्री-लेवल-वन प्रशिक्षकपरीक्षा उत्तीर्ण\n‘तारक मेहता …’ मालिकेतील ‘टप्पु’ची भूमिका साकारणाऱ्या आभिनेत्याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन\nरिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’\nरिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’\nविभा चिब्‍बर दिसणार नव्या भूमिकेत\nकलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/england-cricketer-oli-robinson-has-been-banned-for-offensive-tweets/", "date_download": "2021-06-18T02:48:15Z", "digest": "sha1:VV7W376V7NKGE2BGTJ4FUFDSIFI77NEW", "length": 9133, "nlines": 91, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "इंग्लंडचा क्रिकेटपटू ओली रॉबिन्सनवर आक्षेपार्ह ट्वीटप्रकरणी बंदी घालण्यात आली", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nइंग्लंडचा क्रिकेटपटू ओली रॉबिन्सनवर आक्षेपार्ह ट्वीटप्रकरणी बंदी घालण्यात आली\n27 वर्षीय रॉबिन्सनला टेस्ट कॅप देण्यात आल्यानंतर काही तासात सोशल मीडियावर त्याने 8 वर्षांपूर्वी केलेले ट्वीट्स व्हायरल झाले. आक्षेपार्ह ट्वीटसाठी रॉबिन्सनने माफी मागितली.\n“मी वर्णद्वेषी तसंच लिंगभेदी नाही. आठ वर्षांपूर्वीच्या या कृतीचा मला पश्चाताप झाला आहे. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता बेजबाबदार वागले होतो. या गोष्टी समजण्याइतकं माझं वय नव्हतं. मी माफी मागतो,” असं रॉबिन्सनने सांगितलं.\nमात्र माफीनाम्यानंतरही हे प्रकरण शमलं नाही आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रॉबिन्सनवर कारवाई केली आहे.\nआयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने रॉबिन्सनचा या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता . जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाहीये.\nफर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रॉबिन्सनच्या नावावर 63 सामन्यात 279 विकेट्स आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 7 अर्धशतकंही आहेत.\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिली कसोटी लॉर्ड्स इथे तर दुसरी कसोटी बर्मिंगहॅम इथे होणार आहे.\nआयपीएल स्पर्धेचा भाग असलेले बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, मोईन अली, सॅम करन यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.\nकोणतीही आपत्ती ओढवली की ११२ डायल करा अन् १० मिनिटांत पोलीस मदत मिळवा\nजिल्हाभरात आजपासुन निर्बंधात शिथिलता\nमुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. वर्षानुवर्ष या यादीत दिग्गजांची भर पडतीय.\n28 मे 2021 lmadmin मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. वर्षानुवर्ष या यादीत दिग्गजांची भर पडतीय. वर टिप्पण्या बंद\nहार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूने केला आपल्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेयर, चर्चांना उधाण\nमिस्टर्स 360 चा चाहत्यांना मोठा धक्का, त्या निर्णयावर ठाम\n18 मे 2021 lmadmin मिस्टर्स 360 चा चाहत्यांना मोठा धक्का, त्या निर्णयावर ठाम वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/karnal-the-city-built-by-karna/?vpage=3", "date_download": "2021-06-18T03:05:35Z", "digest": "sha1:BADFYU72CDI5RLU2L5R44TUKWCSCWUTP", "length": 7984, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कर्णाने वसविलेले शहर कर्नाल – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeऐतिहासिक माहितीकर्णाने वसविलेले शहर कर्नाल\nकर्णाने वसविलेले शहर कर्नाल\nकर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे.\nमहाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे.\nउच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे मोठे चराई क्षेत्र आहे.\nउज्जयंत महल – आगरतळा\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nसातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण\nसमुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लह��न मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल ...\nसुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण 'एक्झिट' घेऊ लागल्यावर, काळजात धस्स ...\nगोष्ट सांगा गणित शिकवा – ११\nतुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला.. ...\nएस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू ...\nस्मार्टफोन – नक्कीच एक वरदान\nह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/sachin-sawant-statemnent-7107/", "date_download": "2021-06-18T02:43:06Z", "digest": "sha1:FDN7AFIYJB3HK74MJC2MAIAO55AAARVJ", "length": 16403, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "केंद्र सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे स्थलांतरीत मजुरांची दैन्यावस्था - सचिन सावंत | केंद्र सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे स्थलांतरीत मजुरांची दैन्यावस्था - सचिन सावंत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वार��री’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमहाराष्ट्रकेंद्र सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे स्थलांतरीत मजुरांची दैन्यावस्था – सचिन सावंत\nमुंबई: औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. हातावर पोट\nमुंबई: औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी व असंवेदनशील कारभारच जबाबदार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.\nयासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, कोरोनाची चाहूल लागताच नियोजन करुन या संकटाचा सामना करणे आवश्यक असताना आधी झोपा काढल्या आणि नंतर संकटाने गंभीर रुप धारण केल्यानंतर अचानक लॉकडाऊन जाहीर केला. परिणामी देशाच्या विविध भागात लाखो स्थलांतरीत मजूर, कामगार अडकून पडले. लॉकडाऊनच्या निर्णयानंतर दिल्ली व आता सुरतमध्ये रस्त्यावर चालणारे मजूर केंद्र सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत आहेत असे सावंत म्हणाले. १६ मजूरांच्या दुर्दैवी मृत्यू संदर्भात केंद्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस काढली ती खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला देण्याची आवश्यकता आहे.\nमहाराष्ट्र सरकारने त्यांना अन्नधान्य, औषधे व गरजेच्या वस्तुंची मदत केली. परंतु हाताला काम नसल्यामुळे त्यांना मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. त्यासाठी ठोस योजना आखून केंद्र सरकारने राज्य सरकारांबरोबर काम करणे गरजेचे आहे. असे असतानाही केंद्र सरकार त्याबाबत फारसे गांभिर्याने पावले उचलत नाही. त्यातच उत्तर प्रदेश, गुजरात कर्नाटक या राज्य सरकारने आपल्याच मजुरांना राज्यात घेण्यास नकार दिला. मोदींचे भाजपाचेच मुख्यमंत्री ऐकत नसतील आणि बेधडकपणे आडमुठी भूमिका घेत असतील तर महाराष्ट्राने काय करायचे असा सवाल सावंत यांनी केला‌. अशा असंवेदनशीलपणामुळे कामगारांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.\nस्थलांतरीत मजुरांसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला परंतु यातही रेल्वे भाडे आकारण्यात स्पष्टता नाही. ८५ टक्के सवलत केंद्र सरकारकडून तर १५ टक्के राज्य सरकारने द्यावेत असा सांगण्यात आले‌ पण प्रत्यक्षात ८५ टक्के देण्याचा निर्णय आलाच नाही‌. या मजुरांकडून प्रवासाचे पूर्ण भाडे घेतले जात आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवता आला असता पण केंद्रातील मोदी सरकार हे कोणाचेही ऐकत नाही. त्याचेच परिणाम देशभरातील लाखो मजूर, कामगारांना भोगावे लागत आहेत, असे सावंत म्हणाले.उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यातील मजुरांना मूळ गावी रेल्वेने पाठवण्याचे काम सुरु असून नाशिक, पुणे, भिवंडी, नागपूर येथून रेल्वेने हजारो कामगारांना पाठवले आहे. बाकीच्या कामगारांनाही टप्प्याटप्प्याने गावी पाठवले जात आहे. काँग्रेस पक्ष पाठीशी असल्याने मजुरांनी धीर सोडू नये, संकट मोठे आहे पण त्याला धीराने तोंड देण्याची आवश्यकता आहे, असेही सावंत म्हणाले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nक���ल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mute-protest-by-bjp-against-bm-9086/", "date_download": "2021-06-18T01:35:24Z", "digest": "sha1:E4IZCIZODYQ7NWNSV5FMBNB7AIJJ7QCK", "length": 14370, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत असल्याने मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे मूक आंदोलन | उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत असल्याने मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे मूक आंदोलन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईउपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत असल्याने मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे मूक आंदोलन\nमुंबई: मागील दीड महिन्यापासून मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या,वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचे हाल, मॄत्यू, कोलमडलेली आरोग्य सेवा यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप\nमुंबई: मागील दीड महिन्यापासून मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या,वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचे हाल, मॄत्यू, कोलमडलेली आरोग्य सेवा यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मूक निदर्शने करत रुग्ण वाचवा, मुंबईकर वाचवा यासाठी मूक आंदोलन केले. आयुक्तांना खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याचे आणि याला बिलंब लावणाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे गटनेते प्रभाकर शिंदे यां��ी सांगितले. पक्षनेता विनोद मिश्रा, प्रवक्ता भालचंद्र शिरसाट तसेच अन्य वरिष्ठ नगरसेवक यांनी मुंबईच्या महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी, मास्क बांधून एक तास मूक धरणे आंदोलन केले.\nकोरोनामुळे त्रस्त मुंबईकर रुग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून आजपर्यंत शेकडो रुग्ण दगावले आहेत.\nराज्य शासनाकडून आदेश येऊन १४ दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्यात आले नाहीत. परिणामी साध्या बेड्स, अतिदक्षता-व्हेंटिलेटर बेड्स मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेकांना उपचार मिळत नाही. उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासठी मूक धरणे आंदोलन केल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजपने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी, शासन, प्रशासनाने अद्याप खासगी रुग्णालयातील वैद्यकीय बेडस ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के म्हणजेच १६,००० बेड्सबाबत महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी. हे बेड्स २४ तासांत ताब्यात घ्यावेत आणि महापालिका व खासगी रुग्णालयातील सर्व उपलब्ध बेड्सची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी तसेच हा डॅशबोर्ड मोबाइल अॅपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा. खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे, आदी मागण्या भाजपने आज झालेल्या आंदोलनात केल्या.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीव���लांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20713/", "date_download": "2021-06-18T03:32:51Z", "digest": "sha1:WN5A3J4P3AIXQFZQ6OOCVQLHIIM4ZU7X", "length": 20973, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पापलेट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपापलेट : मासळीच्या बाजारात पाँफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पाँफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा काँड्रोप्लायटीस वंशातला आहे. काळा पाँफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुलातला असून फोर्मिओ वंशाचा आहे. करड्या अथवा रुपेरी पाँफ्रेटाचे शास्त्रीय नाव स्ट्रोमॅटियस अर्जेंटियस, पांढर्‍याचे काँड्रोप्लायटीस चायनेन्सिस आणि काळ्याचे फोर्मिओ नायजर आहे. व्यापारी दृष्टीने फोर्मिओ नायजर या माशाला जरी पाँफ्रेट म्हणत असले, तरी तो खरा पाँफ्रेट नव्हे. करडा अथवा रुपेरी पाँफ्रेट हा खरा पाँफ्रेट होय.\nकरडा अथवा रुपेरी पाँफ्रेट : याचे मराठी नाव चांदवा आहे. भारतापासून मलाया द्वीपकल्पापर्यंतच्या आणि त्याच्याही पलीकडच्या समुद्रात हे मासे सापडतात. यांची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. प्रौढ माशाचे वजन सु. १ किग्रॅ. असते. डोक्याची व शेपटीची लांबी शरीराच्या लांबीच्या सु. १/४ असते. डोके व पाठ (पार्श्र्व रेखेपर्यंत) करड्या रंगाची असून त्यात जांभळ्या रंगाची झाक असते. डोक्याच्या आणि शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी करड्या असून पोटाकडची बाजू पांढरी असते. सगळ्या शरीरावर बारीक काळे ठिपके असतात. प्रच्छदाच्या (कल्ल्यांवरील झाकणाच्या) वरच्या भागावर काळा ठिपका असतो. शेपटीचा भाग पिवळसर पांढरा असतो. कनीनिका (मध्यभागी छिद्र असलेले डोळ्यातील रंगयुक्त पटल) रुपेरी असते.\nशरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असते. पृष्ठपक्ष आणि गुदपक्ष (पाठीवरील व गुदाजवळील पर) करड्या रंगाचे असून त्यांवर दाट काळे ठिपके असतात. या दोन्ही पक्षांतील कंटक (काटे) छाटल्यासारख��� दिसतात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) खोल भेगेने द्विशाखित झालेला असून त्याची खालची पाली जास्त लांब असते. सगळे शरीर लहान, पातळ शल्कांनी (खवल्यांनी) आच्छादिलेले असून ते झडणारे असतात.\nया माशांचे मांस लुसलुशीत आणि स्वादिष्ट असल्यामुळे त्यांचा खाण्याकरिता बराच उपयोग करतात. यामुळे यांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणावर चालते.\nमुंबई किनाऱ्यावर यांच्या मासेमारीचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात तो तेजीत असतो. या अवधीत हे मासे फार मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. फेब्रुवारीनंतर यांचे थवे स्थलांतर करून दक्षिणेकडे जातात. मार्च आणि एप्रिल महिन्यांत दक्षिण कारवारच्या किनाऱ्यावर ते मुबलक असतात. यानंतर ते मलबार किनार्‍यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत विपुल असतात. अशाच प्रकारचे या माशांचे स्थलांतर भारताच्या पूर्व किनार्‍यावर होत असल्याचे दिसून येते.\nपांढरा पाँफ्रेट : याचे मराठी नाव सरंगा असे आहे. पुष्कळ बाबतीत या माशांचे रुपेरी पाँफ्रेटशी साम्य आहे, परंतु रंग मात्र त्याच्यापेक्षा निराळे असतात. हा मासा गडद करड्या रंगापासून तो फिक्कट तपकिरी करड्या रंगापर्यंत कोणत्याही रंगछटेचा असू शकतो. खालच्या बाजूचा रंग रुपेरी असून त्यात धातूच्या चमकेप्रमाणे छटा असतात. सर्व शरीरावर तपकिरी ठिपके असतात. पिल्लांचे पर काळे असतात. नैर्ऋत्य मॉन्सूनच्या काळात मलबार किनार्‍यावर हे मासे विपुल असतात. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागातही ते मोठ्या प्रमाणावर सापडतात.\nकाळा पाँफ्रेट : याचे मराठी नाव हलवा हे आहे. हा मासा रुपेरी आणि पांढर्‍या पाँफ्रेटांच्या कुलातला नसून भिन्न कुलातला आहे पण दिसायला तो बराचसा रुपेरी पाँफ्रेटासारखा असल्यामुळे मासळी बाजारात यालाही पाँफ्रेट हे नाव मिळालेले आहे.\nयाचे शरीर सापेक्षतेने मोठे असते. शरीराची लांबी सु. ६० सेंमी. पर्यंत असते मलबार किनाऱ्यावरील माशांची सरासरी लांबी सु. ३८ सेंमी. असते. रंग गडद तपकिरी अथवा करडा तपकिरी असून त्यांत निळ्या रंगाच्या छटा असतात. पोटाकडचा भाग फिक्कट तपकिरी असतो. परांचे टोकाकडचे भाग काळसर असतात. शेपटी पिवळसर रंगाची असून तिच्यावर तपकिरी रंगाचे तीन आडवे पट्टे असतात. काळ्या पाँफ्रेटात वसा (चरबी), कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने बऱ्याच प्रमाणात असतात.\nपाँफ्रेटांच्या म���सेमारीची भारतातील महत्त्वाची केंद्रे पश्चिम किनाऱ्यावर दक्षिण कारवार व मलबार आणि पूर्व किनाऱ्यावर विशाखापटनम् व नेलोर जिल्हा ही होत.\nकर्वे, ज. नी. जमदाडे, ज. वि.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/shortage-of-blood-supply-in-the-state-only-enough-blood-supply-for-five-to-seven-days/blood-05-12/", "date_download": "2021-06-18T02:00:13Z", "digest": "sha1:LDQCCXQB5EFI2OOSCN6UYGAQGZP5BOIJ", "length": 5167, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "blood 05.12 | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nराज्यात रक्तसाठ्याची टंचाई,पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा\nनाशिक : लासलगावला हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती; रॉकेल टाकून महिलेला जाळले\nकोरोनाचा फटका : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, आवक वाढल्याने भाव घसरले\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकासकामांना गती द्यावी\n1 ऑक्टोबर 2020 lmadmin संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकासकामांना गती द्यावी वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/massey-ferguson/bhuvanagiri/", "date_download": "2021-06-18T02:02:25Z", "digest": "sha1:4ITPQVORRNCQ3FVWSKQNFWGM3VRSQ55X", "length": 21356, "nlines": 181, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "भुवनगिरि मधील 1 मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर - भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडिय��वर आमचे अनुसरण करा\nमॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम भुवनगिरि\nमॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम भुवनगिरि\nभुवनगिरि मधील 1 मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n1 मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर\nमॅसी फर्ग्युसन जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nलोकप्रिय मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्स\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI Dost\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमॅसी फर्ग्युसन 241 डीआय टोनर\nमॅसी फर्ग्युसन 9500 2WD\nअधिक बद्दल मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला भुवनगिरि मधील 1 प्रमाणित मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nभुवनगिरि मध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण भुवनगिरि मध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या भुवनगिरि मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये भुवनगिरि मध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ���रिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2021-06-18T01:44:18Z", "digest": "sha1:ISDAECUYRL7LHA5DYUWJUACRT6J7A7PS", "length": 6970, "nlines": 76, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रीती झिंटा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रीती झिंटा (जन्म : सिमला, ३१ जानेवारी १९७५ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीतीने १९९८ साली 'दिल से' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.\n३१ जानेवारी, १९७५ (1975-01-31) (वय: ४६)\nशिमला, हिमाचल प्रदेश, भारत\nतिच्या दिल चाहता है, कल हो ना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत. दोन्ही गालांवरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हिची जमेची बाजू मानली जाते..\n१९९८ दिल से.. प्रीती नायर फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार\n१९९९ संघर्ष रीत ओबेरॉय\n२००० क्या कहना प्रिया बक्षी\nहर दिल जो प्यार करेगा जानव्ही\nमिशन काश्मीर सुफिया परवेझ\n२००१ फर्ज काजल सिंग\nचोरी चोरी चुपके चुपके मधुबाला\nदिल चाहता है शालिनी\nये रास्ते हैं प्यार के साक्षी\n२००२ दिल है तुम्हारा शालू\n२००३ द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय रेश्मा (रुक्सर )\nकोई मिल गया निशा\nकल हो ना हो नैना कॅथरीने कपूर फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार\n२००४ लक्ष्य रोमिला दत्ता\nदिल ने जिसे अपना कहा डॉ परिणिता\nवीर-झारा झारा हायत खान\n२००५ खुल्लम खुल्ला प्यार करें प्रीती दमाणी\nसलाम नमस्ते सलाम नमस्ते\n२००६ कभी अलविदा ना कहना अंबर 'ॲंबी ' मल्होत्रा\n२००७ झूम बराबर झूम अल्विरा खान\nओम शांती ओम हरसेल्फ केवळ एका गाण्यामध्ये प्रदर्शन\n२००८ हीरोज कुलजित कौर\n२०१३ इश्क इन पॅरिस इश्क\n२०१४ हॅपी एंडिंग दिव्या\n२०१६ भैय्याजी सुपरहिट नीरज पाठक\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील प्रीती झिंटाचे पान (इंग्लिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/karnal-the-city-built-by-karna/?vpage=5", "date_download": "2021-06-18T03:08:19Z", "digest": "sha1:PK7QEWMQWSONKUAVJLQ5AIM67G4PUV7Y", "length": 8043, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कर्णाने वसविलेले शहर कर्नाल – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeऐतिहासिक माहितीकर्णाने वसविलेले शहर कर्नाल\nकर्णाने वसविलेले शहर कर्नाल\nकर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे.\nमहाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे.\nउच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे मोठे चराई क्षेत्र आहे.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान\nसमुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल ...\nसुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण 'एक्झिट' घेऊ लागल्यावर, काळजात धस्स ...\nगोष्ट सांगा गणित शिकवा – ११\nतुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला.. ...\nएस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू ...\nस्मार्टफोन – नक्कीच एक वरदान\nह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/wagle-ward-committee-area-comp-6603/", "date_download": "2021-06-18T03:11:36Z", "digest": "sha1:X6GETCLKWVLOD3VNJ6CBKMSPBR7RAZEU", "length": 15753, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र ३ मे पर्यंत पूर्णतः बंद | वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र ३ मे पर्यंत पूर्णतः बंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nठाणेवागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र ३ मे पर्यंत पूर्णतः बंद\nठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समितीमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आणि नागरिक सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत अस��्याने आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र ३ मे पर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.\nठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समितीमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आणि नागरिक सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत असल्याने आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र ३ मे पर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रभाग क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर व महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या सुचनेनुसार कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री १२ वाजलेपासून वागळे प्रभाग कार्यक्षेत्रात ३ मे पर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.\nठाणे महानगरपालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात कोविड-१९ रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि २८ एप्रिल २०२० पासून वागळे प्रभाग समितीचे संपूर्ण कार्यक्षेत्र ३ मे पर्यंत संपूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.\nवागळे प्रभाग समिती परिसरातील कोरोना रुग्णांची दिवसेदिवस वाढत चाललेली संख्या विचारात घेवून या परिसरातील नागरिक तसेच स्थानिक नगरसेवक यांच्याद्वारे सुरक्षेचा उपाय म्हणून सदरचा परिसर पुर्णपणे बंद करण्याबाबतची मागणी होत आहे. यासंदर्भात जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी देखील वागळे प्रभाग समिती कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करणेबाबत सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह विषाणूचा वाढत चाललेला संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण परिसर नागरिकांच्या वावरासाठी संपूर्णत: बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.\n२८ एप्रिल २०२० च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक ३ मे २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत वागळे प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ मधील सी. पी. तलाव, राम नगर, श्रीनगर, वारलीपाडा, शांतीनगर, केलासनगर, जुनागाव परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक १६, प्रभाग क्रमांक १७ मधील अंबिका नगर, राजीव गांधी नगर, भटवाडी, किसन नगर न. २ व ३. शिवटेकडी, गणेश चौक, रोड नं. १६ व २२ परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक १७, व प्रभाग क्रमाक १८ मघाल पडवळनगर, जय महाराष्ट नगर, किसन नगर न. १, पंचपरमेश्वर मंदिर, रतनबाई कंपाऊंड, शिवाजीनगर जनता झोपडपटटी परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक १८ यासह संपूर्ण वागळे प्रभाग समिती परिसर पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.\nतसेच या परिसरात अत्यावश्यक सेवेतील सुरू असणारी दुकाने आज पासून ३ मे २९२० पर्यंत पूर्णतःबंद करण्यात येत आहेत. यामध्ये मासळी, मटन व चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी, भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व मनपाने तात्पुरती केलेली भाजीपाला व फळांची दुकाने / मार्केट, दुध, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी, मासळी, चिकन/मटण व इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा संपुर्णत : बंद राहणार आहे. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने/ दुध डेअरी ( औषध दुकानातील औषध खाद्यपदार्थ वगळून ) सुरू राहणार आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/mahindra/charkhi-dadri/", "date_download": "2021-06-18T01:46:27Z", "digest": "sha1:X5MI5TRT4PC442FZIWZG7Q7COS53IRVC", "length": 21068, "nlines": 181, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "चारखी दादरी मधील 1 महिंद्रा ट्रॅक्टर डीलर - चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nमहिंद्रा ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम चारखी दादरी\nमहिंद्रा ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम चारखी दादरी\nचारखी दादरी मधील 1 महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n1 महिंद्रा ट्रॅक्टर डीलर\nमहिंद्रा जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 Di\nमहिंद्रा 275 DI ECO\nमहिंद्रा 275 डीआय एक्सपी प्लस\nअधिक बद्दल महिंद्रा ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला चारखी दादरी मधील 1 प्रमाणित महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nचारखी दादरी मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या ला��तील. त्यानंतर, आपण चारखी दादरी मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या चारखी दादरी मधील महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि महिंद्रा ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये चारखी दादरी मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://dhyeyanewschannel.com/?p=6373", "date_download": "2021-06-18T02:04:25Z", "digest": "sha1:7QTAB6HQRQ2ETZQIAWGYCB5X5YNDKPGS", "length": 11611, "nlines": 130, "source_domain": "dhyeyanewschannel.com", "title": "पाचोरा कॉग्रेस अध्यक्षाने घेतली पालकमंत्रींची भेट : भेटीचे खरे कारण गुलदस्त्यात - Dhyeya News Channel", "raw_content": "\nHome राजकीय पाचोरा कॉग्रेस अध्यक्षाने घेतली पालकमंत्रींची भेट : भेटीचे खरे कारण गुलदस्त्यात\nअसे आहेत तालुका निहाय कोरोना पॉझीटीव्ह रिपोर्ट\nकोरोना गेला नाही बिनधास्त राहुन – कोरोनाला निमंत्रण देऊ नका\n🙏 शासकीय नियम- अटीचे पालन करा🙏\nथेट कोविड रुग्ण & पोलीस प्रशासना सोबत वाढदिवस साजरा\nभडगाव ���ंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांची महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोवीड सेंटरला भेट व आमदार निलेश लंके यांच्याशी सविस्तर चर्चा\nवि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी भडगाव प्रकरणी वरिष्ठांना पाठवले पत्र त्यात राणे यांचा मृत्यु हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट नमुद\nपाचोरा येथील भाऊंच्या धक्याच्या वतीने गुळवेल चे वाटप\nभडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी- भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे\nशेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन\nभडगाव येथील महावितरण अभियंता यांना मारहाण करून कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी\nपाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nभडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी- आमदारांसह संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अमोल शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी ( त्या तथा कथीत वॉटस् ग्रुपची चौकशी व्हावी – ध्येय न्युज)\nपाचोरा कॉग्रेस अध्यक्षाने घेतली पालकमंत्रींची भेट : भेटीचे खरे कारण गुलदस्त्यात\nपाचोरा – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महाविकास आघाडीचे प्रमुख ना. पाटील यांची कॉग्रेस अध्यक्षा ने भेट घेतली असून भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.\nजळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडीचे प्रमुख ना. गुलाबराव पाटील यांची नुकतीच भेट जळगाव येथील अंजिठा विश्राम गृहावर पाचोरा तालुका कॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट घेतली या भेटीत तालुक्याचा आढावा देत पाचोरा तालुक्यातील कॉग्रेस पदाधिकारींचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असून यासाठी वेळ मागितली असे कारण श्री. सोमवंशी यांनी देत जिल्ह्य़ाचे महाविकास आघाडीचे पालक असल्याने कॉग्रेस पदाधिकारी यांचे कुठलेही कामे ना. गुलाबराव पाटील यांनी करण्याचे आश्वासन दिले आहे.\nतालुक्यातील विविध समस्या सह शासनस्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही याभेटीत ना. पाटील यांनी आश्वासित केले. असे असले तरी भेटीचे खरे कारण मात्र गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील शिवसेना – कॉग्रेस यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यामुळे येणा��्या काळात वरीष्ठ पातळीवरील भेटींना महत्व येणार आहे\nध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.\nअसे आहेत तालुका निहाय कोरोना पॉझीटीव्ह रिपोर्टकोरोना गेला नाही बिनधास्त राहुन...\nथेट कोविड रुग्ण & पोलीस प्रशासना सोबत वाढदिवस साजरा\nभडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांची महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या...\nआर.आर.पाटीलमाजी सर्कल अध्यक्षवि.क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांनी भडगाव प्रकरणी वरिष्ठांना पाठवले...\nपाचोरा येथील भाऊंच्या धक्याच्या वतीने गुळवेल चे वाटप\nभडगांव महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करावी\nDhyeya News अमोल शिंदेंनी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – उपजिंल्हा प्रमुख ॲड.अभय पाटील\nDhyeya News- ॲड.अविनाश भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न\nऑक्सिजन अभावी दोन रुग्णांचा मृत्यु पण अमोल शिंदेयांच्या प्रयत्नानी वाचले 28 रुग्णांचे प्राण\nDhyeya News शासन निर्णयाच्या निषेधार्थ नाभिक बांधवांनी केले मुंडण.\nDhyeya News विना मास्कसह नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर पोलिस कारवाईचा धडाका\nऑक्सी.& रेमेडिसिव्हर तुटवड्या बाबत ना.टोपे यांच्याशी थेट संवाद\nवाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासकीय बैठकीत आमदार किशोरआप्पा यांच्या समक्ष लॉक डाऊन\nDhyeya News चिंचपुरे येथे डॉ श्रीमंत कोकाटे यांचे शिवव्याख्यान संपन्न .\nDhyeya News स्वच्छ सर्वेक्षण 2021\nDhyeya News स्वच्छ सर्वेक्षण 2021\nDhyeya News स्वच्छ सर्वेक्षण 2021\nविद्युत कंपनीने मनमानी पद्धतीनेविद्युत पुरवठा खंडीत केल्यास शिवसेनास्टाईलधडा शिकवु-आ.किशोरआप्पापाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/strict-action-will-be-taken-against-those-who-spread-violence/", "date_download": "2021-06-18T02:50:22Z", "digest": "sha1:MLW6VDT3EFPMI5UEYOQE7PZU7YACAZMG", "length": 15410, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "हिंसाचार पसरविणाऱ्यावर कडक कारवाई होणार...ममता बॅनजी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेता केली घोषणा...", "raw_content": "\nहिंसाचार पसरविणाऱ्यावर कडक कारवाई होणार…ममता बॅनजी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेता केली घोषणा…\nन्यूज डेस्क – बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या दमदार विजयानंतर पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सलग तिसऱ्यादा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी 10:45 वाजता राजभवनात शपथ घेतल्यानंतर ममतांनी आपल्या पहिल्या भाषणात राज्यातील हिंसाचाराबद्दल तीव्र संदेश दिला. ममता म्हणाले की, हिंसाचार करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. ममतांनी स्पष्टपणे सांगितले की हिंसाचाराची घटना सहन करणार नाही.\nराजभवनात शपथविधी सोहळ्यादरम्यान ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांच्यात स्पष्ट मतभेद होते. राज्यपाल जगदीप धनकड यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणात ममता यांना हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन प्रोत्साहन दिल्यावर ममतांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. राज्यपाल म्हणाले की कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा नियम असावा आणि राज्य सरकारची पहिली प्राथमिकता हिंसाचार रोखणे आवश्यक आहे.\nहिंसा ही लोकशाहीसाठी चांगली नाही. राज्यघटनेनुसार ममता बॅनर्जी यांनी काम करावे अशी माझी अपेक्षा आहे. यानंतर ममता यांनीही राज्यपालाला उत्तर देताना सांगितले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक आयोगाच्या अधीन आहे. गेल्या तीन महिन्यांत निवडणूक आयोगाने पोलिस अधिकाऱ्याना मोठ्या प्रमाणात डीजीपीपासून राज्यातील विविध जिल्ह्यात बदलले होते. आता मी नुकतीच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे आणि संपूर्ण यंत्रणा सुरवातीपासून दूर करीन.\nममता म्हणाली कोविद – 19 ची लडा करणे ही तिची पहिली प्राथमिकता असणार. यानंतर कायदा व सुव्यवस्था निश्चित करणे आणि शांतता प्रस्थापित करणे हे त्यांचे प्राधान्य आहे. ममता म्हणाल्या की मी येथून जाऊन राज्य सचिवालय नवनान येथे वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक घेईन आणि त्यात निवडणूक आयोगाने बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या परतीबाबतही मोठा निर्णय घेईन.\nमी शांततेच्या बाजूने असल्याचेही ममता यांनी पुन्हा सांगितले. जिथे जिथे अराजक आहे तेथे मी काटेकोरपणे व्यवहार करीन. हिंसाचारात सामील असलेल्या कोणालाही वाचवले जाणार नाही. ममता यांनी सर्व राजकीय पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले. आपल्याला सांगू की सन 2019 मध्ये राज्यपाल स्थापल्यापासून धनखार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष कोणापासून लपलेला नाही.राज्य सरकार आणि राजभवन यांच्यात विविध मुद्द्यांवरून सातत्याने संघर्ष सुरू होताना दिसत आहे.\nPrevious articleIPL2021 | स्पर्धेचे उर्वरित सा��ने होणार…आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी दिली ‘हि’ माहिती…\nNext articleतुम्हाला Bluetooth च्या नावामागील गमतीदार गोष्ट माहित आहे का \nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\n रेल्वेचे तात्काळ तिकीट रद्द केल्यानंतर परत मिळणार पैसे पण…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nमाजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख पुन्हा काँग्रेस मध्ये..\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nDRDO ची 2DG औषध | कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी…किंमत जाणून घ्या…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/an-average-increase-of-14-in-the-wages-for-sugarcane-workers/sugarcane-workers-baithak/", "date_download": "2021-06-18T03:14:15Z", "digest": "sha1:MSQFZY5VQ63FSXYL4W7ZL5HRAGS2QYFK", "length": 5320, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "sugarcane workers baithak | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nउसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ ; संप मागे\nडिसेंबर अखेरपर्यंत करोना लसीला आपत्कालीन मंजुरी मिळण्याची शक्यता\n3 डिसेंबर 2020 lmadmin डिसेंबर अखेरपर्यंत करोना लसीला आपत्कालीन मंजुरी मिळण्याची शक्यता वर टिप्पण्या बंद\nकोरोना मुळे पत्रकार सूर्यभान पाटील यांचे दुःखद निधन\n27 मार्च 2021 lmadmin कोरोना मुळे पत्रकार सूर्यभान पाटील यांचे दुःखद निधन वर टिप्पण्या बंद\nइगतपुरी-अस्वली रेल्वे रुळ पुराच्या पाण्या खाली बुडल्याने वाहतूक ठप्प\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरू��ात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/pm-inaugurates-atal-tunnel25735-2/atal_1598535140-2/", "date_download": "2021-06-18T03:33:54Z", "digest": "sha1:DACRHDUIV6I4KCAF2JJJTRQFYMT6ARZA", "length": 5685, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "atal_1598535140 | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अटल टनेल’चं उद्घाटन, जागातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळख असणार\nधोबीघाट येथे दुचाकीचा अपघात, फुलेनगर येथील एका व्यक्तीचा मृत्यू\n19 ऑगस्ट 2020 lmadmin धोबीघाट येथे दुचाकीचा अपघात, फुलेनगर येथील एका व्यक्तीचा मृत्यू वर टिप्पण्या बंद\nCoronaVirus : गेल्या 24 तासात 50 हजारापेक्षा कमी करोना रुग्णांची नोंद\n8 नोव्हेंबर 2020 lmadmin CoronaVirus : गेल्या 24 तासात 50 हजारापेक्षा कमी करोना रुग्णांची नोंद वर टिप्पण्या बंद\nCoronaVirus : चिंताग्रस्त महाराष्ट्र राज्यात आज २३४७ नवीन रुग्ण ; आतापर्यंत ११९८ मृत्यू\n17 मे 2020 lmadmin CoronaVirus : चिंताग्रस्त महाराष्ट्र राज्यात आज २३४७ नवीन रुग्ण ; आतापर्यंत ११९८ मृत्यू वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत��यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/?vpage=3", "date_download": "2021-06-18T03:44:47Z", "digest": "sha1:4LWJEMBEJLT7HDREIJN45N7C57325D47", "length": 8419, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जागतिक बँक – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nजागतिक बँक ही विकसनशील देशांना कर्जपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वितीय संस्था आहे.\nआयबीआरडी आणि आयडीए या दोन तिच्या मुख्य संस्था आहेत. दारिद्र्य निर्मुलन हा जागतिक बँकेचा मुख्या उद्देश आहे.\nजगभरातील दारिद्र्य हटवणे या उद्देशाने जागतिक बँकेची १९४४ मध्ये स्थापना करण्यात आली.\nजागतिक बँक विकसनशील देशांना पायाभूत संरचनेसाठी कर्जपुरवठा करते.\nब्रिटनहूड परिषदेमध्ये या बँकेच्या स्थापनेबाबत पहिल्यांदा चर्चा झाली.\nजागतिक बँक स्थापनेमागे ब्रिटन आणि अमेरिका यांचा सर्वांत मोठा सहभाग होता. बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे.\nमुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी\nसमुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल ...\nसुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण 'एक्झिट' घेऊ लागल्यावर, काळजात धस्स ...\nगोष्ट सांगा गणित शिकवा – ११\nतुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला.. ...\nएस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू ...\nस्मार्टफोन – नक्कीच एक वरदान\nह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम ...\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/15/2981-2897538278367-petrol-crossed-100-rs-per-litre-price-in-maharashtra-rajsthan-and-madhya-pradesha-87326t8752735676237-read-today-rate-in-all-maharashtra-873568752837/", "date_download": "2021-06-18T02:40:37Z", "digest": "sha1:YKSBU3LVZDUL42L22LWOOYFA4D4PUHYH", "length": 11449, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "महागाईचा भडका : राज्यात पेट्रोल शंभरीपार; वाचा, काय आहेत संपूर्ण राज्यातील ताजे दर | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमहागाईचा भडका : राज्यात पेट्रोल शंभरीपार; वाचा, काय आहेत संपूर्ण राज्यातील ताजे दर\nमहागाईचा भडका : राज्यात पेट्रोल शंभरीपार; वाचा, काय आहेत संपूर्ण राज्यातील ताजे दर\nएका बाजूला लोकांच्या हाताला काम नाहीये, ज्यांना काम आहे त्यांच्या पगारात झालेली कपात अजूनही भरून निघालेली नाहीये. एवढे असूनही महागाईने सर्वसामान्यांना नको नको केले आहे. आर्थिक संकट हटायचे नाव घेत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे.\nआता पेट्रोल चक्क शंभरीपार गेलेले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 29 आणि 32 पैशांची भर पडली.\nपरिणामी देशभरात अनेक ठिकाणी प्रीमियम पेट्रोलचा दर शंभरीपार जाऊन पोहोचला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रीमियम पेट्रोलचा दर 100 रूपयांच्या पुढे गेला आहे.\nअसे आहेत पेट्रोलचे राज्यातील दर :-\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nतुमची अडचण महागाई; पेट्रोलपंप वाल्यांची झालीय तुमच्यापेक्षाही मोठी अडचण\nनगरमध्ये मोठा कोरोना घोटाळा; तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा घातलाय घोळ \nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20248/", "date_download": "2021-06-18T03:01:31Z", "digest": "sha1:FF3CISMCYC4EAYDNNS4YSS33XNX2GCOI", "length": 15448, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हौस्मॅनिया – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहौस्मॅनिया : मध्यजीव महाकल्पातील, परंतु जीवाश्मरूपाने फक्त भारतात आढळणारी डिप्टेरिडेसी या नेचाच्या कुलातील एक प्रजाती. क्रिटेशसमधील (सुमारे १३ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) केंट येथील वोल्डन थरात या प्रजातीतील एका विलुप्त जातीचे (हौ. पेलेटिअरी) जीवाश्म आढळतात. हौस्मॅनियाच्या कित्येक जाती मध्यजीव महाकल्पात उत्तरेकडील प्रदेशात (ग्रीनलंडमध्ये) होत्या. मध्यजीव महाकल्पाच्या आरंभापासून हौस्मॅनिया च्या जाती उदयास येत होत्या. भारतात हौस्मॅनिया च्या पुढील तीन जाती आढळतात. त्यांपैकी हौ. इंडिका ही जाती जबलपूर-मालेत आणि हौ. बूकाई व हौ. डायकोटोमा या जाती राजमहाल टेकड्यांत जीवाश्मरूपाने आढळतात. र्‍हेटिक व लायासिक महायुगात डिप्टेरिडेसी कुलातील जातींचे वैपुल्य होते परंतु मध्यजीव महाकल्पाच्या अखेरीस त्यांची संख्या घटत गेली. हल्ली या कुलातील फक्त एकाच प्रजातीतील (डिप्टेरिस) पाच ते आठ जाती इंडोमलायात आढळतात. त्या प्रजातीचे व हौस्मॅनियाचे जवळचे संबंध आहेत. डिप्टेरिडेसी कुलातील जातीत सर्व बीजुककोश एकाच वेळी पक्व होतात त्यांच्या पुंजावर पुंजत्राण नसते, परंतु अनेक सशीर्ष केसांची गर्दी असते. हौस्मॅनियाच्या भूमिस्थित खोडापासून जमिनीवर उगवलेल्या व लांब देठांच्या पानांची पाती कमी-–जास्त प्रमाणात विभागलेली असतात. काही थोड्या मजबूत शिरा व त्यापासून निघालेल्या इतर लहान शिरा यांच्या जाळ्यामुळे ह्या प्रजातीतील जाती इतरांपासून ओळखता येतात.\nडिप्टेरिडेसी कुलातील डिक्टिओफायलम या विलुप्त व जुरासिक (१३ ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील प्रजातीचा इतिहास हौस्मॅनिया- प्रमाणेच आहे. भारतात या प्रजातीचे जीवाश्म अद्याप आढळलेले नाहीत.\nपहा : नेचे पुरावनस्पतिविज्ञान.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postह्‌वारेस, बेनितो पाब्लो\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/diwali-over-now-lets-get-work-daksh-group-appealed-people-dombivali-374338", "date_download": "2021-06-18T01:55:12Z", "digest": "sha1:ILQMCLIMVYP3DEATITCTH7SSM2HYAWQD", "length": 18918, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिवाळी संपली, आता कामाला लागू या...! दक्ष नागरिक समूहाची डोंबिवलीकरांना साद", "raw_content": "\nआपल्या समस्यांच्या निराकरणासाठी पुन्हा वळू या... डोंबिवलीकरांनो दिवाळी संपली, पुन्हा आपल्या कामाची सुरुवात करा...' अशी साद दक्ष नागरिक समूहाने डोंबिवलीकरांना घातली आहे.\nदिवाळी संपली, आता कामाला लागू या... दक्ष नागरिक समूहाची डोंबिवलीकरांना साद\nडोंबिवली : डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी, राज्यातील साक्षर शहरांच्या यादीत डोंबिवलीचे नाव घेतले जाते. असे असताना नागरी सुविधा मिळविण्याच्या बाबतीत आपण निरक्षर का असा सवाल करून \"आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी पुन्हा वळू या... डोंबिवलीकरांनो दिवाळी संपली, पुन्हा आपल्या कामाची सुरुवात करा...' अशी साद दक्ष नागरिक समूहाने डोंबिवलीकरांना घातली आहे. निवडणुकीच्या आधी डोंबिवलीतील जनतेचा जाहीरनामा तयार करून आपल्या नागरी हक्कासाठी एकत्रित येण्याचे आवाहन समूहाने एका व्हिडीओच्या माध्यमातून केले असून सध्या या व्हिडीओची चर्चा समाजमाध्यमावर जोरदार सुरू आहे.\nहेही वाचा - पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक मध्य रेल्वेचे वेळापत्रक जाहीर; पर्यायी एसटी, केडीएमटी, टीएमटी विशेष बसेस सोडणार\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर \"डोंबिवली ऍक्‍शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स' म्हणजेच दक्ष नागरिक समूहाने जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा नागरिकांकडून मागविण्यात आला असून त्यांचा एकत्रित जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. दिवाळीच्या आधी या उपक्रमाची सुरुवात झाली. दिवाळीमुळे नागरिकांचे याकडे दुर्लक्ष होत होते. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी दक्ष समूहाने एक ध्वनिफीत तयार केली आहे.\nदिवाळी आता संपली असून आपल्या कामावर आपण पुन्हा लक्ष केंद्रित करू, डोंबिवलीच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी व समाजमाध्यमावर चर्चा करण्याऐवजी एकत्रित येऊन लढू या. डोंबिवलीकरांच्या एकीची गरज असून समस्यांविषयी आता आवाज उठविण्याची वेळ आली असल्याचे दक्ष समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nहेही वाचा - शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिसकवण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'\nडोंबिवली समस्यांचे माहेरघर, सोशिक नागरिकांचे शहर, असा ठपका शहरावर बसत असून, हा विषय आपण हसण्यावारी तर नेत नाही ना राजकीय व्यक्ती, पक्ष आपल्याला गृहीत धरत नाही ना राजकीय व्यक्ती, पक्ष आपल्याला गृहीत धरत नाही ना याचा विचार करण्यास सांगितले जात आहे. मुंबई गाठण्यासाठी लोकलव्यतिरिक्त कोणतीही वाहतूक सुविधा या शहरात नाही. रेल्वेला सर्वाधिक महसूल देऊनही लोकल अपघातात डोंबिवलीकरांना आपला जीव गमवावा लागतो. डोंबिवलीतून जलद लोकल सोडली जात नाही. चला तर एक नागरिक म्हणून आपण आपल्या मागण्या आधी ठेवूया, एकत्र येऊन आगामी निवडणुकीच्या आधीच राजकीय पक्षाकडे समस्यांचा कृती आराखडा मागू या, असे आवाहन दक्ष समूहाने केले आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nभारतातील \"चायना बाजार'ला कोरोना संसर्ग\nसांगली ः \"कोरोना'च्या साथीने हैराण असलेल्या चीनमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन थांबले आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील आयात थंडावली आहे. मुंबईत होणारी आवक ठप्प आहे. त्याचा परिणाम सांगलीच्या बाजारपेठेवर झाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंच्या ऑर्डर येथे आल्या आहेत. आता पुढे ही बाजारपेठ कधी खुली होईल\nकोरोना ग्राउंड रिपोर्ट : पुणे, मुंबईवरुन खेड्यात आलेले काय करतायेत\nसोलापूर : चीन येथे तयार झालेला \"कोरोना'आपल्याकडे येणार नाही हा काही दिवसांपूर्वी भ्रम होता. मात्र, तो आता महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. पुणे आणि मुंबईत याचे रुग्ण जास्त आहेत. त्यापैकीही संसर्ग होणाऱ्यांचे प्रमाण कमी असून जे परदेशातून आले आहेत त्यांच्यात लागण झाल्याची संख्या जास्त आहे.\nजिल्ह्यात २२ हजार नागरिकांची घरवापसी- कुठे ते वाचा\nनांदेड : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यसाठी देशभरात लॉकडाऊन आहे. राज्यातील प्रमुख शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महागानगरामध्ये उपजिविका भागविण्यासाठी गेलेले नागरिक गावी परतले आहेत. एरवी दिवाळी व खास कार्यक्रमानिमीत्त शहरातून आलेल्या नागरीकांची कु\nयंदा ख्रिसमसची गजबज नाही पण मनातला उत्साह कायम\nमुंबईः शांतिदूत भगवान येशु ख्रिस्ताच्या जन्म सोहळयाचा उत्सव म्हणजेच 25 डिसेंबरचा नाताळ सण आल्याने चर्चमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये आणि दुकानांमध्ये उत्साहाने जोरदार तयारी सुरु आहे. अनेक चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी ख्रिस्तजन्म सोहळा होईल, तर काही ठिकाणी हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात भाविकांना पाहता\nभारतीय महिलांना एकट्याने \"हे' करायला आवडतं\nमुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड भारतातही आता बऱ्यापैकी रुजला आहे. त्यात सर्वाधिक संख्या 19 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे. आता भारतीय महिलाही बिनधास्त एकट्याने प्रवास करत आहे. महिलांचा प्रवास करण्याचा कल 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये वाढला असून, त्यात तब्बल 63 टक्‍क्‍यांनी वाढ झा\n‘पारदर्शकता महत्त्वाची’ (अश्विनी गिरी)\nमुलं आपलं किती ऐकतात हा भाग वेगळा, पण पालक म्हणून मी जे करणं अपेक्षित आहे ते तिच्यापर्यंत पोचतं. आता उन्नती पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाईल, तिथली परिस्थिती, अडचणी वेगळ्या असतील, पण आम्ही आता बऱ्यापैकी निश्चिंत आहोत. कारण आता ती स्वतःचं आयुष्य जगायला, स्वतःच्या वाटा चोखाळायला सक्षम आहे, या\nबंध रेशमाचे (रवी वाळेकर)\n\"\"कमवता झालास, की कळेल तुला एका एका पैशाची किंमत कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक,'' असं आई म्हणायची. मला पटायचं नाही. शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो,'' असं आई म्हणायची. मला पटायचं नाही. शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो \"\"हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे \"\"हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे'' असा इशारा द्यायचो; पण काही उपयोग व्हायचा नाही. &qu\nजागतिक पुस्तक दिन विशेष : वाचक आहे तो पर्यंत पुस्तक व्यवसायाला मरण नाही\nमुंबई, ता. 23 - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिीमुळे सर्व व्यवसायावर संकट आहे. यामध्ये पुस्तक व्यवसायालाही जावे लागत आहे. फेब्रुवारी अखेर ते मार्च असा पुस्तक व्यवसायाचा हंगाम असतो. परंतु या काळात लॉकडाऊन झाल्याने पुस्तक प्रकाशन व्यवसायाचे नुकसान झाले. गेले एक महिना झाला पुस्तक प्रकाशन\nनाताळ,नव वर्षासाठी आज नियमावली जाहीर होणार, पालिकेची महत्त्वाची बैठक\nमुंबईः नाताळा आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबई महानगर पालिका आज नियमावली जाहीर करण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्रीच्या संचार बंदीची गरज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी रात्रीच्या वेळी जमाव बंदी लागू राह���्याची शक्‍यता आहे. तसेच नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यावरह\nमुंबईतील शाळा बंद, मात्र सोमवारपासून ठाण्यातल्या शाळांची वाजणार पहिली घंटा\nमुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शाळा सोमवारपासून खुल्या न करता बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईतील शाळा बंद राहणार असल्यातरी सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील शाळा मात्र सुरुच राहणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-93-cent-corona-sufferers-relieved-thursday-233-corona-free-93-people-reported-positive", "date_download": "2021-06-18T02:26:02Z", "digest": "sha1:RW46XWTZH7GG5LQ477FX3X5K27UOL3LM", "length": 19253, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड - ९३ टक्के कोरोनाबाधितांना दिलासा, गुरुवारी २३३ कोरोनामुक्त; ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह", "raw_content": "\nगुरुवारी सायंकाळी एक हजार १७५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ५८ अहवाल निगेटिव्ह आले तर ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १८ हजार ४८७ रुग्ण संख्या झाली आहे.\nनांदेड - ९३ टक्के कोरोनाबाधितांना दिलासा, गुरुवारी २३३ कोरोनामुक्त; ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूसंख्येत घट होत आहे. गुरुवारी (ता. २२) आलेल्या अहवालात २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्याने ९३ रुग्णांची भर पडली. दरम्यान, तीन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nबुधवारी (ता. २१) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी सायंकाळी एक हजार १७५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ५८ अहवाल निगेटिव्ह आले तर ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १८ हजार ४८७ रुग्ण संख्या झाली आहे. गुरुवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील शिवकल्याणनगर नांदेड पुरुष (वय ८५), सोमठाणा (ता. नायगाव) पुरुष (वय ६०) आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या पिंपळगाव (ता. नांदेड) येथील पुरुष (वय ४४) या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४९५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nहेही वाचा- नांदेड - उद्धट बँक अधिकाऱ्यांना संस्काराची गरज - खासदार हेमंत पाटील संतापले ​\nएक हजार १२९ कोरोना बाधितांवर उपचार सुरु\nगुरुवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील पाच, जिल्हा शासकीय रुग्णालय - दहा, पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील १४९, मुखेड - एक, किनवट - चार, धर्माबाद - एक, उमरी - चार, बारड - दोन, कंधार - सहा, बिलोली - पाच, देगलूर - एक, लोहा - एक, हदगाव - चार आणि खासगी रुग्णालयातील ४० असे २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार १२९ कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४३ जणांची प्रकृती गंभीर आहे.\nहेही वाचले पाहिजे- कोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार ​\nया भागात आढळुन आले पाझिटिव्ह\nगुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात ५५, नांदेड ग्रामीण - पाच, अर्धापूर - चार, किनवट - चार, कंधार - तीन, मुदखेड - एक, हदगाव - एक, उमरी - दोन, लोहा - नऊ, भोकर - दोन, माहूर - तीन, यवतमाळ - दोन, परभणी - एक व हिंगोली - एक असे ९३ बाधित रुग्ण आढळुन आले.\nएकुण कोरोना पॉझिटिव्ह - १८ हजार ४८७\nआज गुरूवारी पॉझिटिव्ह - ९३\nएकुण कोरोनामुक्त - १६ हजार ७३६\nआज गुरूवारी कोरोनामुक्त - २३३\nआज गुरूवारी मृत्यू - तीन\nएकुण मृत्यू - ४९५\nउपचार सुरु - एक हजार १२९\nगंभीर रुग्ण - ४३\nअहवाल प्रलंबित - २७८\nनांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दे\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेडला ३६२ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू; २०२ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - कोरोना बाधितांची आकडेवारी वाढतच चालली असून गुरुवारी (ता. तीन) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता.चार) एक हजार ३८१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९६६ निगेटिव्ह तर ३६२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०२ रुग्णांनी\nनांदेड - खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली, बुधवारी २४५ पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शासकीय रुग्णालये कमी पडत असून खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनावर नांदेड शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अडीच हजार असून त्यापैकी ३४४ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपच\nनांदेड - २०२ कोरोनामुक्त, १०३ पॉझिटिव्ह, दिवसभरात दोघांचा मृत्यू\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोना आजारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी (ता. २१) प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर १०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.\nनांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे आढळुन येत आहेत. अशा रुग्णांना दहा दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५ टक्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारातून बरे होत असल्य\nनांदेडला शुक्रवारी २१५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, पाच जणांचा मृत्यू\nनांदेड ः तपासणीसाठी गुरुवारी (ता.२७) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.२८) एक हजार ११४ अहवाल प्राप्त झाले. यात ८४६ निगेटिव्ह, २१५ अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १६८ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले अशी मा\nनांदेड - शनिवारी २५५ रुग्ण कोरोनामुक्त ,२२२ पॉझिटिव्ह , पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - मागील दोन दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्याने जिल्ह्याचील पॉझिटिव्ह संख्येत घट झाली आहे. शनिवारी (ता.२६) प्राप्त झालेल्या एक हज��र १९ जणांच्या अहवालात ७५२ निगेटिव्ह, २२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात २५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर, पाच कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्या\nनांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्\nजिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; शनिवारी ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, चार बाधितांचा मृत्यू\nनांदेड - नवीन वर्ष सुरु झाले. २६ जानेवारीच्या मुहूर्तावार लॉकडाउनमध्ये सुट दिली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आज ना उद्या सुधारेल असे अनेकांना वाटत होते. दरम्यान नांदेडकरांनी देखील तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे व समांतर अंतर बाळगणे जणू सोडुनच दिले होते. त्याचा विप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/uncertainty-about-flag-waving-program-nigdi-333807", "date_download": "2021-06-18T02:29:48Z", "digest": "sha1:IJOA73GQQN5UAF7SEFUDXQTERSRDFENX", "length": 17042, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निगडीतील 107 मीटर उंचीच्या ध्वज स्तंभावर ध्वज फडकविणार की नाही, जाणून घ्या", "raw_content": "\nशहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोर 26 जानेवारी 2018 रोजी 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला.\nनिगडीतील 107 मीटर उंचीच्या ध्वज स्तंभावर ध्वज फडकविणार की नाही, जाणून घ्या\nपिंपरी : निगडीतील भक्ती-शक्‍ती उद्यानात उभारण्यात आलेल्या 107 मीटर उंचीच्या ध्वज स्तंभावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकविण्याबाबतचा निर्णय पाऊस व वारा याचा अंदाज घेऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे येथील ध्वजवंदन कार्यक्रमाबाबत अनिश्‍चितता आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन\nशहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोर 26 जानेवारी 2018 रोजी 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभाची उंची देशात दुसऱ्या क्रमांकाची असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ध्वज खराब होण्याची शक्‍यता असल्याने पावसाळ्याचे चार महिने वगळ��ा उर्वरित आठ महिने या स्तंभावर ध्वज फडकत असतो. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताकदिनी याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माजी सैनिकांचा सन्मान, राष्ट्रभक्तिपर गीतांचा गजराने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असते. शहरवासीय याठिकाणी एकत्रित येत एकमेकांना शुभेच्छा देतात.\nपिंपरीतील 'या' बँकेचं तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन; नागरिकांना मनस्ताप\nमात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भक्ती-शक्ती उद्यानात होत असलेले कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. तसेच शनिवारी (ता. 15) स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्याबाबतचा निर्णयही पाऊस व चारा याचा अंदाज घेऊन घेतला जाणार आहे. पाऊस व वारा नसेल तरच स्तंभावर ध्वज चढविला जाणार आहे.\nभक्ती-शक्ती उद्यानातील ध्वजवंदन कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र, पाऊस व वारा याचा अंदाज घेऊन ध्वजवंदन करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाहीत.\n- प्रवीण तुपे, अतिरिक्‍त आयुक्त, महापालिका\nपर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका\nलोणावळा (पुणे) : स्वातंत्र्यदिन (Independence Day) म्हटला, की लोणावळा-खंडाळ्याचा बेत हमखास ठरलेला. स्वातंत्र्यदिनानिमीत्त येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक (Tourists) गर्दी करतात. वर्षाविहार करताना निसर्गाचा आनंद घेतात. दर वर्षाप्रमाणे यंदाही अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टा\nपिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन\nपिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. परिणामी यंदा शाळांच्या मैदानाऐवजी घरात बसूनच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे ना विद्यार्थ्याची गर्दी. ना त्यांची भाषणे ऐकायला मिळणार.\nपिंपरी-चिंचवडकरांनो, घर हवंय तर करा ऑनलाइन अर्ज\nपिंपरी : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे चऱ्होली, रावेत व मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रणाली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर\n'देशप्रे���ासाठीच तिरंगी झेंडे बनवतोय', काळेवाडीतील कलाकार महंमद शेख यांची भावना\nपिंपरी : स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या शुक्रवारी (ता. 14) दुपारचे चार वाजलेले. रिमझिम पाऊस सुरूच होता. अशा वातावरणात काळेवाडीतील पवनानगरमध्ये पोचलो. दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त कागदी तिरंगा ध्वज (झेंडे) बनविणाऱ्या कलाकाराच्या घरी. महंमद शेख उर्फ राजू झेंडेवाले असे त्या\nराज्य शासनाचा निर्णय : कोरोना योद्ध्यांना खास स्वातंत्र्य दिनाचे निमंत्रण\nलातूर : राज्यात शासकीय पातळीवर आता स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी मोठ्या मर्यादा आल्या होत्या. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा दिन साजरा झाला होता. पण सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. स्वातंत्र्य दिनावर देखील काही मर्यादा असल्या\n...म्हणूनच कोरोना विरुद्धची लढाई, लढतच नाही तर जिंकतही आहोत : पालकमंत्री देसाई\nऔरंगाबाद : आपल्या सर्व कोरोनायोद्ध्यांच्या अथक परिश्रमातून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढतच नाही तर जिंकतही आहोत. अशाप्रकारे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व नागरिक मिळून एकजुटीने औरंगाबाद जिल्ह्याचा जलदगतीने विकास साध्य करूया, असा विश्वास पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्र\n स्वातंत्र्यदिनी धर्मगुरूंकडून एकात्मतेचा संदेश\nऔरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (ता.१५) लोक विकास परिषदेने ध्वजवंदन करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदान शिबिर घेतले. यावेळी उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीने एकात्मतेचा संदेश दिला. देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी नागरिकांनी जागरूक\nआपण सारे एकमेकांचे बळ होऊयात कोण म्हणाले ते वाचा...\nनांदेड : आपल्याला कल्पना आहेच की, कोरोनामध्ये सर्वच रोजगाराचे मार्ग बंद झाले होते. अशावेळी शासनाने मजुरांच्या रोजगारासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात त्यांच्याच गावात कामे उपलब्ध करुन दिली. ज्या मजुरांनी कामांची मागणी केली त्या सर्व मजुरांच्या हात\nअत्यावश्यक खरेदी करताना पाळा सेफ डिस्टन्स\nऔरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अश�� आवाहन केले जात आहे. मात्र अनेक जण औषधी खरेदी, भाजीपाला व किराणा दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सेफ डिस्टन्स (सुरक्षित अंतर) या नियमाचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. यास\nओळखीचा पंडित असल्याचं सांगून तरुणीला 53 हजारांचा गंडा\nपिंपरी : अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवरील व्यक्तीने ओळखीचा पंडित बोलत असल्याचे भासवले. बँक खात्यात पैसे टाकणार असल्याचे सांगून क्युआर कोड व्हॉट्सअप स्कॅन करायला लावून तरुणीच्या बँक खात्यातून 53 हजार रुपये काढून तरुणीची फसवणूक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/chandrakant-patil-said-hi-to-form-an-alliance-with-mns/raj-and-chandrakant-patil/", "date_download": "2021-06-18T03:00:31Z", "digest": "sha1:QDLOGRNEQVVIMAUX7VF6QBWLQIT5UE2B", "length": 5958, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "raj and chandrakant patil | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमनसेशी युती करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सांगितली ‘हि’ अट\nवडेट्टीवारांच्या साधूंविषयीच्या व्हिडीओवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भडकले\n15 फेब्रुवारी 2021 lmadmin वडेट्टीवारांच्या साधूंविषयीच्या व्हिडीओवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भडकले\nमी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला; शरद पवारांचा फडणवीसांना टोला\n11 जुलै 2020 lmadmin मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला; शरद पवारांचा फडणवीसांना टोला वर टिप्पण्या बंद\nसुशांत सिंग प्रकरण :आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करु नका, दिल्ली हायकोर्टाने दिला प्रसारमाध्यमांना सल्ला\n9 नोव्हेंबर 2020 lmadmin सुशांत सिंग प्रकरण :आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करु नका, दिल्ली हायकोर्टाने दिला प्रसारमाध्यमांना सल्ला वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना क���ूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/?vpage=4", "date_download": "2021-06-18T03:34:54Z", "digest": "sha1:IAQP253SZPBODILKTKHNMTAEM7WPZO6O", "length": 8316, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जागतिक बँक – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\nजागतिक बँक ही विकसनशील देशांना कर्जपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वितीय संस्था आहे.\nआयबीआरडी आणि आयडीए या दोन तिच्या मुख्य संस्था आहेत. दारिद्र्य निर्मुलन हा जागतिक बँकेचा मुख्या उद्देश आहे.\nजगभरातील दारिद्र्य हटवणे या उद्देशाने जागतिक बँकेची १९४४ मध्ये स्थापना करण्यात आली.\nजागतिक बँक विकसनशील देशांना पायाभूत संरचनेसाठी कर्जपुरवठा करते.\nब्रिटनहूड परिषदेमध्ये या बँकेच्या स्थापनेबाबत पहिल्यांदा चर्चा झाली.\nजागतिक बँक स्थापनेमागे ब्रिटन आणि अमेरिका यांचा सर्वांत मोठा सहभाग होता. बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे.\nसूतगिरण्यांचे शहर – भिवंडी\nजळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई\nसमुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल ...\nसुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण 'एक्झिट' घेऊ लागल्यावर, काळजात धस्स ...\nगोष्ट सांगा गणित शिकवा – ११\nतुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला.. ...\nएस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू ...\nस्मार्टफोन – नक्कीच एक वरदान\nह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम ...\nअनंत जोग - मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेला खलनायक. आतापर्यंत अनंत जोग यांनी अनेक मराठी ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/yuva-sena-chief-aditya-thackeray-criticises-on-ncp-chief-sharad-pawar-38046", "date_download": "2021-06-18T02:11:56Z", "digest": "sha1:PHEAVNDCNMO4T2JK35D2PLVDR5HTJAW3", "length": 9795, "nlines": 147, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Yuva sena chief aditya thackeray criticises on ncp chief sharad pawar | आमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार- आदित्य ठाकरे", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nआमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार- आदित्य ठाकरे\nआमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार- आदित्य ठाकरे\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शरद पवारांच्या या वक्तव्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nलोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तसंच, निवडणुक असल्यानं उमेदवारीसाठी नेते विविध पक्षात प्रवेश करतात. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. रविवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.\nयाबाबत, 'आमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार’, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली. शिवसेना पक्��प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अंधेरी मरोळ येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांनी हे वक्तव्य केलं.\n'मी लावलेलं हे विकासाचं झाड असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. तसंच, सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आमचं खत सगळीकडं चांगलं आहे. आधी पावसाचं इनकमिंग होऊ दे’, असं ठाकरे यांनी म्हटलं. आदित्या ठाकरे यांच्यासह अकराशे नागरिकांनी एकाच वेळी अकराशे रोपे लावली.\nतिसरी एसी लोकल लवकर न पाठवण्याची पश्चिम रेल्वेची रेल्वे बोर्डाला विनंती\nपुनर्विकसित इमारतींसाठी मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार- आशिष शेलार\nविधानसभा निवडणूकआदित्य ठाकरेशिवसेनायुवासेना प्रमुखशिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरेवाढदिवसनिवडणूकराष्ट्रवादी कॉंग्रेसशरद पवारटीका[object Object]\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\nही दंडुकेशाही राज्यात चालणार नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा\nआता तर फक्त शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांचा भाजपला इशारा\nडाॅ. आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती द्या- धनंजय मुंडे\nशिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अतुल भातखळकरांचा घणाघात\nशिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली, आशिष शेलारांचा निशाणा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/three-arrested-for-robbing-amravati-doctor-at-gunpoint/", "date_download": "2021-06-18T02:27:27Z", "digest": "sha1:KPQ7GNPDZ54U5344TL7IELCBAVSZWYVT", "length": 13203, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "अमरावतीच्या डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद...", "raw_content": "\nअमरावतीच्या डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद…\nन्यूज डेस्क – अकोल्याहून अमरावती कडे जाता असताना एका डॉक्टरची कार अडवून धारदार शस्त्��ाच्या धाकावर लुटणाऱ्या अकोल्यातील तीन गुंडांना अटक केली. अमरावती येथील डॉक्टर रितेश चौधरी यांना शिवनी नजिक कुख्यात गुंड अनिल गजानन घ्यारे राहणार आंबेडकर नगर, अनिल उर्फ जॉन नंदू गुडदे आणि सुनील मारुती खिल्लारे तिघेही राहणार एमायडिसी यांनी डॉक्टर रितेश चौधरी यांच्याशी विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्यांची कार अडवून धारदार क्शस्त्रच्या आधारे त्यांच्या कडील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम व मुद्देमाल पळविला.\nया प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनेही या चोरीचा समांतर तपास सुरू केला असता त्यांना ही चोरी अनिल घ्यारे, अनिल गुडदे व सुनील खिल्लारे या तिघांनी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले.\nत्यांची कसून चौकशी केली असता तिनही आरोपींनी डॉक्टरला धारदार शस्त्रच्या आधारे लुटल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनोणे, वसीम शेख, शक्ती कांबळे यांनी केली.\nPrevious articleया खेळाडूला लागला चेंडू, नाजूक जागी झाली दुखापत, लागले ७ टाके पाकिस्तान सुपर लीग मधील भयंकर घटना…\nNext articleपोलिसांना चकवा देऊन कोर्टातून ७ कैदी फरार…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nकाळ आला होता, पण वेळ आली नाही; दैव बलवत्तर म्हणून दोन पलट्या होऊनही वाचला जीव…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्ष��च्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nइम्मूनिटी बूस्टर – कोथिंबीर सूप…\nफेसबुकच्या माध्यमातून मैत्रीकरून परदेशी महिलेने असे लुटले…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/business-idea-start-a-business-of-digital-hoarding-and-earn-more-profit-gh-538611.html", "date_download": "2021-06-18T02:04:32Z", "digest": "sha1:7FSRC4VY4BE2LQBURTSBLVRF23NVTPCB", "length": 21069, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अवघ्या 50 हजारात घसबसल्या सुरू करा 'हा' business, महिन्याला कराल कोट्यावधीची कमाई | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nVIDEO: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिक��� नाही पैसा\nलक्ष्मी कृपेसाठी हळदीचे काही उपाय आहेत फायद्याचे; घरात नांदेल सुखशांती\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\nअवघ्या 50 हजारात घसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कराल कोट्यावधीची कमाई\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nVIDEO: कोल्हापुरात जोरदार पाऊस, 59 बंधारे पाण्याखाली\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला कोरोनाचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही झाली लागण\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\nअवघ्या 50 हजारात घसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कराल कोट्यावधीची ��माई\nआता नोकरी करून कंटाळला असाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय (Business Idea) सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ ५० हजार रुपये लागतील. हा बिझनेस आहे ऑनलाईन होर्डिंग्सचा (Digital Hoardings Business).\nनवी दिल्ली 09 एप्रिल: तुम्ही नोकरीला (Job) असाल आणि आता नोकरी करून कंटाळला असाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय (Business Idea) सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ ५० हजार रुपये लागतील. हा बिझनेस आहे ऑनलाईन होर्डिंग्सचा (Digital Hoardings Business). आजच्या या डिजिटलायजेशनच्या युगात ऑनलाईन होर्डिंग्सच्या व्यवसायातून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. यासाठी News18 ने आउटडोर अडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनी गो होर्डिंग्स.कॉम (Gohoardings.com)च्या संस्थापिका दीप्ती अवस्थी शर्मा (Deepti Awasthi Sharma) यांच्याशी संवाद साधला. दीप्ती या ऑनलाईन होर्डींग्सच्या बिझनेसमधून दर महिन्याला १ कोटीपेक्षा जास्त रुपये कमवत आहेत. तर चला दीप्तीकडूनच जाणून घेऊया की ऑनलाईन होर्डिंग्सचा (How to start a hoarding business in India) बिझनेस कसा सुरू करायचा आणि त्यातून किती कमाई करता येईल.\nवर्षभरात होणार कोटींची कमाई -\nदीप्ती अवस्थी शर्मांनी २०१६ मध्ये ऑनलाईन होर्डिंग्सचा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा त्या २७ वर्षांच्या होत्या. जास्त पैसे नसल्याने फक्त ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून दीप्ती यांनी ऑनलाईन होर्डिंगचे काम सुरू केलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी १२ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर २० कोटींपेक्षा जास्त झाला. दीप्ती म्हणाल्या, 'मी २०१६ मध्ये अवघ्या ५० हजार रुपयांत डिजीटल होर्डिंग्सचा बिझनेस सुरू केला. ही आयडिया (Idea) यशस्वी ठरली आणि अगदी कमी वेळेत खूप नफा होऊ लागला. मी डिजीटल होर्डिंगच्या व्यवसायाबद्दल थोडा रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं, की हे फील्ड फार अनऑर्गनाईज्ड (UNORGANISED) पद्धतीने काम करते. डिजिटलायजेशनमुळे (digitalization) लोकांना सर्वकाही घरबसल्या पाहिजे त्यामुळे मी हा व्यवसाय करायचं ठरवलं.'\nहे काम मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू करता येतं. यासाठी, तुम्हाला तुमच्या डोमेन नावासह एक वेबसाईट तयार करावी लागेल. त्याची स्वत:च जाहिरात करावी लागेल. सुरुवातीला कुठे आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती लोकांना द्यायच्या आहेत, ते पाहून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. लोकांना घरबसल्या जाहिराती बघायच्या असल्याने हा व्यव���ाय खूप चालतो.\nकशी काम करते दीप्तीची कंपनी -\nसर्वात आधी तुम्हाला गो होर्डिंग्ज.कॉम वेबसाईटवर कस्टमरला लॉगिन करावे लागते. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन लोकेशन (जिथं होर्डिंग लावायची आहेत) सर्च करून सिलेक्ट करावं लागेल. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर कंपनीतर्फे साईट आणि लोकेशन उपलब्धतेचं कन्फर्मेशन पाठवलं जातं. त्यानंतर कस्टमरतर्फे आर्टवर्क आणि ऑर्डर येते. लोकेशन साईटवर लाईव्ह जाण्यासाठी एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. दीप्तीची कंपनी एक महिनाभर होर्डिंग लावण्यासाठी एक लाख रुपये घेते.\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nVIDEO: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shiv-sena-leader-and-mp-sanjay-raut-strongly-criticizes-the-administration-in-maharashtra-mhas-539155.html", "date_download": "2021-06-18T02:05:31Z", "digest": "sha1:NMJPW22AIYTYNLF2VHER6QHQDROU2WSR", "length": 33437, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचं\", संजय राऊतांचा पुन्हा धमाका Shiv Sena leader and MP Sanjay Raut strongly criticizes the administration in maharashtra mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nLIVE: जगभरात कोरोना व्हायरसनं मृत्यू होणाऱ्यांची संख्या 40 लाखांच्या पार\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nVIDEO: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा\nलक्ष्मी कृपेसाठी हळदीचे काही उपाय आहेत फायद्याचे; घरात नांदेल सुखशांती\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nखांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक\n\"संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचं\", संजय राऊतांचा पुन्हा धमाका\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nVIDEO: कोल्हापुरात जोरदार पाऊस, 59 बंधारे पाण्याखाली\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला कोरोनाचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही झाली लागण\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n\"संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचं\", संजय राऊतांचा पुन्हा धमाका\nशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी प्रशासनाच्या झाडझडतीची भाषा केली आहे.\nमुंबई, 11 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवरून ठाकरे सरकार (Thackeray Government) अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बंडामुळे सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी परमवीर सिंह (IPS Param bir singh) यांनी केलेल्या ग��भीर आरोपानंतर हाय कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आणि थेट गृहमंत्र्यांनाच पायउतार व्हावं लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी प्रशासनाच्या झाडझडतीची भाषा करत 'सामना' दैनिकातील 'रोखठोक' या सदरातून पुन्हा एकदा चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे.\nपोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत ते तपासून घ्यावे लागेल, असं वक्तव्य गृहमंत्रिपदाची धुरा स्वीकारताना दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ' हे फक्त विधी, न्याय व गृहखात्यापुरतेच नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे आहे.'\n'महाराष्ट्रातले बिगर भाजप सरकार त्यांच्या डोळय़ात खुपते आहे. त्यामुळे मंत्र्यांना सरसकट बदनाम करा हे त्यांचे धोरण आहे,' असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.\n100 कोटी, हायकोर्ट आणि सीबीआय चौकशी...संजय राऊत नेमकं काय म्हणाले\n\"अनिल देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’साठी दरवाजे उघडले. देशमुखांसारखी फुसक्या आरोपांची प्रकरणे देशात अनेक राज्यांत घडतात, पण तेथे सीबीआय पोहोचत नाही. प्रामाणिकपणाची अपेक्षा यापुढे कुणाकडून ठेवायची, हा प्रश्न आहे. आसामातील एका मतदान केंद्रावर 90 मतदारांची नोंद असताना तेथे 171 मतदान झाले व त्यास कुणी आक्षेप घेतला नाही\nमहाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे काय, अशी शंका आता येत आहे. 36 दिवसांत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला व आणखी एक मंत्री घरी जातील, असा इशारा श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिला. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला तो नैतिकतेच्या मुद्दय़ांवर, पण फडणवीस सरकारच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेने सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता. प्रिय वाचकहो, महाराष्ट्रात श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचे सरकार चालले आहे.\nहेही वाचा - 'जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही'; मुख्यमंत्र्यांनी दिले मोठ्या Lockdown चे संकेत\nगेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडविण्याची एकही संधी सोडत नाही. या सगळय़ा आरोपांना सडेतोड उत्तरे देणे गरजेचे आहे, नाही तर विरोधी पक्षाचा खोटेपणा रोज रोज ऐकून ल��कांना एक दिवस खरा वाटू लागेल. सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते. मार्टिन ल्यूथर जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांनी आपल्या मृत्युपत्रात स्वच्छ लिहून ठेवले, ‘‘रोख रक्कम किंवा कोणत्याही प्रकारच्या नाण्याचा संग्रह केला नाही.’’ आज असे एखाद्या नेत्याच्या बाबतीत बोलणे शक्य आहे काय यक्षाने युधिष्ठराला जे अनेक प्रश्न विचारले त्यात ‘‘उत्तम सुख म्हणजे काय यक्षाने युधिष्ठराला जे अनेक प्रश्न विचारले त्यात ‘‘उत्तम सुख म्हणजे काय’’ असा एक प्रश्न विचारला होता आणि मोठय़ा सावधान चित्ताने युधिष्ठराने यक्षाच्या प्रश्नाला जे उत्तर दिले आहे त्यात सुखाची उत्कृष्ट व्याख्या सामावलेली दिसते. युधिष्ठर म्हणतो, ‘‘संतोषात सारे सुख आहे’’ असा एक प्रश्न विचारला होता आणि मोठय़ा सावधान चित्ताने युधिष्ठराने यक्षाच्या प्रश्नाला जे उत्तर दिले आहे त्यात सुखाची उत्कृष्ट व्याख्या सामावलेली दिसते. युधिष्ठर म्हणतो, ‘‘संतोषात सारे सुख आहे’’ म्हणजे समाधान महत्त्वाचे, त्यात सुख आहे.\n‘राफेल’चे नवे खुलासे राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला, असा नवा खुलासा फ्रान्समधूनच समोर आला. म्हणजे कालपर्यंत ‘राफेल’ व्यवहाराच्या प्रामाणिकपणाचे गोडवे गाणारे सगळेच उघडे पडले व त्यांच्या प्रामाणिकपणावरच शंका निर्माण झाल्या. सर बेंजामिन रुडयार्ड याने म्हटले आहे, ‘‘प्रत्येक मनुष्याला जरी श्रीमंत होणे किंवा शहाणपणा मिळविणे शक्य नसले तरी त्याने प्रामाणिकपणे वागणे जरूर आहे.’’ आज सगळय़ात जास्त शंका निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर घेतली जात आहे. प. बंगाल, आसाममधील जय-पराजयाचे निर्णय हे निवडणूक आयोगाच्या अप्रामाणिकपणावर बेतलेले असतील. आसाममध्ये एका मतदारसंघात ‘ईव्हीएम’ची वाहतूक भाजप उमेदवाराच्या वाहनातून केली हे धक्कादायक. आता दुसरी घटना समोर आली. आसामच्या दीमा हसाओ जिल्हय़ातील एका मतदान केंद्रावर फक्त 90 मतदार आहेत, पण तेथे मतदान पडले 171.\nहाफलोंग विधानसभा मतदान क्षेत्रातला हा चमत्कार. पूर्वी अशा घटना बिहार-उत्तर प्रदेशातील मतदान केंद्रांवर पाहायला मिळत. आता देशात हे प्रकार कोठेही घडू शकतात. राज्य निवडणूक आयोगच प्रामाणिक किंवा चारित्र्यवान नसतील तर सर्वच खांब कोसळू लागतात. भ्रष्टाचार कोठे नाही आज भ्रष्टाचार कोठे नाही आज भ्रष्टाचार ���ोठे नाही असा प्रश्न पडतो. विरोधी पक्ष तर ऊठसूट भ्रष्टाचाराचे आरोप राज्यकर्त्यांवर करीत असतो. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रातले बिगर भाजप सरकार त्यांच्या डोळय़ात खुपते आहे. त्यामुळे मंत्र्यांना सरसकट बदनाम करा हे त्यांचे धोरण आहे. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप पदावरून हटवलेला एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर करतो व त्या आरोपावर आपली न्याय व्यवस्था सरळ ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश देते. म्हणजे महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणाचा तपास राज्याबाहेर न्यायचा व सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवायची. महाराष्ट्रातच एखाद्या निवृत्त हायकोर्ट जजकडूनही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करता आला असता, पण महाराष्ट्रात हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयला आणले गेले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयने 15 दिवसांत करायचा आहे व अहवाल हायकोर्टालाच द्यायचा आहे. मग आता याच पद्धतीने देशभरातील इतर आरोपांचा तपासही करणार काय असा प्रश्न पडतो. विरोधी पक्ष तर ऊठसूट भ्रष्टाचाराचे आरोप राज्यकर्त्यांवर करीत असतो. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रातले बिगर भाजप सरकार त्यांच्या डोळय़ात खुपते आहे. त्यामुळे मंत्र्यांना सरसकट बदनाम करा हे त्यांचे धोरण आहे. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप पदावरून हटवलेला एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर करतो व त्या आरोपावर आपली न्याय व्यवस्था सरळ ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश देते. म्हणजे महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणाचा तपास राज्याबाहेर न्यायचा व सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवायची. महाराष्ट्रातच एखाद्या निवृत्त हायकोर्ट जजकडूनही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करता आला असता, पण महाराष्ट्रात हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयला आणले गेले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयने 15 दिवसांत करायचा आहे व अहवाल हायकोर्टालाच द्यायचा आहे. मग आता याच पद्धतीने देशभरातील इतर आरोपांचा तपासही करणार काय\nराज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून नक्की काय बदल केले राज्यपालांनी 12 नामनिर्देशित आमदारांच्या नेमणुका केल्या नाहीत हा विषय आहेच. त्यावर सत्ताधारी संताप व्यक्त करतात तो संताप खराच आहे, पण राज्य सरकारातील घटक पक्षांनी शासकीय महा��ंडळांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुकाही दीड वर्ष उलटून गेले तरी केलेल्या नाहीत हेदेखील आहेच. राज्यपालांनी 12 आमदारांच्या जागा भराव्यात हे जितके खरे, तितकेच कार्यकर्त्यांच्या, तज्ञांच्या नेमणुका सरकारी महामंडळांवर व्हाव्यात हेसुद्धा महत्त्वाचे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणला.\nते म्हणतात, ‘‘शपथ घेतल्या दिवसापासून आघाडी सरकार हे सापाला दूध पाजतंय. आम्ही सांगून थकलो. आजपर्यंत कायदा विभागातील एक साधा वकील बदललेला नाही. एक नोकर दोन तत्त्वतः मतभिन्नता असलेल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा कशी करू शकतो’’ असा प्रश्न माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटलांना पडला असेल तर त्यांचे समाधान व्हायला हवे. न्या. कोळसे-पाटील यांनी जे सांगितले तेच अत्यंत स्पष्टपणे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही पहिल्याच दिवशी सांगितले, ‘‘पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत’’ असा प्रश्न माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटलांना पडला असेल तर त्यांचे समाधान व्हायला हवे. न्या. कोळसे-पाटील यांनी जे सांगितले तेच अत्यंत स्पष्टपणे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही पहिल्याच दिवशी सांगितले, ‘‘पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत ते तपासून घ्यावे लागेल.’’ हे फक्त विधी, न्याय व गृहखात्यापुरतेच नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे आहे.\nमहाराष्ट्राचे सरकार पाडण्याचे कारस्थान पडद्यामागून नक्कीच सुरू आहे, पण ते पडण्याची शक्यता दिसत नाही. केंद्र सरकारने सरकारे पाडण्याच्या कामात अदृश्यपणेदेखील सहभागी होणे हा राजकीय व्यभिचारच आहे. मुंबई हायकोर्टाने मावळते गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देताच केंद्रात कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फैरी झाडल्या. नैतिकतेचा मुद्दा त्यांनी मांडला.\nही नैतिकता आज आपल्या राष्ट्रीय राजकारणात दोन बोटे जरी कोठे उरली असेल तर देशाच्या कायदा मंत्र्यांनी समोर आणावी. विरोधी पक्षाची सरकारे राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कोंडीत पकडायची, हीच सध्या नैतिकता आहे. हे देशाच्या भविष्यासाठी घातक आहे, पण देशाच्या भविष्याची चिंता सध्या तरी कोणालाच नाही. कोणाला बंगालवर विजय पताका फडकवायची आहे. कोणाला केरळ, तामीळनाडू, आसाम जिंकायचे आहे. या लढाईत महाराष्ट्राने आपला स्वाभिमान टिकवला तर महाराष्ट्राचे इमान कायम राहील संतोषात सुख आहे हे खरे. महाराष्ट्रावर ‘संतोष’ लादला जाऊ नये इतकेच,\" असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.\nLIVE: जगभरात कोरोना व्हायरसनं मृत्यू होणाऱ्यांची संख्या 40 लाखांच्या पार\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nVIDEO: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81", "date_download": "2021-06-18T02:04:22Z", "digest": "sha1:7LKELI6LEAG4MITHMLXKAJCHLAKUYI54", "length": 7914, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अजातशत्रु - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - इ.स.पू. ४६०) हा मगध वंशीय सम्राट, बिंबिसार यांचा पुत्र होता. हा भगवान महावीर आणि गौतम बुद्धांच्या समकालीन राजा होता. ह्याच्या राजवटीची इ.स.पू. ५५४ - ५२७ किंवा इ.स.पू. ४९३-४६२ अशी कालमर्यादा सांगतात. त्याने जोरदारपणे वडिलांकडून मगधचे राज्य ताब्यात घेतले आणि ���्याला तुरूंगात टाकले. त्याने लिच्छविंनी राज्य केलेल्या वज्जीविरूद्ध युद्ध केले आणि वैशाली प्रजासत्ताक जिंकला.\nबौद्ध साहित्यात आणि जैन साहित्यात कूणिक, कूणिय अशा नावांनीही अजातशत्रूचा उल्लेख आढळतो.\n३ संदर्भ आणि नोंदी\nजैन साहित्यात एकदा अजातशत्रू आपल्या नवजात मुलासमवेत मांडीवर जेवण करत असतांना अचानक त्याच्या मुलाने लघवी केली, त्यातील काही थेंब त्याच्या प्लेटवर पडले परंतु आपल्या मुलाच्या प्रेमामुळे त्याने प्लेट बदलली नाही तर थेंब स्वतःचा खांद्यावरच्या पट्ट्याने पुसले आणि त्याच प्लेटमधून खाणे चालू ठेवले. एक मॉर्सेल खाल्ल्यानंतर त्याने त्याचा समान जेवणाचा खोलीत बसलेल्या त्याच्या आई चेलानाला विचारले की, एखाद्या बापाला जशी त्याच्यासारखी प्रेमळ आणि काळजी देणे पाहिले मिळाली आहे का आणि तिच्या आईने अजातशत्रूच्या छोट्या बोटाने राजा बिंबिसाराची कहाणी सांगितली होती. हे त्याच्या हृदयाला स्पर्श झाला आणि त्याच्या वडिलांविषयीचे प्रेम जागृत झाले. एकाच वेळी त्याने कुहाडी उचलली आणि लोखंडाच्या सर्व साखळ्यांना स्वतःच तुकडे करुन आपल्या वडिलांना सोडविण्यासाठी त्याने तुरुंगात धाव घेतली. पण जेव्हा बिंबिसाराने त्याला हातात एक कुहाडी घेऊन येताना पाहिले तेव्हा तो विचार केला, ... तर मग तो मला मारायला येत आहे. यापेक्षा मी माझ्या स्वतः च्या हातांनी माझे जीवन समाप्त करू हे चांगले आहे.तत्काळ त्याने अंगठ्यापासून तलपूताचे विष काढले, डोळे मिटून \"केवली पन्नतो धम्मं सरणम पवज्जामी\" (मी केवली किंवा सर्वज्ञांनी शिकवलेल्या धर्माचा आश्रय घेतो) असा जयघोष केला आणि विष गिळून त्याने आपले जीवन संपवले. अजातशत्रुने खूप पश्चाताप केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर अजातशत्रूने आपला वाडा चंपा येथे हलविला आणि त्याला राजधानी बनवला कारण मागील राजवाड्याने त्याच्या अत्याचारी चुकीची आठवण करून देत होता.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २ डिसेंबर २०२०, at २२:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०२० र���जी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-18T03:28:21Z", "digest": "sha1:COV7FH6NEAR2DKQO2G33BTDOZVFQF2F5", "length": 13881, "nlines": 85, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "आपण लैंगिक जीवन निरोगी बनवू इच्छित असल्यास, नंतर या 9 सोप्या आणि प्रभावी चरणांचे अनुसरण करा - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nआपण लैंगिक जीवन निरोगी बनवू इच्छित असल्यास, नंतर या 9 सोप्या आणि प्रभावी चरणांचे अनुसरण करा\nवाढीव ताण आपल्या लैंगिक जीवनावर देखील परिणाम करू शकतो. परंतु निराश होऊ नका, ते परत रुळावर आणण्यासाठी आपल्याकडे काही सोप्या चरण आहेत.\nलैंगिक आरोग्य हा आपल्या आरोग्याचा आणि जीवनाच्या गुणवत्तेचा अविभाज्य भाग आहे. आपल्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणार्‍या बर्‍याच समस्या आहेत – हे घर उभारणे, कामवासना नष्ट होणे, संप्रेषणाचा अभाव आणि बर्‍याच गोष्टींमुळे असू शकते. याचा परिणाम वयामुळे देखील होतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एक उत्तम लैंगिक जीवन जगण्याची कल्पना सोडून दिली पाहिजे.\nआपल्या लैंगिक जीवनास रोमांचक बनविण्यासाठी आपण बरेच काही करू शकता. चला तर मग आपण पुढे जाऊन समजावून घ्या की आपण एक चांगले लैंगिक जीवन कसे बनवू शकता.\nआपल्या जोडीदारावर आत्मविश्वास किंवा आत्मविश्वासाचा अभाव आपल्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःला सेक्स विषयी शिक्षण देण्याची गरज आहे. आपल्या शरीरावर आणि ते कार्य कसे करते याबद्दल जाणून घ्या.\nएकमेकांवर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. चित्र: शटरस्टॉक\nइतकेच नाही तर आपण एकमेकांच्या शारीरिक लैंगिक लैंगिक क्षेत्राबद्दल शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे आपणास चालना मिळते आणि आपल्याला किती उत्तेजना आवश्यक आहे. हे छोटे बदल आपल्याला खूप मदत करू शकतात\n२. तुमचा वेळ घ्या\nसर्वप्रथम आपण करावे – आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला आरामदायक वाटणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपला वेळ घेणे योग्य आहे. आपल्या जोडीदाराशी संवाद साधण्यास प्रारंभ करा, कारण यामुळे आपल्यासाठी समाधानी लैंगिक जीवन जगणे सोपे होईल. उघडपणे बोला आणि आपल्या लैंगिक इच्छा आणि अपेक्षा सामायिक करा.\nलवचिक असल्याने तुमचे लैंगिक जीवन वाढू शकते. जर आपल्याकडे लवचिक शरीर असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीचा प्रयत्न करू शकता, कारण लैंगिक सुखात शारीरिक सामर्थ्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.\nशारीरिक लवचिकता आपले लैंगिक जीवन सुधारू शकते. प्रतिमा: शटरस्टॉक\nEnough. पुरेशी झोप घ्या\nमे २०१ in मध्ये जर्नल ऑफ लैंगिक औषधात प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, दररोज रात्री फक्त एका तासाच्या अतिरिक्त झोपेमुळे स्त्रीने तिच्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्याची शक्यता 14 टक्क्यांनी वाढविली आहे. झोपेच्या अभावामुळे आपला मूड खराब होऊ शकतो, आणि यामुळे तुमचे सेक्स ड्राईव्ह कमी होते.\nA. निरोगी आहार घ्या\nविशिष्ट अमीनो idsसिड असलेले मांस किंवा इतर पदार्थ आपले लैंगिक जीवन सुधारण्यास मदत करू शकतात. सक्रिय लैंगिक जीवनासाठी, आपल्या पोषणाची काळजी घ्या.\nआपल्या आहाराचीही काळजी घ्या. प्रतिमा: शटरस्टॉक\nगोष्टी अधिक आरामदायक बनविण्यासाठी, जेल वापरण्याचा प्रयत्न करा कारण वंगण कोरडेपणा सहज वंगण घालणारे द्रव आणि जेल सह बरे करता येतो. परंतु जर वंगण काम करत नसेल तर आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.\nExpress. आपुलकी व्यक्त करा\nजर आपण थकलेले, ताणलेले किंवा अडचणीत असाल तर आपल्या जोडीदारास चुंबन (चुंबन) देऊन आणि आपल्या मैत्रिणीशी मैत्री करुन भावनिक आणि शारीरिक संबंध बनवा. एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि यामुळे आपल्याला शारीरिक जवळीक पुन्हा स्थापित करण्यात मदत होईल.\nकेगेल व्यायाम योनीसाठी फायदेशीर आहेत. प्रतिमा: शटरस्टॉक\n8. केगलचा व्यायाम करा\nकेगेल व्यायामामुळे आपल्या पेल्विक फ्लोरचे स्नायू, पबोकॉसिगेस (पीसी) मजबूत होतात. ते त्या भागाचे रक्त परिसंचरण वाढवतात. मजबूत पीसी स्नायू उत्तेजन आणि भावनोत्कटता दरम्यान तीव्र संवेदना तयार करते.\n9. आवश्यक असल्यास मदत घ्या\nआपले कोणतेही प्रयत्न कार्य करत नसल्यास हार मानू नका. आपल्याला मदत करण्यासाठी डॉक्टरांशी बोला, समुपदेशन घ्या किंवा लैंगिक चिकित्सकांकडे संपर्क साधा.\nआपल्या नात्यात रंग भरण्यासाठी या टिपांचे अनुसरण करा\nहेही वाचा-येथे 5 कारणे आहेत जेव्हा आवश्यकतेनुसार ल्यूब वापरणे खराब नाही\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nPrevious: या 7 स्किनकेअर चुका आपल्या कोरड्या त्वचेला वाईट बनवतात, त्यांना कसे टाळायचे ते जाणून घ्या\nNext: मम्मी म्हणतात बासी अन्न प्रतिकारशक्ती नष्ट करू शकते, खरं ते शोधूया\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/12/kanamdhye-ashaprakare-theva-kanda.html", "date_download": "2021-06-18T03:31:21Z", "digest": "sha1:PYHG4G4OHDNCDM4TEOUW4DWUE6QWEXRT", "length": 9785, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "कानामध्ये अशाप्रकारे ठेवा एक रात्र कांदा, याचे चमत्कारी फायदे जाणून नेहमीच ठेवाल !", "raw_content": "\nकानामध्ये अशाप्रकारे ठेवा एक रात्र कांदा, याचे चमत्कारी फायदे जाणून नेहमीच ठेवाल \nYesMarathi डिसेंबर ११, २०२० 0 टिप्पण्या\nकांद्याचा वापर सहसा स्वयंपाकामध्ये भोजन चवदार बनवण्यासाठी केला जातो. याला सलाड म्हणून देखील वापरले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का कि भोजनाचा स्वाद वाढवणारा कांदा एक औषध म्हणून देखील वापरला जातो. कांद्यामध्ये केलिसिन आणि रायबोफ़्लेविन म्हणजे व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आढळते.\nइतकेच नव्हे तर कांद्यामध्ये जीवाणुनाशक, तणावमुक्त, वेदना निवारक, सांधीवात, मधुमेह सारख्या इतर अनेक आजारांना नियंत्रित करण्याची क्षमता असते. चला तर पाहूयात कि कांद्याचे असे कोणते फायदे आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला अद्यापही माहिती नाही.\nवास्तविक आपल्या मोज्यामध्ये कांदा ठेवून झोपल्याण्याबद्दल तुम्ही अनेक ठिकाणी वाचले ऐकले असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर विज्ञानाने देखील याची पुष्टी केली आहे कि मोज्यामध्ये कांदा ठेवून झोपल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. कांद्यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅ-सि-ड धमन्यांमध्ये जाऊन रक्त शुध्द करते. यासोबत ज्या लोकांच्या पायामध्ये चप्पल घातल्यानंतर दुर्गंधी येण्याची समस्या असते, या उपायाने हि समस्या देखील दूर होते.\nकांद्याचा उपयोग फक्त पायासाठीच नाही तर कानांसाठी देखील खूपच फायदेशीर असतो. होय कांद्याला कानामध्ये ठेवून झोपल्याने आपण अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकतो. याशिवाय ज्या लोकांना नेहमी कानामध्ये वेदना किंवा जळजळची समस्या असते त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. आता तुम्ही विचार करत असाल कि कानामध्ये कांदा कसा ठेवायचा. चला तर जाणून घेऊया हा उपाय करण्याची विधी.\nहा उपाय करण्यासाठी सर्वात पहिला एक कांदा घ्या आणि याला चांगल्या प्रकारे सोलून स्वच्छ करून धुवून घ्या. यानंतर आतमधला एक छोटा तुकडा काढून घ्या. कांद्याचा तुकडा तितकाच असावा जितका कानामध्ये फिट होईल. म्हणजे कांद्याचा तुकडा कानामध्ये घुसू नये आणि झोपल्यानंतर कानामधून बाहेर पडू नये. कांद्याच्या या तुकड्याला कानाच्या बाहेरच्या मोकळ्या भागामध्ये चांगल्या प्रकारे फिट बसवा. हा तुकडा कानामध्ये आतमध्ये जाऊ नये, नाहीतर समस्या होऊ शकते.\nहा उपाय केल्याने सकाळपर्यंत तुम्हाला कानाच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. यासोबत हा उपाय कानामधील जळजळ देखील दूर कर���ो. अशामध्ये काही दिवस हा उपाय केल्याने तुम्ही कानाबद्द्लच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता.\nकांद्यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅ-सि-ड कानामध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जळजळ आणि वेदना दूर करण्यास मदत करते. तथापि हा उपाय करताना तुम्हाला कांद्याची दुर्गंधी सहन करावी लागेल पण सकाळपर्यंत तुम्हाला आराम देखील नक्कीच मिळेल. आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी हा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-06-18T03:46:11Z", "digest": "sha1:PGNITYNZ4YXKPJKIVKC3JGQUEFOVMF2F", "length": 4469, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:संगीता व्यंकटराव मोरेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य:संगीता व्यंकटराव मोरेला जोडलेली पाने\n← सदस्य:संगीता व्यंकटराव मोरे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:संगीता व्यंकटराव मोरे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:ज ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sandesh9822 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संगीता व्यंकटराव मोरे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:रामविसं विभागीय समन्वयकांसाठी मराठी विकिपीडिया संपादनाची कार्यशाळा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३४ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22644/", "date_download": "2021-06-18T03:09:12Z", "digest": "sha1:KOVJ2JOJC7BPNFN2M45KV3HSNHVMI5MN", "length": 75477, "nlines": 268, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्रीक कला – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिक���त्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्रीक कला : प्राचीन अभिजात ग्रीक कलेचा प्रभाव यूरोपीय कलाविश्वावर अत्यंत दीर्घकालीन आहे. तो साहित्य, तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र या क्षेत्रांतही दिसून येतो. प्रमाणबद्धता आणि सुसंवाद या ग्रीक सौदर्यकल्पना ह्या प्रभावाच्या मुळाशी आहेत. ग्रीक कलेचा मुख्य आस्थाविषय माणूस हाच होय. त्याची दृश्य अभिव्यक्ती मूर्तिकलेत दिसते. लय व समतोल यांविषयीची ग्रीकांची स्वाभाविक ओढ वास्तुकलेत प्रकटली आहे तर वास्तव जगाविषयीची त्यांची गाढ आसक्ती कलशचित्रणातून साकार झाली आहे.\nग्रीक कलेची जडणघडण ज्या वातावरणात झाली, ते वातावरण प्राचीन ईजिप्तमधील वातावरणाहून सर्वस्वी भिन्न होते. भूमध्य समुद्रातील पूर्वेकडील अनेक बेटे, त्याचप्रमाणे ग्रीस आणि आशिया मायनर द्वीपकल्पांचे किनारी प्रदेश येथील हवामान सौम्यतर होते.\nक्रीट : क्रीट बेट हेच सुरुवातीस ह्या प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र होते. सु. ऐंशी वर्षांपूर्वी येथे जे उत्खनन झाले, त्यात इ. स. पू. ३ooo वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन व समृद्ध संस्कृतीचा शोध लागला. नॉससचा राजप्रासाद हा या संस्कृतीचा एक मानबिंदू होता. तो जवळजवळ सहा शतके टिकून होता. त्याच्या अंतर्भागाची रचना मानवी उपयुक्ततेच्या दृष्टीने केली असल्याने, ईजिप्शियन स्मारकवास्तूच्या अंतर्भागामध्ये दिसून येणारा वास्तुरचनाविषयक संकेतांचा ताठरपणा तेथे कमी प्रमाणात दिसतो. क्रीटमधील अशा प्रासादांच्या भिंती भित्तिलेपचित्रांनी सजविलेल्या असत. तद्वतच तेथील नित्य वापरांच्या भांड्यांवरील अलंकरण व अन्य कोरीवकाम यांवरून तत्कालीन कारागिरीच्या श्रेष्ठ दर्जाची कल्पना येते [→ क्रीट].\nमायसीनी : क्रीटमधील आलंकारिक कलांचे अनुकरण मुख्यभूमीवर – विशेषतः मायसीनीमध्ये – करण्यात आले. त्या ठिकाणी राहणाऱ्या जमातींच्या युद्धखोर प्रवृत्तीतून अवाढव्य किल्ल्यांची निर्मिती झाली. हे किल्ले मोठ्या ओबडधोबड दगडी चिऱ्यांची रचना (सायक्लोपियन) करून बांधीत असत. ह्या सायक्लोपियन चिऱ्यांचा वापर मायसीनी आणि टायरिन्झ येथील प्रासादांच्या भिंती व दरवाजे यांतही आढळतो (इ.स.पू. १६oo).\nवास्तुकला : मायसीनियन संस्कृतीचा अस्त इ.स.पू. १२oo च्या सुमारास झाला. पुढील काळात त्या ठिकाणी आदिम संस्कृतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ह्या आदिम जमातींची एक लाट ग्रीक द्वीपकल्पामध्ये घुसली. ह्या ‘डोरिक’ जमातीच्या लोकांनी बांधलेल्या आद्य वास्तुरचना म्हणजे मंदिरे होत. ही मंदिरे लाकडी असून, त्यांत देवमूर्ती ठेवण्यासाठी छोट्या भिंतींच्या खोल्यांची योजना असे. त्यांभोवती छपराचे वजन पेलण्यासाठी भरभक्कम टेकू उभारले जात. इ. स. पू. ६oo च्या सुमारास ग्रीकांनी ह्या वास्तूंची दगडी माध्यमामध्ये पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. ह्या प्रक्रियेचा परमोत्कर्ष सु. एका शतकानंतर अथेन्सच्या नगरराज्यातील वास्तूंमध्ये झाल्याचे दिसून येते.\nइ.स.पू. ४८o मध्ये ⇨ अक्रॉपलिस येथील मंदिरांचा इराणी स्वाऱ्यांमुळे विध्वंस झाला. त्यांची संगमरवरामध्ये पुनर्रचना व्हावी, असा विचार पुढे आला आणि त्यास अनुसरून पेरिक्लीझने ह्या महान कार्याची धुरा पतकरली. मंदिरप्रकल्पाचे वास्तुकाम इक्टायनस याच्याकडे, तर शिल्पकाम व अलंकरण ⇨फिडीयस याच्याकडे सोपविण्यात आले होते.\nसपाट छताच्या वास्तूची संकल्पना व रचना ग्रीकांना वंशपरंपरेने ज्ञात होती तथापि घुमट उभारून मोकळे अवकाश व्यापण्याची शक्यताही त्यांना कधी जाणवली नाही. त्याऐवजी त्यांनी स्तंभावलीचा अवलंब केला. ही स्तंभावली पाहणाराच्या नजरेला सुन्या भिंतींपेक्षा (ब्लँक वॉल) खूपच हलकी दिसत असे. तसेच तिच्या रचनेतून प्रमाणबद्धता आणि सुसंवादित्व यांचा परिणामही साधता येत असे हा परिणाम स्तंभाची उंची, रुंदी वा जाडी, स्तंभाच्या आधारघटकाचे स्वरूप व स्तंभांतील परस्पर अंतर ह्यांसारख्या घटकांची वैशिष्ट्यपूर्ण सरमिसळ करून साधत असत. अशा रीतीने सुरुवातीच्या काष्ठमंदिरांमध्ये आधारासाठी जे लाकडी टेकू वापरीत असत, त्यांची जागा आता दगडी स्तंभांनी घेतली आणि स्तंभ आडव्या दगडी तुळ्यांना म्हणजे शीर्षपादाला आधार देऊ लागले. त्यांवर उभारलेला समग्र वास्तुघटक ‘स्तंभशीर्ष’ (एन्टॅब्लेचर) म्हणून ओळखला जातो. वरच्या बाजूला तुळ्यांच्या टोकांशी सारख्या अंतरावर तीन पन्हळी (ट्रिग्लिफ) खोदलेल्या असत. ह्या पन्हळींतील जागा भरून काढण्यासाठी संगमरवरी नक्षीदार तक्तीचा (मेटोप) वापर करीत. स्तंभरचना ही स्तंभाच्या मध्यभागी किंचितसा फुगवटा व वरच्या बाजूस निमुळता होत गेलेला आकार, अशा स्वरूपाची असे. त्यामुळे स्तंभ लवचिक दिसत आणि आपले ओझे सहजपणे पेलणाऱ्या एखाद्या सजीव प्राण्यासारखी ही स्तंभरचना भासत असे.\nएकूण ग्रीक वास्तुकलेचा उगम स्तंभरचनेतूनच झाला. मंदिराचे आकारमान स्तंभांची मजबुती आणि सडसडीतपणा यांवरच अवलंबून असे. प्रमाणबद्धता व सफाई यांविषयीच्या स्वाभाविक आकर्षणातून ग्रीकांनी जी वास्तुशैली रूढ केली, ती मुख्यत्वे ‘डोरिक’, ‘आयोनिक’ व ‘कॉरिंथियन’ या तीन स्तंभरचनांनी युक्त होती.\nडोरिक शैलीमध्ये ⇨पार्थनॉनच्या मंदिराचे बांधकाम झाले. डोरिक स्तंभाचे अनलंकृत घडणीने स्तंभशीर्ष टेकूच्या वा आधारघटकाच्या यथार्थ कार्याची प्रचीती आणून देते. आयोनिक स्तंभरचना ही अधिक सडसडीत असून स्तंभशीर्ष कोरीव घडणीचे व पत्रभंगरचनेने (स्क्रॉल) युक्त असे होते. ⇨इरेक्थीयम हे अशा रचनेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण. कॉरिंथियन शैलीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे घंटाकृती स्तंभशीर्ष होय. त्यास अधोभागी काटेरी पानांच्या (अर्केथस) नक्षीकामाची जोड दिलेली असे. ही शैली अलंकरणसमृद्धीची सूचक आहे. तिचा आद्य आविष्कार अथेन्स येथील लायसीक्रेटसच्या स्मारकवास्तूमध्ये आढळतो.\nग्रीक वास्तुशिल्पीय आकाराची एक महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती मंदिरवास्तूमध्ये दिसते. मंदिराच्या रचनेत आयताकृती सुनी भिंत व तिच्याभोवती खेळवलेली एकेरी वा दुहेरी स्तंभावली हे घटक असत. देवमूर्ती गाभाऱ्यात व गर्भगृहात बसवीत असत.\nस्तंभावलीची रचना सभागृहे, बाजारपेठा अशा वास्तूंमध्येही आढळते. ग्रीकांनी नाट्यगृहाचा अत्यंत साधासुधा रचनाकल्प केला एखाद्या टेकडीच्या उतारावर मोठ्या वर्तुलखंडामध्ये नाट्यगृहाची आखणी करीत. त्यात प्रेक्षकांसाठी आसने, गायकवृंदासाठी गोलाकार जागा, ‘स्कीन’ च्या अथवा अलंकरणयुक्त पार्श्वभिंतीच्या पुढे नटांसाठी रंगमंच (प्रोसीनिअम) यांची योजना असे.\nग्रीक वास्तू ह्या दिसण्यात जरी भव्य असल्या, तरी ईजिप्शियन स्मारकवास्तूंमध्ये अवाढव्य व अफाट सामर्थ्याचा जो प्रत्यय येतो, तो त्यांच्यात दिसत नाही. त्या माणसांनी माणसांसाठी बांधलेल्या वास्तू आहेत, हे त्यांतून जाणवत राहते.\nरचनासौष्ठव, सफाई आणि सहजपणा हे ग्रीक चैतन्यवृत्तीशी संलग्न असलेले गुण त्यांच्या वास्तुकलेत साकार झाले आहेत.\nमूर्तिकला : ग्रीसमधील मूर्तिकला सुरुवातीस धार्मिक होती पुढे ती लौकिक बनली. प्रारंभी देवांना नवसप्रसंगी अर्पण करण्यासाठी मूर्तींचा उपयोग करीत. इ. स. पू. सहाव्या शतकामध्ये ग्रीक कलावंत मानवी देहरचनेचा मागोवा घेऊ लागला. मानवदेहाचे प्रतिरूपण करण्याचे नवे मार्ग शोधण्यात आले. एकवटलेल्या शरीबळाचा अत्यंत सरळ आविष्कार या दृष्टीने या शोधाची परिणती नग्न देहाच्या क्रीडापटूंची प्रतिमाशिल्पे पूर्णावस्थेस नेण्यामध्ये झाली. पारदर्शी वस्त्रावरणाचे सूचन करणाऱ्या स्त्रीमूर्तीही घडविण्यात आल्या. वस्त्रविभूषित शिल्पनमुने उभे करण्यास त्यांचा आधार पुढे घेण्यात आला. अथेन्समधील कलावंतांनी हे सर्व प्रभाव आत्मसात केले. अक्रॉपलिसजवळ भग्नावस्थेत सापडलेली वस्त्रावृत युवतींची तीस शिल्पे या शैलीची नमुनेदार उदाहरणे होत. सिफ्‌नॉस बेटाच्या संपन्न नागरिकांनी करवून घेतलेला डेल्फायच्या कोशागारातील जो शिल्पपट्ट आहे त्यातील मूर्ती आर्ष ग्रीक मूर्तिकलेचे ठळक उदाहरण होय. ईजायना येथील ॲफाइयाच्या मंदिरातील संगमरवरी मूर्तींचे अवशेष याच प्रकारची उदाहरणे होत. याचा काळ इ. स. पू. ५oo ते ४८o हा होय. नग्न मूर्ती पूर्ण गोलाईच्या व सफाईदार असून त्यांतून शारीरदृष्ट्या अचूकपणा पाळलेला दिसतो. ऑलिंपिया येथील झ्यूसच्या मंदिराच्या त्रिकोणिकेवरील शिल्पामध्ये लॅपिथ्स व सेंटॉर्स यांच्यातील संघर्षात्मक हालचालींचे लयबद्ध शिल्पांकन आहे. शिल्परचनेच्या समग्र सुरावटीतूनच ही लय निर्माण झालेली असते. हालचालींचा हा मुक्त आविष्कार ग्रीक कलेच्या अभिजात कालखंडाची पायवाट तयार करतो.\nआर्षकालीन मूळ कलाकृती उत्खननांमध्ये सापडल्या आहेत. परंतु नंतरच्या अभिजात काळातील अनेक शिल्पाकृती ब्राँझमधील मूळ ग्रीक शिल्पाकृतींवरून तयार केलेल्या संगमरवरी रोमन प्रतिकृतींच्या रूपातच केवळ आपल्याला दिसतात. उदा., मायरनच्या डिस्क्स थ्रोअर (इ.स.पू.सु. ४६o–४५o) या ब्राँझ शिल्पाच्या अनेक रोमन प्रतिकृती आहेत. या कलाकृतीत हालचालींचे नियम पूर्णत्वाने व्यक्त होतात. स्नायूंचे आकुंचन व प्रसरण यांचा संयोग दिसतो. थाळी फेकताना शरीराला पडलेला पीळ अचूक दाखविला आहे. शरीराचे धड समोरून, तर हातपाय एका बाजूने दिसतील, अशा तऱ्हेने दर्शविले आहेत. पुरुषदेहाचे हे चित्र अवयवांचे लक्षणीय रूप ध्यानी घेऊन कल्पिले आहे. ही ईजिप्शियनांची कलाशैली होती. पण इथे ती आधीच्या व नंतरच्या हालचालींची जाण देणारा एक उत्कट क्षण पकडण्यासाठी सर्जनशील रूपात अवतरली आहे.\nडेल्फाय येथील चॅरिऑटिअर (इ.स.पू.सु. ४७५–४७o) हे ब्राँझ शिल्प ही या काळातील आणखी एक प्रसिद्ध कलाकृती. या मूर्तीच्या अत्यंत संयमित हालचालींमधून पूर्ण स्वातंत्र्य सूचित केलेले आहे.\nशिल्पकलेचे ओतीव रूप ध्यानी घेऊन घडविलेली ग्रीक चैतन्याची उच्चतम अभिव्यक्ती फिडीयसच्या कृतींमध्ये दिसते. ऑलिंपिया येथील झ्यूसची बैठी मूर्ती ही त्याच्या अनेक प्रसिद्ध कृतींपैकी एक होय. ती अनेक मूल्यवान साधने, काळे संगमरवर, एबनी लाकूड आणि रत्ने यांपासून बनविलेली होती. हा मूळ पुतळा नष्ट झालेला आहे, तसेच त्याच्या नाणी व रत्ने यांवरील छोट्या प्रतिकृतींखेरीज अन्य प्रतिकृतीही जपून ठेवलेल्या नाहीत. परंतु फिडीयसच्या मूळ कृती पाहण्याची संधी ज्यांना मिळाली, त्यांनी या कृती पाहणाऱ्याला कशा भारून टाकीत, याचे परिणामकारी वर्णन केलेले आहे. प्राचीन ग्रांथिक पुराव्यावरून एका हाती भाला व दुसऱ्या हातात शिरस्त्राण घेतलेल्या अथीनाची पूर्णाकारी शिल्पाकृती अक्रॉपलिस येथे उभारलेली होती. तिच्या संगमरवरी रोमन प्रतिकृतीवरून तारुण्याने सळसळत असलेली ही देवता अथेनियन लोकांना कशी दिसली असेल, याची कल्पना येते.\nफिडीयसच्या शिल्पप्रतिभेची परिपूर्ण अभिव्यक्ती पार्थनॉन येथील शिल्पांच्या निर्मितीमध्ये दिसते. त्याचा अथीना पार्थनॉसचा प्रख्यात पुतळा इ.स.पू. ४४७–४३२ च्या दरम्यान उभारला गेला. तो १२·१९ मी. उंच असून, त्याच्या लाकडी गाभ्यावर ब्राँझ, चांदी, सुवर्ण व हस्तिदंत वापरलेले ���ोते. हा मूळ पुतळा अर्थात नष्ट झाला आहे. पण त्याची छोटीशी रोमन प्रतिकृती मूळ निर्मितीची झलक दाखवून जाते.\nअसा केवळ एखाददुसरा पुतळाच नव्हे तर पार्थनॉनच्या शिल्पसजावटीमागची एकूण संकल्पनाच या निर्मितीमागील फिडीयसच्या मार्गदर्शक अस्तित्वाची प्रचीती देते. पूर्वेकडील त्रिकोणिकेवर अथीनाच्या जन्माचे दृश्य आहे, तर पश्चिमभागावर तिचा पोसायडनशी झालेला कलह दर्शविला आहे. तिच्या संगमरवरी तक्तीवर इतर कथानकांबरोबरच देव व राक्षस तसेच ग्रीक व ॲमेझॉन यांच्यामधील युद्धे दाखविली आहेत. परंतु फिडीयसची अत्यंत प्रभावी शिल्पसिद्धी म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरील वरच्या भागावरील शिल्पपट्ट. त्यात अक्रॉपलिसच्या मंदिराकडे निघालेल्या पॅनॅथीनीच्या मिरवणुकीच्या दृश्यामधे रेखाटलेल्या ३५o मानवप्रतिमा, २oo जनावरे (घोडे व बलि-पशू) वेधक आहेत. १६o मी. लांब आणि o·९९ मी. उंच असलेल्या या पृष्ठभागावर अपोत्थित शिल्पाच्या सर्व शक्यता हाताळलेल्या दिसतात. त्यात रंग वापरले होते. शस्त्रे व घोड्यांचे साज धातूपासून बनविले होते. एकमेळाने हालचाल करणाऱ्या या सर्व आकृती समारंभाच्या पवित्र वातावरणाने भारावलेल्या दिसतात. सुंदर शरीरे व उंची वस्त्रे यांचा मिलाफ, वस्त्रांच्या घड्यांतून व्यक्त होणारा, कौशल्यपूर्वक घडविलेला शरीराकार ह्या वैशिष्ट्यांनी या उत्थित शिल्पाकृतींना एक प्रकारची रूपणात्मक परिपूर्णता प्राप्त करून दिली.\nपॉलिक्लीटस हा या काळातील दुसरा ख्यातनाम शिल्पकार. त्याने क्रीडापटू व वीरपुरुष यांच्या अभिजात प्रतिमा निर्माण करून पुरुषमूर्तीची आदर्श प्रमाणे आणि नियम सिद्ध केले. त्याची शिल्पनिर्मिती ब्राँझमध्ये असून द स्पिअर बेअरर, द फिलेटबाइंडर आणि ॲमेझॉन (इ.स.पू. ४५o–४४o) या शिल्पांच्या रोमन प्रतिकृतींवरून त्याच्या शैलीचे वेगळेपण प्रत्ययास येते.\nइ.स.पू. चौथ्या शतकात ग्रीक शिल्पकलेमधील संक्रमणावस्था दिसून येते. स्कोपसच्या शिल्पनिर्मितीचे अवशेष टीजीयामधील अथीना एलियाच्या मंदिराच्या उत्खननात मिळाले. त्याच्या शिल्पांमध्ये फिडीयसच्या निर्मितीमधील शांत, सौम्य भावांपेक्षा वेगळेच दुःखमय व रौद्र भाव प्रकटले आहेत. प्रॅक्सीटेलीझ हा नग्न स्त्रीमूर्ती शिल्पित करणारा पहिलाच अथेनियन शिल्पकार (द ॲफ्रोडाइटी ऑफ नाइडस इ.स.पू.सु. ३५o–३३o). ज्याची कलानिर���मिती मूळ रूपात आपल्यासमोर आहे, असा हा पहिलाच श्रेष्ठ ग्रीक शिल्पकार असावा. त्याची हर्मीझ विथ द इन्फंट डायोनायसस (इ.स.पू.सु. ३५o–३३o) ही संगमरवरी मूर्ती तिच्या भावपूर्ण सौम्यतेमुळे तसेच तीत शिल्पप्रतिमानापेक्षा चित्रसंकल्पनेस प्राप्त झालेल्या प्राधान्यामुळे उठावदार दिसते. ब्राँझमध्ये निर्मिती करणारा लायसिपस हा त्याच्या शिल्पाकृतींना त्याने दिलेल्या कोमलपणामुळे अधिक परिचित आहे. त्याच्या ॲपॉक्सिओमिनॉस (इ.स.पू.सु. ३२o) ह्या क्रीडापटूच्या ब्राँझ पुतळ्याची एक संगमरवरी प्रतिकृती उपलब्ध आहे. तीमध्ये त्याच्या शैलीची निदर्शक अशी शरीराची सडपातळ प्रमाणबद्धता व केशरचनेचे सूक्ष्म तपशीलवार चित्रण दिसून येते. त्याने घडविलेल्या हेड ऑफ सॉक्रेटीसच्या (इ.स.पू.सु. ३५o) रोमन प्रतिकृतीवरूनही त्या कालखंडात ग्रीक कलेमध्ये व्यक्तिविशिष्ट घटकांच्या चित्रणावर जो भर दिला जात असे, त्याचा प्रत्यय येतो. या नामवंत शिल्पकाराला अलेक्झांडरच्या अनेक शिल्पप्रतिमा घडविण्याचे काम दिले होते. एकंदरीत या काळात शिल्परचनेतील सुसंवादित्वापेक्षा मानवप्रतिमांचे वास्तवचित्रण करण्याकडे कलावंतांचा विशेष कल दिसून येतो.\nअलेक्झांडरने आपले साम्राज्य स्थापन केल्यानंतर, तत्पूर्वी काही ग्रीक नगरांपुरत्याच मर्यादित असलेल्या ग्रीक कलेने आपली सीमा ओलांडली. जगाच्या फार मोठ्या भागातील कलाभिव्यक्तीवर ग्रीक कलेचा प्रभाव पडू लागला. या कालखंडातील कला ‘ग्रीकांश कला’ (हेलेनिस्टिक आर्ट) म्हणून ओळखली जाते.\nग्रीकांश कला : (इ.स.पू. ३२३–१४६). या काळात अथेन्स हेच जरी अभिजात कलेचे प्रमुख केंद्र असले, तरी ॲलेक्झांड्रियालाही महत्त्व प्राप्त झाले. पण त्यातही आशिया मायनरमधील पर्गाममचा फार मोठा वाटा आहे. द डाइंग गॉल हे या संप्रदायाच्या शिल्पनिर्मितीचे एक उत्कृष्ट उदाहरण. त्यात दुःखभाव आणि वेदना यांचे अतिशय समर्थ आणि सखोल प्रकटीकरण घडविले आहे. झ्यूसच्या प्रख्यात वेदीवरील दोन विस्तृत शिल्पपट्टही उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी देवदानवांचे युद्ध शिल्पांकित करणाऱ्या मोठ्या शिल्पपट्टामध्ये परस्परांत गुरफटलेल्या प्रतिमांचा बंदिस्त व प्रभावी रचनाबंध दिसून येतो.\nग्रीकांश कालखंडाच्या उत्तरपर्वातील व्हीनस द मिलो (इ.स.पू.सु. १५o) ही एका अनामिक शिल्पकाराची उत्कृष्ट कलाकृती. ���ा मूर्तीचा सस्मित चेहरा आणि स्वप्नाळू भाव प्रॅक्सीटेलीझच्या शैलीचा प्रभाव सूचित करतात, तर तिची भव्योदात्तता व प्रतिमानातील रुंदी फिडीयसच्या कलानिर्मितीशी तिचे नाते दाखवून देतात. या काळातील दुसरी एक उल्लेखनीय शिल्पाकृती विंग्ड व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस (इ.स.पू.सु. १८o) ही होय. ती नाविक यशाबद्दलच्या नवसपूर्तीसाठी निर्माण केलेली असावी. पंख असलेली ही देवता गलबताच्या नाळेवर संथपणे उतरत असावी, तशी दिसते. तिची जोमदार पण सुंदर हालचाल ग्रीकांश कलेचे वैशिष्ट्य दाखविते. रोड्झ येथे इ.स.पू. २८o च्या सुमारास जो सूर्यदेवाचा ब्राँझ पुतळा उभारला गेला, त्यावरही ग्रीकांश परंपरेचे वर्चस्व दिसते. हा भव्य पुतळा पुरातनकालीन सात आश्चर्यांपैकी एक गणला जात असे. तो इ.स.पू. २२४ मध्ये भूकंपात नष्ट झाला.\nइ.स.पू. पहिल्या शतकात रोड्झ येथे ॲजेसॅन्डर, अथीनोडोरस व पॉलिडोरस या तीन शिल्पकारांनी मिळून निर्मिलेला लोकून (इ.स.पू.सु. ५o) हा प्रख्यात शिल्पसमूह ही ग्रीक कलेतील शेवटची स्वतंत्र निर्मिती. ट्रोजन धर्मगुरू आणि त्याचे पुत्र यांची राक्षसी सर्पांबरोबर चाललेली प्राणांतिक झुंज त्यात दाखविलेली आहे. हा पुतळा १५o६ मध्ये मिळाला. प्रबोधनकालीन कलावंतावर त्याचा फार मोठा प्रभाव होता. त्यात शिल्पबद्ध केलेल्या हालचाली व अस्वस्थ भाव आजही स्तुत्य वाटतात.\nग्रीक शिल्पकलेचा इतिहास पुन्हा सिद्ध करण्यासाठी मूळ शिल्पाकृतींचे भग्नावशेष अथवा त्यांच्या संगमरवरी प्रतिकृती उपकारक ठरतात. मानवी देहाचे गतिशील रूप प्रत्ययकारीपणे चित्रित करण्याचे त्यांचे सुरुवातीचे अडखळते प्रयत्न आपण पाहतो. तसेच गतीचे शिल्पांकन करण्यातील पहिलेवहिले यशही नजरेत भरते. भौमितिक रचनाबंधाचे ज्ञान असलेल्या या कलावंतांनी शिल्पपट्टातील आकृत्यांची रचना व विभागणी मोठ्या कौशल्याने केली. मानवी शरीराकाराभोवती सहज, मुक्तपणे वस्त्रांच्या लपेटी रचून त्यांनी कलाकृतीतील सुसंवादित्व प्रकट केले. ग्रीक कलेच्या अभिजात कालखंडामध्ये व्यक्तिगत आणि प्रारूपिक (टिपिकल) वैशिष्ट्यांचा एक नाजुक समतोल साधण्यात आला होता. मूर्तिशिल्पे देहाचे जिवंत सौंदर्य व सौष्ठव साकार करीत असत. पुढील ग्रीकांश कालखंडात ही मूतिशिल्पे अधिक चैतन्यशील व जिवंत भासू लागली. या शिल्पकारांनी व्यक्तींच्या चेहऱ्यांवरील वैशिष्ट्���पूर्ण छटा शिल्पांतून टिपून घेण्याचे कौशल्य व्यक्त केले व त्यातून आपल्याला आज अभिप्रेत असलेल्या अर्थाने खरीखुरी व्यक्तिचित्रे (पोर्ट्रेट्स) निर्माण झाली.\nचित्रकला : आपेलीझ, झ्यूक्‌सीस, पॉलिग्नोटस यांसारख्या अनेक श्रेष्ठ ग्रीक चित्रकारांच्या कलाकृती कालौघात नष्ट झाल्या आहेत. तथापि त्यांच्या कलाकृतींची वर्णने ग्रीक लेखकांनी केलेली आहेत. तसेच ग्रीक कलशांवरील त्यांच्या चित्ररचना त्यांच्या शैलीच्या मूलतत्त्वांचा यथार्थ प्रत्यय घडवितात. इ.स.पू. पंधराव्या शतकापासूनचे त्यांचे नमुने उपलब्ध आहेत. या रंगीत मुक्तिकाशिल्पांच्या आद्य नमुन्यांमध्ये भौमितिक चित्रणप्रवृत्ती तसेच पानाफुलांची समृद्ध अलंकरण-ज्ञापके (मोटिफ्‌स) दिसून येतात.\nडोरियन लोकांनी भौमितिक अलंकरणशैलीवर भर दिला. इ.स.पू. नवव्या शतकात प्रथमच कलशावरच्या अलंकरणपट्टामध्ये काटकोनाकृती जाळीच्या नक्षीचा (फ्रेट अथवा की पॅटर्न) वापर केलेला दिसतो. या भौमितिक कलशांचे पृष्ठभाग काळ्या रंगाचे होते आधीच्या चिकणमातीच्या पृष्ठांच्या कलशांपेक्षा त्यामुळेच ते वेगळे भासत.\nउत्तरकालीन कथनात्मक चित्रणाच्या प्रवृत्तीमुळे भौमितिक अप्रतिरूपणाचे बंधन नाहीसे झाले. इ.स.पू. आठव्या शतकामध्ये अत्यंसंस्कारविधींच्या चित्रणासाठी ‘अँफोरा’ (दोन मुठींचा मद्यकुंभ), ‘क्रेटर’ (मिश्रणपात्र) यांसारख्या मोठ्या कलशांचा वापर होऊ लागला. डीपिलॉन (अथेन्सचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार) येथील ‘ॲटिक’ शैलीतील मोठमोठे कलश अशा प्रकारचे आहेत. त्यांतील एका अस्थिकलशाची चित्रचौकट जवळजवळ १·८२ मी. उंच असून, तीत मृतावस्थेतील एक मनुष्य आणि त्याच्याभोवती जमलेला दुःखी जनांचा समुदाय ह्यांचे चित्रण आहे. मानवी आकृत्यांची तिमिरचित्रे रेखाटली असून, ताटीखालच्या भागात मृताला अंतिम प्रवासास नेण्यासाठी घोडे जोडलेला रथ सज्ज असल्याचे दृश्य आहे. काटकोनाकृती जाळीची नक्षी, मोठमोठी साधी वर्तुळे यांच्या अलंकरणाने मधली जागा भरून काढली आहे. त्यातून एखाद्या चित्रजवनिकेत विणल्यासारख्या मानवी आकृत्या उठून दिसतात.\nइ.स.पू. सातव्या शतकात पौर्वात्यीकरणाने युक्त अशा ज्ञापकांचा (उदा., स्फिंक्स, ग्रिफिक्स यांसारख्या राक्षसी प्रतिमा, कमळे इ.) अवलंब अलंकरणामध्ये होऊ लागला. ही सजावट भौमितिक शैलीपेक्षा अधिक सफाईदार हो���ी. हे अलंकरणरूप रोड्झ येथील एका थाळीमध्ये स्पष्टपणे चित्रित झाले आहे. त्यात हेक्टर व मेनलेअस हे दोन योद्धे यूफोर्बसच्या मृत देहावरून झगडताना दाखविले आहेत.\nआर्षकालीन मूर्तिकलेतील जोम आर्षकालीन चित्रकलेतही दिसतो. कलशचित्रणामध्ये मानवी व्यवहारावर अधिक भर दिला असल्याचे दिसून येते. कारण. इ.स.पू. सहाव्या शतकापासून ग्रीक चित्रकला पूर्वकालीन पौर्वात्यीकरणाच्या प्रभावापासून निश्चितपणे दूर जाऊ लागली. कलाशावरील अलंकरणात हळूहळू मानवी आकृत्यांना महत्त्व येऊ लागले. पूर्वी छोट्या क्षेत्रामध्ये विविध रंगांचा केला जाणारा वापर ह्या काळ्या रंगाच्या आकृतिशैलीमध्ये कमी होऊ लागला. चिकणमातीच्या उबदार लाल पृष्ठावर काळ्या तकतकीत, चमकदार आकृत्या विरोधाभासाने उठून दिसत. या आकृत्यांच्या रेखाटनामध्ये सूक्ष्म व विविधांगी निरीक्षण जाणवते.\nया कालखंडातील एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘फँक्वाइझ व्हाझ’ (इ.स.पू. ५७o–५६o) होय. या मोठ्या मद्यकुंभाला सर्पिलाकृती मुठी होत्या. क्लायटियस हा चित्रकार व एर्गोटिमॉस हा कुंभार यांची ही संयुक्त निर्मिती. या कलशाचा तळभाग व मुख यांच्या दरम्यानच्या भागात विविध प्रतिमांचे विश्वच जणू चित्रित केले आहे. रानडुकराची शिकार, पॅट्रोक्लसच्या मृत्यूनंतर योजलेल्या क्रीडास्पर्धा, थेटिसच्या विवाहप्रसंगी निघालेली देवांची मिरवणूक हे या कलशचित्रणाचे काही विषय. ही शैली चित्रखचित पण रेखीव आहे. व्यक्तीचे एका बाजूने दिसणारे खांदे व समोरून दिसणारे रूप, तसेच जलद गती सूचित करण्यासाठी वाकलेल्या गुडघ्यांचे केलेले सांकेतिक चित्रण यांतून आर्षकालीन प्रभावाच्या खुणा दिसतात. मात्र त्यांतूनही चित्रणाचा रेखीवपणा ठळकपणे नजरेत भरतो आणि तो चित्राचा भाग म्हणून तसेच स्वतंत्रपणेही पूर्ण विकसित झालेला दिसतो.\nकाही काळानंतर ह्या कोरीव अलंकरणपट्टांतून मोठ्या आकृत्या असलेल्या एकाच चित्रावर भर दिला जाऊ लागला. एक्झिकियस आणि अमासिस हे या प्रगल्भ आर्ष शैलीतील प्रमुख कलाकार होत. सध्या व्हॅटिकनमध्ये असलेल्या एका मद्यकुंभावर फाशांच्या खेळात मग्न असलेल्या एजॅक्स व आकिलीझ यांचे चित्रण आहे (इ.स.पू.सु. ५५o–५४o). ही चित्ररचना प्रमाणशीर व सममित असली, तरी चित्रित व्यक्तींच्या अवयवांना मोजक्याच रेषांनी अशा प्रकारे गोलाई दिली आहे, की त्यामुळे ���ा संपूर्ण दृश्याला एक रूपणात्मक परिमाण लाभले आहे व ह्या दोन योद्धांच्या चेहऱ्यांवरील एकाग्रभावामुळे त्या क्षणाचे चित्रांकन भावपूर्ण बनले आहे.\nही शैली ग्रीक कलेतील मूलगामी बदल दर्शविते. ग्रीक चित्रकार त्या काळात ग्रीक शिल्पकारांपेक्षा अधिक विख्यात होते, हे लक्षात घेता हा बदल विशेष महत्त्वाचा ठरतो. ठसठशीत बाह्यरेषा आणि समतोल चित्ररचना ह्या ईजिप्शियन कलावैशिष्ट्यांना इथे महत्त्व असले, तरी ईजिप्शियन शैलीतील ताठरपणा या कलशावरील आकृत्यांमध्ये अभावानेच दिसते. आता चित्रकार स्वतः जे प्रत्यक्षात पाहतो तेच चित्रित करताना दिसतो. एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून त्याला न दिसणारे तपशील, जरी ते त्याला ज्ञात असले तरी, चित्रामध्ये भरण्याचा आग्रह तो धरत नाही. यातूनच चित्रकलेतील बहिःसंक्षेपणाच्या (फोर शॉर्टनिंग) तत्त्वाचा उदय झाला. कलेतिहासातील ही फार महत्त्वाची घटना होय. कलाक्षेत्रात हा शोध ज्या काळात लागला, त्या काळातच अथेन्सला ग्रीसच्या सामाजिक व राजकीय जीवनात फार महत्त्व प्राप्त होऊ लागले होते. अल्पावधीतच ‘ॲटिका’ला कलाक्षेत्रामध्ये प्राधान्य मिळाले. इ.स.पू. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांतच अँडोसिड्सच्या कलानिकेतनामध्ये कलशचित्रणाच्या नवप्रवाहास चालना मिळाली. नवनवीन तंत्रे वापरात आली. कलावंतांनी काळ्या चकाकीच्या पार्श्वभूमीवर लाल आकृत्या रंगविण्याची प्रक्रिया सुरू केली. तिमिरचित्रांच्या आवाक्याबाहेर असलेली रूपणात्मकता या चिकणमातीच्या रंगाच्या आकृत्यांना लाभली. त्यांत चित्रतपशील हत्यारांनी खोदला न जाता रंगविला जाऊ लागला. इ. स. पू. पाचव्या शतकातील ‘ॲटिक’ कलशचित्रणाचे प्रमुख नमुने लाल आकृत्यांनी युक्त होते. आर्षकालापेक्षा या काळातच आधिक्याने कलशचित्रणावर भित्तिचित्रांचा परिणाम झालेला दिसतो. उपयोजित कलेतील या प्रभावांचा अपवाद वगळता, या भित्तिचित्रांच्या सर्व खुणा पूर्णपणे लोपल्या आहेत. निओबीड या चित्रकाराने एका मिश्रणकलशावर वीरपुरुषांच्या भेटीचे चित्रण केले आहे. कलशपृष्ठावरील आकृत्यांची जमिनीच्या पट्ट्यांतील विमुक्त विभागणी पॉलिग्नोटसच्या भित्तिचित्रांचा अभाव सूचित करते. चित्रणातील अवकाशयोजन एकात्म नाही. परस्परांना भेटणाऱ्या व्यक्तिप्रतिमा, शरीराच्या यथादर्शनामुळे, आपापल्या अवकाशांमध्ये स्वतंत्रपणे उभ्या असाव्यात, तशा दिसतात.\nचित्रकलेच्या खूप जवळपास येणारे अलंकरण ‘लेकिथॉस’ (अंत्यविधीसाठी वापरावयाचे तैलदीप) कलशांवर आढळते. या उंच आणि अरुंद गळ्यांच्या दंडगोलाकृती कलशांचे पृष्ठभाग पांढरे असत व त्यांवर बहुधा गिलाव्यांवरील (स्टको) चित्रांचे अनुकरण करून चित्रे रेखाटत असत. क्लिओफन चित्रकाराच्या लाल आकृत्यांच्या ‘स्टॅम्नॉस’ वर (रुंद तोंडाचा आणि आडव्या मुठींचा मद्यकुंभ) एका तरुण स्त्रीचा निरोप घेणारा योद्धा दर्शविला आहे (इ.स.पू. ४३o). या दृश्यातील वातावरण शांत व अंतर्मुख करणारे असून, ते पार्थनॉनच्या शिल्पपट्टातील मिरवणुकीच्या दृश्यामध्ये जो उदात्त गंभीर भाव आहे, त्याच्याशी मिळतेजुळते आहे. या काळातील कलशचित्रणावर ग्रीक अभिजात कलेतील आदर्शांचा, विशेषतः फिडीयसच्या शिल्पाकृतींचा, प्रभाव पडलेला दिसून येतो.\nयानंतरच्या काळात मृत्पात्रे अलंकृत करण्याकडे कल वाढू लागला. याचे उदाहरण मिडिआसच्या कृतींमध्ये दिसते (इ.स.पू.सु. ४२o). इ. स. पू. चौथे शतक हे वैविध्याचे पर्व होते. पाऱ्हासिस व झ्यूक्‌सीस यांसारख्या मोठ्या चित्रकारांनी नवनवी तंत्रे निर्माण केली. त्यांशिवाय युफ्रेनॉर, पॉसिअस, निशिअस, आपेलिझ व प्रोटॉजेनीझ यांचेही निर्देश ग्रंथांतून आढळतात. त्यांनी युद्धदृश्यांची गुंतागुंतीची चित्ररचना तसेच संमिश्र आणि सुसंवादी रंगसंयोजन केले, असे म्हटले जाते. त्यांपैकी काहींनी स्थिरचित्रण व ऐतिहासिक चौकटचित्रण या प्रकारांत प्रावीण्य मिळविले. त्यांनी केवढे समृद्ध विश्व निर्मिले होते, ह्याची उपलब्ध तुरळक पुराव्यांवरून अंधुकशी कल्पना येते. या काळातील एकही चित्र वा भित्तिलेपचित्र आज शिल्लक राहिलेले नाही. तथापि पॉसेनिअसने गाईड टू ग्रीसमध्ये तत्कालीन (दुसरे शतक) उपलब्ध कलाकृतींचे उल्लेख केलेले आहेत.\nभव्य कलास्मारकांकडे कल असलेल्या ग्रीकांनी कनिष्ठ कलाप्रकारांमध्येही – विशेषत्वाने मृत्पात्रीमध्ये – लक्षणीय निर्मिती केली. त्यांनी आपल्या कलशांना त्यांच्या विविधांगी उपयुक्ततेस अनुसरून अनेक स्पृहणीय आकार दिले. ‘किलिक्स’ हे पेयपात्र होते तर ‘अँफोरा’ हा दोन मुठींचा कलश मद्य व इतर द्रवपदार्थ साठविण्यासाठी घडविला होता. ‘क्रेटर’ हे पदार्थ एकमेकांत मिसळण्यासाठी वापरण्याचे मिश्रणपात्र होते. या कलशां���ाठी ग्रीक कारागिरांनी अतिशय सुंदर अशी अलंकरणशैली निर्माण केली.\nग्रीक कारागिरांनी रत्नांवर आकृत्या कोरून व त्यांचे मेणात वा धातूमध्ये छाप उठवून त्यांपासून मुद्रा घडविल्या. मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी कुलुप-किल्ल्यांऐवजी तसेच सह्यांदाखलही या मुद्रांचा उपयोग केला जात असे. फिडीयस हा जसा शिल्पकलेतील नैपुण्याबद्दल प्रख्यात होता तसेच पेरॉसचा डेक्झामेनॉस (इ.स.पू. पाचवे शतक) हा रत्नांवरील कोरीवकामासाठी नावाजलेला होता. त्याकाळी अतिशय सफाईने व कौशल्यपूर्वक रत्‍ने कोरली जात. ग्रीक कलाशैलींचे व त्यांतील बदलांचे सर्व पडसाद रत्नांच्या या अगदी लहान कामातदेखील उमटत होते. त्यात पुराणकथांतील तसेच दैनंदिन जीवनातील विषय वारंवार दिसत. प्राणी व मानवी आकृत्या अतिशय रेखीवपणे व नाजुकपणे कोरल्या जात. ग्रीक नाणी त्यांतील वैविध्य, नावीन्य आणि चित्रसौंदर्य यांसाठी प्रख्यात होती. ब्राँझ या माध्यमाचा वापर केवळ शिल्पकलेसाठीच नव्हे तर घरगुती वस्तू व भांडी, कलश, आरसे यांसाठीही केला जात असे. ग्रीकांश कालखंडातील चांदीच्या वस्तूंचे काही उत्कृष्ट नमुने अद्यापही पहावयास मिळतात.\nग्रीक कलेने एकूण कलाविश्वात अतिशय मोलाची भर घातली. ग्रीकांनी वास्तुकलेमध्ये\nरचनातत्त्वांचा – विशेषतः स्तंभरचनांचा – अवलंब केला व विकासही घडवून आणला. पुढे या रचनांचा यूरोपीय वास्तुकलेच्या विकासामध्ये फार मोठा प्रभाव पडला. त्यांनी मूर्तिकलेमध्ये नैसर्गिक आकार, सुसंवादी रचना व शिल्पसौष्ठव या कलातत्त्वांवर भर दिला. ही तत्त्वे पुढे मानवप्रतिमेच्या शिल्पांकनासाठी एखाद्या शास्त्रनियमासारखी (कॅनन) प्रमाणभूत ठरली. ग्रीकांनी चित्रकलेच्या क्षेत्रात बहिःसंक्षेपणाच्या तत्त्वाचा शोध लावला. पश्चिमेकडील सर्वच कलानिर्मिती या तत्त्वाने प्रभावित झाली आहे.\nपहा : अभिजाततावाद रोमन कला.\nमेहता, कुमुद (इं.) इनामदार, श्री. दे. कुलकर्णी, सुधा (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-18T02:07:23Z", "digest": "sha1:73SYWRLR6YKCCR4MN5QV33J2SW54RICS", "length": 10814, "nlines": 83, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "एसबीआय बँक पासबुक: ऑनलाइन अद्यतनित कसे करावे हे जाणून घ्या एसबीआय बँक पासबुक अद्ययावत कसे करावे हे येथे जाणून घ्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nएसबीआय बँक पासबुक: ऑनलाइन अद्यतनित कसे करावे हे जाणून घ्या एसबीआय बँक पासबुक अद्ययावत कसे करावे हे येथे जाणून घ्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही\nपासबुक काही क्लिकमध्ये अद्यतनित केले जाईल\nपासबुकमध्ये आपण बचत खाते, रेकॉर्डिंग खाते आणि पीपीएफ खाते मुद्रित करू शकता. मशीन स्वतः एक स्वयंचलित मुद्रण मशीन आहे, एटीएमसह फिट आहे. एसबीआयच्या म्हणण्यानुसार आता पासबुक अद्ययावत करण्यासाठी लाइन लावण्याची गरज नाही. आपण मशीनमधूनच काही क्लिकवर पासबुक अद्यतनित आणि मुद्रित करू शकता. योनो लाइट अ‍ॅपमध्ये आपण एम-पासबुक वैशिष्ट्याद्वारेही आपला पासबुक अद्यतनित करू शकता असेही बँकेने म्हटले आहे.\nते कसे कार्य करते ते जाणून घ्या\nमशीन प्रिंटचे काम स्वतःच बारकोड तंत���रज्ञानावर आधारित असल्याने आपण प्रथम आपल्या शाखेत जा आणि बारकोड स्टिकर मिळवा.\nआता आपल्याला कियोस्क मशीनवर यावे लागेल आणि आपली भाषा निवडावी लागेल.\nयेथे पासबुकचे शेवटचे छापील पृष्ठ उघड करावे लागेल.\nएका पानावर एकापेक्षा जास्त पृष्ठ छापले असल्यास पृष्ठ फ्लिप करा\nहे काम कोणत्याही मेहनत आणि कमी वेळेशिवाय खूप सोपे आहे.\nएसबीआय योनो अॅपद्वारे यासारखे पासबुक पहा\nसर्व प्रथम, प्ले स्टोअर वरून एसबीआयचे योनो अॅप डाउनलोड करा.\nत्यानंतर या अ‍ॅपवर लॉगिन करा.\nलॉगिन नंतर, आपल्याला खात्यावर क्लिक करावे लागेल.\nयानंतर आपण माय बॅलन्स वर क्लिक करा.\nयात तुम्हाला बचत खाते निवडावे लागेल.\nआता आपण mPassbook पाहू शकता.\nआपल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती एमपासबुकमध्ये आढळेल.\nसेल्फ सर्व्हिस पासबुक प्रिंटर एक स्वयंचलित मशीन आहे ज्यामध्ये ग्राहक त्यांचे स्वतःचे पासबुक मुद्रित करू शकतात. हे एक खास मशीन आहे.\nइंटरनेट बँकिंगद्वारे स्टेटमेंट तपासा\nसर्व प्रथम, बँकेच्या वेबसाइटवर https://www.onlinesbi.com/ वर भेट देऊन इंटरनेट बँकिंगवर लॉगिन करा.\nत्यानंतर माझी खाती आणि प्रोफाइल वर जा.\nआता अकाउंट स्टेटमेंटवर जा. हा पर्याय आपल्यास डावीकडील द्रुत दुव्यांमध्ये थेट उपलब्ध देखील आहे.\nखाते क्रमांक निवडा. जर एकच खाते असेल तर तेच शो होईल.\nविधान कालावधीसाठी पर्याय निवडा.\nविधान पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी, योग्य पर्याय निवडा आणि जा क्लिक करा.\nयानंतर आपण विधान डाउनलोड कराल.\nअशाच प्रकारे एसबीआय खात्याचे स्टेटमेंट मोबाइलवर डाउनलोड करा, हा अगदी सोपा मार्ग आहे\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: ब्रॉयलर कोंबड्यांसाठी ब्रॉयलर कोंबडी जागेची आवश्यकता\nNext: जर आपण ��जन कमी करत असाल तर आहारात हे 5 संपूर्ण धान्य समाविष्ट करा आणि हे 3 टाळा\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/nikita-tomar-murder-case-accused-confesses/nikita-2/", "date_download": "2021-06-18T03:33:24Z", "digest": "sha1:BKZEIYAVQUAZFGMLZMEQVIY4AQF2TICH", "length": 5032, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "nikita | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nकाँग्रेसचे मंत्री आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार\n18 जून 2020 lmadmin काँग्रेसचे मंत्री आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार वर टिप्पण्या बंद\n२९ एप्रिलपासून गोव्यात लॉकडाऊन \n28 एप्रिल 2021 lmadmin २९ एप्रिलपासून गोव्यात लॉकडाऊन \nइगतपुरी तालुक्या���ील त्रिंगलवाडी धरणाला गळती; लाखो लिटर पाणी वाया\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/home-ministry-officials-suspended-137", "date_download": "2021-06-18T02:34:03Z", "digest": "sha1:DVQT32Z4BNEPZDCUIP7BZNVQXBVMYDC7", "length": 7158, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Home ministry officials suspended! | झाकीर नाईक प्रकरणी चार अधिकारी निलंबित", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nझाकीर नाईक प्रकरणी चार अधिकारी निलंबित\nझाकीर नाईक प्रकरणी चार अधिकारी निलंबित\nBy सचिन गाड | मुंबई लाइव्ह टीम क्रीडा\nवादग्रस्त झाकीर नाईकच्या एनजीओच्या एफसीआरए परवान्याचं नुतनीकरण केल्याप्रकरणी केंद्रीय गृहखात्याच्या चार अधिका-यांचं निलंबन करण्यात आलंय. सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या या एनजीओच्या परवान्याचं नुतनीकरण झाल्यानं सरकारी खात्यांचा अनागोंदी कारभार समोर आलाय.\n१९ ऑगस्टला इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. तरुणांना फूस लावून दहशतवादाकडं वळवण्याचा आरोप असलेला झाकीर आणि त्याची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असताना अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणानं सरकारवर तोंडघशी पडण्याची वेळ आलीय. ढाक्यातील होली अर्टिशियन कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोर झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचं समोर आलं होतं.\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \nराज्यात गुरूवारी ९ हजार ८३० नवीन कोरोना रुग्ण\nकरबुडव्या जिमखान्यांवर होणार कारवाई\nरामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करा��ी, जयंत पाटलांचा सल्ला\nशाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश\nरायगडमध्ये बुडालेल्या MV मंगलम बार्जचे सर्व १६ सदस्य सुखरूप बाहेर\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा\nराहुल द्रविड बनले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक\nAll Format Cricket संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं\nश्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनची कर्णधारपदी निवड\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या\nभारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/02/1790-sourghum-jwari-maharashtra-rate-update/", "date_download": "2021-06-18T03:23:26Z", "digest": "sha1:K6JUFU3DFSG3FF4G534LGUVCD375KSVP", "length": 12063, "nlines": 209, "source_domain": "krushirang.com", "title": "बाजारभाव : 'तिथे' ज्वारी 5 हजारी मनसबदार; पहा राज्यभरातील मार्केट रेट | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nबाजारभाव : ‘तिथे’ ज्वारी 5 हजारी मनसबदार; पहा राज्यभरातील मार्केट रेट\nबाजारभाव : ‘तिथे’ ज्वारी 5 हजारी मनसबदार; पहा राज्यभरातील मार्केट रेट\nयेथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ज्वारीला तब्बल 5 हजार रुपये क्विंटल इतका दमदार भाव मिळाला आहे. एकदम पांढऱ्या मालदांडी ज्वारीला हा भाव मिळाला आहे. तर येथील सरासरी 4 हजार 800 रुपये आहे. तर राज्याची राजधानी मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये ज्वारीला 3500 ते 4500 रुपये भाव मिळत आहेत.\nमंगळवारी, दि. 2 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव असे :\nमार्केट वाण आवक किमान कमाल सरासरी\nअकोला हायब्रीड 47 925 950 930\nसांगली हायब्रीड 81 2620 2700 2660\nचिखली हायब्रीड 22 1150 1460 1305\nनागपूर हायब्रीड 35 2200 2500 2425\nहिंगणघाट हायब्रीड 9 880 880 880\nवाशीम हायब्रीड 3 1200 1500 1400\nअमळनेर हायब्रीड 250 1002 1230 1230\nअजनगाव सुर्जी हायब्रीड 8 850 1100 950\nशेवगाव – भोदेगाव हायब्रीड 2 1700 1700 1700\nतळोदा हायब्रीड 40 1050 1147 1100\nभुसालळ हायब्रीड 28 1000 1500 1100\nजामखेड मालदांडी 339 2000 3500 2750\nदौंड-केडगाव पांढरी 525 1651 3000 2200\nकिल्ले धारुर रब्बी 7 1304 1599 1550\nदेउळगाव राजा शाळू 13 1200 1250 1225\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्व���षकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nमुंबई व जुन्नरमध्ये कांदा खातोय भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव\nडाळिंब बाजारभाव : मुंबई-सोलापुरात 180 रुपये किलोचा भाव..\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/?attachment_id=26326", "date_download": "2021-06-18T02:06:43Z", "digest": "sha1:EJRVJLVCGUEMRJLELJ2NIQALV5L7XE6U", "length": 4841, "nlines": 79, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "pune hotels | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\n��ेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल; डोंबिवलीतील प्रवासी संतप्त\n9 जुलै 2020 lmadmin शिक्षकांची कसोटी\n‘कुमकुम भाग्य’ फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन\n19 ऑक्टोबर 2020 lmadmin ‘कुमकुम भाग्य’ फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-18T02:29:49Z", "digest": "sha1:LRVOTCDHPTL75VTUG3JXZSRBWTISJOAD", "length": 2397, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मार्गशीर्ष कृष्ण तृतीया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमार्गशीर्ष कृष्ण तृतीया ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिसरी तिथी आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०११ रोजी ००:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20288/", "date_download": "2021-06-18T01:45:12Z", "digest": "sha1:O5A4WAKERCPQZ4DHJYXSQ4FG7HCO4U5Q", "length": 18410, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्षेत्रय्या – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिं���हाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्षेत्रय्या : (सु. १६००–६०). कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ पदम् रचनाकार. त्यांचे मूळ नाव वरदय्या असे होते. क्षेत्रघ्न, क्षेत्रज्ञ, क्षेत्रियुलूया नावांनीही ते प्रसिद्ध होते. कृष्णा जिल्ह्यातील (आंध्र प्रदेश) मूव्वा (मोव्वा) या गावी एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तंजावरचा राजा विजयराघव नायक (कार. १६६०–१६७३) याच्या राजसभेत त्यांना मानाचे स्थान होते.\nकाव्यकलेला संगीताची अभिनव जोड देऊन दोहोंचे माधुर्य आणि सामर्थ्य वाढविणारे तीन भक्तकवी होऊन गेले : अन्नमाचार्य, क्षेत्रय्या आण�� ⇨ त्यागराज. या तिघांनी कर्नाटक संगीतास विकसित अवस्था प्राप्त करून दिली. [→ संगीत, कर्नाटक].\nक्षेत्रय्या यांनी तेलुगू, संस्कृत या भाषा आणि साहित्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे संगीत, कूचिपूडी नृत्य आणि अभिनय या कलाही त्यांना चांगल्या अवगत होत्या. अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केल्यामुळे ‘क्षेत्रय्या’ हे नाव त्यांना पडले, असावे असे म्हटले जाते.पदम् रचनेचा जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.\nक्षेत्रय्या यांनी अठरा देवतांना उद्देशून चाळीस रागांत चार सहस्रांहून अधिक पदम् (पदे) लिहिली. ती मुख्यत: तेलुगू भाषेत असून त्यांपैकी केवळ चारशेच पदम् उपलब्ध आहेत. त्यांतील बहुतेक पदम् रचना ह्या ग्रामदैवत मूव्वा गोपालदेव आणि कांचीपुरम् येथील दैवत श्रीवरदराजस्वामी यांना उद्देशून आहेत, तर काही विजयराघव नायक यांच्यावर रचली आहेत. याशिवाय ‘कालक्षेपम् ‘साठी (दक्षिण भारतातील कीर्तन सदृश प्रकार) कथाकाव्येही त्यांनी रचली आहेत.\nक्षेत्रय्या यांची रचना मधुराभक्तिपर आहे. परमात्मा आणि जीवात्मा यांच्यात नायक-नायिकाचे नाते कल्पून केलेल्या त्यांच्या रचनेत साहजिकच शृंगाररसयुक्त भक्तिप्रधानता आहे. काहीवेळा त्यांच्या पदांतील भावना अत्युत्कट प्रकटल्यामुळे कुठे कुठे शृंगाररस परमोत्कृष्ट झाला आहे.काही टीकाकारांनी त्यांच्या काही पदांवर अश्लीलतेचा आरोप केलाआहे तथापि उत्कट प्रेमाराधनात मीलनेच्छा अस्वाभाविक नसल्यामुळे शृंगारातिरेक समर्थनीय म्हणता येईल. त्यांच्या पदांचे गायन नृत्याभिनयांसह तत्कालीन देवदासींकडून होत असे. त्यांच्या पदम्मधून त्यांच्या प्राचीन संस्कृतीविषयीच्या जाणकारीचा स्पष्ट पुरावा मिळतो. भक्तकवी अन्नमा-चार्यांच्या पदांत शृंगाररसास इतके महत्त्व दिलेले दिसत नाही तथापि त्यांची रचना त्या दृष्टीने अधिक सरस आहे.\nजयदेवाच्या ⇨ अष्टपदी रचनेशी क्षेत्रय्या यांच्या त्रिपदाची तुलना केली जाते. त्रिपदरचना ही अधिक नृत्यानुकूल आहे. संगीताची जोड असल्यामुळे त्यांच्या पदांत कोमलता आणि माधुर्य हे गुण सहजगत्या उतरलेआहेत. संस्कृतमधील विख्यात कवी ⇨ जगन्नाथपंडित आणि क्षेत्रय्याहे समकालीन होते. जगन्नाथाच्या रसगंगाधरातील नायक-नायिकाची लक्षणे क्षेत्रय्या यांच्या रचनेच्या आधारेच सांगितली असावीत, असे दिसते. सुब्बराम दीक्षितर यांच्या संगीत-संप्रदाय-प्रदर्शिनी या ग्रंथामुळे क्षेत्रय्या यांच्या पदरचनेकडे रसिकांचे लक्ष वेधले गेले. सर्वार्थसार या ग्रंथात आणि भानुदत्तकृत शृंगाररसमंजरी या साहित्यशास्त्रीय ग्रंथात क्षेत्रय्यांच्या पदांची उदाहरणे दिली आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postक्षारीय मृत्तिका धातु\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/28-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-18T01:55:18Z", "digest": "sha1:CUVVWA2WV2WMMEPQ7EBHHVY2ZTG7W7O5", "length": 12804, "nlines": 143, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "28 एप्रिल: सोने आणि चांदी दर, आज व्यवसायाला कोणत्या दराने सुरुवात झाली हे जाणून घ्या. सोन्याचे दर आज चांदीचे दर आज 28 एप्रिल 2021 चे चांदीचे दर - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\n28 एप्रिल: सोने आणि चांदी दर, आज व्��वसायाला कोणत्या दराने सुरुवात झाली हे जाणून घ्या. सोन्याचे दर आज चांदीचे दर आज 28 एप्रिल 2021 चे चांदीचे दर\nसोने आणि चांदीची सकाळ दर\nआज या दराने चेन्नईमध्ये सोने आणि चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44640\n24 कॅरेट सोने: रु. 48700\nचांदीची किंमत: रु. 74000\nआज या दराने कोयंबटूरमध्ये सोने आणि चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44640\n24 कॅरेट सोने: रु. 48700\nचांदीची किंमत: रु. 74000\nआज या दराने दिल्लीत सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 45990\n24 कॅरेट सोने: रु. 50170\nचांदीची किंमत: रु. 69000\nहैदराबादमध्ये आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44640\n24 कॅरेट सोने: रु. 48700\nचांदीची किंमत: रु. 74000\nसोने आणि चांदीची सकाळ दर\nजयपूरमध्ये आज या दराने सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 45990\n24 कॅरेट सोने: रु. 50170\nचांदीची किंमत: रु. 69000\nकोची येथे आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44440\n24 कॅरेट सोने: रु. 48450\nचांदीची किंमत: रु. 69000\nकोलकाता येथे आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 46740\n24 कॅरेट सोने: रु. 49440\nचांदीची किंमत: रु. 69000\nलखनौमध्ये आज या दराने सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 45990\n24 कॅरेट सोने: रु. 50170\nचांदीची किंमत: रु. 69000\nसोने आणि चांदीची सकाळ दर\nमदुरै येथे आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44640\n24 कॅरेट सोने: रु. 48700\nचांदीची किंमत: रु. 74000\nआज या दराने मंगरूरु येथे सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44440\n24 कॅरेट सोने: रु. 48450\nचांदीची किंमत: रु. 69000\nआज या दराने मुंबईत सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44790\n24 कॅरेट सोने: रु. 45790\nचांदीची किंमत: रु. 69000\nम्हैसूरमध्ये आज या दराने सोने-चांदीचा व्यवसाय सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44440\n24 कॅरेट सोने: रु. 48450\nचांदीची किंमत: रु. 69000\nसोने आणि चांदीची सकाळ दर\nनागपूरमध्ये आज या दराने सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44790\n24 कॅरेट सोने: रु. 45790\nचांदीची किंमत: रु. 69000\nनाशिकमध्ये आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44790\n24 कॅरेट सोने: रु. 45790\nचांदीची किंमत: रु. 69000\nपाटणा येथे आज या दराने सोने-चांदीचा व्यवसाय सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44790\n24 कॅरेट सोने: रु. 45790\nचांदीची किंमत: रु. 69000\nपुण्यात आज या दराने सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44790\n24 कॅरेट सोने: रु. 45790\nचांदीची किंमत: रु. 69000\nसोन्याची विक्री करण्यापूर्वी नियम जाणून घ्या, अन्यथा आपल्याला त्याबद्दल खेद वाटेल\nसोने आणि चांदीची सकाळ दर\nसुरतमध्ये आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 46940\n24 कॅरेट सोने: रु. 48890\nचांदीची किंमत: रु. 69000\nआज या दराने वडोदरामध्ये सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 46940\n24 कॅरेट सोने: रु. 48890\nचांदीची किंमत: रु. 69000\nविजयवाड्यात आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44440\n24 कॅरेट सोने: रु. 48450\nचांदीची किंमत: रु. 74000\nविशाखापट्टणममध्ये आज या दराने सोने-चांदी व्यापार सुरू झाला\n22 कॅरेट सोने: रु. 44440\n24 कॅरेट सोने: रु. 48450\nचांदीची किंमत: रु. 74000\nटीपः येथे 22 कॅरेट सोन्याचे दर आणि दहा कॅरेटचे 24 कॅरेट आणि दर किलो चांदीचा दर देण्यात आला आहे. राज्यांनुसार सोन्याच्या दरामध्ये हा फरक त्या राज्यांच्या करानुसार येतो.\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: उन्हाळ्यात व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या\nNext: भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती जास्त आपल्यासाठी हानिकारक असू शकते, का ते जाणून घ्या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/conspirator-escaped-throwing-stones-road-read-where-nanded-news-316184", "date_download": "2021-06-18T01:51:06Z", "digest": "sha1:TQDVFTLTSQH54IF3E7GWDBU6DOIYXDNS", "length": 18778, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रस्त्यावर दगड टाकून गुत्तेदार फरार, कुठे ते वाचा...", "raw_content": "\nवस्तीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करून चालावे लागते. रस्त्यावर मोठे- मोठे दगड असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना दगड उचलावे लागत असल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात असून या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे\nरस्त्यावर दगड टाकून गुत्तेदार फरार, कुठे ते वाचा...\nगडगा (ता. नायगाव) : नायगाव तालुक्यातील गडगा येथील दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर दगड टाकून तीन महिने उलटले तरी गुत्तेदाराने कामास सुरवात केली नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करून चालावे लागते. रस्त्यावर मोठे- मोठे दगड असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना दगड उचलावे लागत असल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात असून या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.\nकामाची प्रशासकीय मान्यता घेऊन गुत्तेदाराने सत्तर हजार रूपये घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून गायब आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन सदरील दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्तीसाठी आलेला निधीचे नियमानुसार वाटप होऊनही या निधीचा दुरुपयोग केला जातो. दलित वस्तीच्या विकासाऐवजी ग्रामविकास अधिकारी ��� गुत्तेदारासह अन्य काही जणांनी संगनमत करून सत्तर हजारांची उचल करून काम चालू न करता गुत्तेदार व ग्रामविकास अधिकारी निवांत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासकीय गुत्तेदारांना डावलून खासगी गुत्तेदाराला कामे देवून संबंधित अधिकाऱ्यांनी आपले हात ओले करून घेतली काय असेही चर्चा केली जात आहे.\nहेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले\nकामे न करता चक्क बोगस बिले काढण्याचा प्रयत्न\nसंबंधित अधिकाऱ्यांना हाताशी कामे न करता चक्क बोगस बिले काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच गुत्तेदाराकडून दलित वस्तीतील कामामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याच खासगी गुत्तेदाराला कामे देवून डल्ला मारण्याचा उद्योग करित असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या वस्तीतील पाऊल रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजसाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.\nये- जा करणाऱ्या नागरिकांना त्रास\nगुत्तेदाराने सत्तर हजार रूपये घेऊन गायब झाला आहे. ३२ हजार रूपये संबंधित गुत्तेदाराकडून वसूल केले आहेत. उर्वरित रक्कम तातडीने वसूल करणार आहे. रस्त्यावर दगड असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून लॉकडाऊनमुळे काम चालू करण्यास उशीर झाला आहे. तीन ते चार दिवसांमध्ये काम चालू करण्यात येईल.\n- रफी अमिरखॉन पठाण, ग्रामविकास अधिकारी नायगाव.\nमुक्त संचारामुळे लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ\nनायगाव, (जि.नांदेड) ः कोरोना व लॉकडाउनमुळे पुणे, मुंबई, दिल्ली, राजस्थानसह विदेशातून पाच हजार ५३५ नागरिक घरवापसी झाले आहेत. नायगाव तालुक्यातील या नागरिकांवर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकेच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत असली तरी होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेले नागरिक बिनबोभ\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ��१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\n#Coronaeffect : शिर्डीतील रामनवमीच्या उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट..साईभक्तांचा महापूर ओसरणार\nनाशिक / इगतपुरी : समस्त मुंबईकरांचे आराध्य दैवत व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुंबईच्या उपनगरांसह राज्य व शेजारील राज्यांतील विविध भागातुन रामनवमीच्या ( ता. 2 एप्रिल ) मुहूर्तावर शिर्डीकडे येणा-या शेकड\nबायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...\nनांदेड : पत्नीसोबत अनैतीक संबंध उघड झाल्याने संतप्त पतीने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. ३१ मार्चच्या दुपारी चारच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) येथे घडली. कुंटूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच को\nCoronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख चढताच; आज सकाळच्या सत्रात १२९ पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ रुग्णांचे अहवाल आज (ता. २४) सकाळी पॉझिटिव्ह आले. आता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ८५६ झाली आहे. यातील १५ हजार ७१२ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६३४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ४ हजार ५१० जणांवर उपचार सुरु आहेत. तर औरंगाबादेतील कोरोनाचा आलेख चढत\nनायगावात संचारबंदीचे नियम धाब्यावर\nनायगाव, (जि.नांदेड) ः लॉकडाउन व संचारबंदीत नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याबद्दल वारंवार विनंती व आवाहन करून सुद्धा नियम मोडून नागरिक बिनधास्तपणे नायगाव शहरात मोठी गर्दी करत आहेत. या गर्दीला रोखण्यासाठी पोलिस यंत्रणाही अपयशी पडल्याने लॉकडाउनच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.\nलॉकडाउनने केला आखाडा चीत\nऔरंगाबाद: पहिलवान जर कुस्तीच खेळणार नसेल तर त्याने खुराकासाठी पैसे कुठून आणायचे फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार आखाडे, तालीम बंद झालीय. पकड करता येत नाही. घरात बसून मनावर, शरीरावर परिमाण होतोय. तालीम करणारे पहिलवान व्यायामशाळा सोडून गावाकडे गेले. काही गावाकडेच घरात तालीम करतात\nअकोला शहरात हे रस्ते आहेत बंद\nअकोला : कोरोना विषाणूचे दोन रुग्ण अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत आढळल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी अकोला तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत. अकोला तालुक्यात येण्यास व येथून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील बांधित रुग्णांच्या परिसरानुसार सीमा बंद करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/the-patient-s-recovery-rate-is-10383/", "date_download": "2021-06-18T02:19:59Z", "digest": "sha1:7V2G4TBRKFJQXDGU4CAESL57MV32UN7H", "length": 23562, "nlines": 210, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर | रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमहाराष्ट्ररुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर\nसध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली\nसध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू\nमुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nराज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८).\nआज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधीत रुग्ण- (६४,१३९), बरे झालेले रुग्ण- (३२,२६४), मृत्यू- (३४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,४४२)\nठाणे: बाधीत रुग्ण- (२२,०३३), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,०७३)\nपालघर: बाधीत रुग्ण- (३०२९), बरे झालेले रुग्ण- (१०१६), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९२५)\nरायगड: बाधीत रुग्ण- (२२६७), बरे झालेले रुग्ण- (१४६९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०७)\nरत्नागिरी: बाधीत रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२९)\nसिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४)\nपुणे: बाधीत रुग्ण- (१४,७०४), बरे झालेले रुग्ण- (८०२०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०७४)\nसातारा: बाधीत रुग्ण- (८१०), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४)\nसांगली: बाधीत रुग्ण- (२७४), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११)\nकोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७३७), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८)\nसोलापूर: बाधीत रुग्ण- (२११३), बरे झालेले रुग्ण- (९५३), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७५)\nनाशिक: बाधीत रुग्ण- (२५१५), बरे झालेले रुग्ण- (१४२२), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५६)\nअहमदनगर: बाधीत रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)\nजळगाव: बाधीत रुग्ण- (२११८), बरे झालेले रुग्ण- (१०७५), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६४)\nनंदूरबार: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)\nधुळे: बाधीत रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (३१८), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०६)\nऔरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३१६४), बरे झालेले रुग्ण- (१७१३), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७५)\nजालना: बाधीत रुग्ण- (३२७), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)\nबीड: बाधीत रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)\nलातूर: बाधीत रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)\nपरभणी: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले ���ृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)\nहिंगोली: बाधीत रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)\nनांदेड: बाधीत रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण (१६६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)\nउस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)\nअमरावती: बाधीत रुग्ण- (४०५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०५)\nअकोला: बाधीत रुग्ण- (११४५), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८०)\nवाशिम: बाधीत रुग्ण- (६७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)\nबुलढाणा: बाधीत रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)\nयवतमाळ: बाधीत रुग्ण- (२२२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१)\nनागपूर: बाधीत रुग्ण- (११९१), बरे झालेले रुग्ण- (७८१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९७)\nवर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)\nभंडारा: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)\nगोंदिया: बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)\nचंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)\nगडचिरोली: बाधीत रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)\nइतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)\nएकूण: बाधीत रुग्ण-(१,२४,३३१), बरे झालेले रुग्ण- (६२,७७३), मृत्यू- (५८९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टीव्ह रुग्ण-(५५,६५१)\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, ��शी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/7-lakh-38-thousand-foreign-wor-8192/", "date_download": "2021-06-18T01:46:10Z", "digest": "sha1:WOAQRCXC76TZ4F2M7IWCV5NJL3XVEIXA", "length": 16923, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले | महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमुंबईमहाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले\n५२७ ट्रेनने रवानगी दररोज १०० ट्रेनची मागणी-गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी\n५२७ ट्रेनने रवानगी दररोज १०० ट्रेनची मागणी -गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.आज २४ मे पर्यंत जवळपास ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले. यासाठी ५२७ विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\nलॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले देशातील विविध भागातील कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी रस्त्याने पायी निघाले होते. राज्य सरकारने या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी केंद्राकडे मोठ्या प्रमाणात ट्रेनची मागणी केली होती. सुरूवातीला केंद्र सरकारने यास मंजुरी दिली नाही. परंतु राज्य सरकारने वारंवार केलेल्या मागणीमुळे ही मंजुरी मिळाली.\nतिकीटासाठी ८५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून\nयानंतर केंद्र सरकारने या श्रमिका जवळ पैसे नसल्याने ८५ टक्के खर्च हा केंद्र सरकार उचलेल असे जाहीर केले होते. केंद्र सरकारने हा निर्णय सुद्धा लवकरात लवकर द्यावा. या परप्रांतीय कामगारांकडे पैसे नसल्याने शेवटी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुरुवातीला ५४ कोटी ७५ लाख रुपये मंजूर केले होते. यानंतर यात परत वाढ करण्यात आली असून आतापर्यंत कामगारांच्या तिकिटांसाठी ८५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आले आहे. या सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी राज्य शासनाच्या बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था राज्य सरकार करीत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.\nसुरुवातीच्या काळात बिहार व पश्चिम बंगाल येथे रेल्वे जाण्यास अडचण येत होती. तेथील राज्य सरकार एन.ओ.सी. देत नस��्याने रेल्वेची व्यवस्था झाली नव्हती. ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार व ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून मार्ग काढला. आता त्या राज्यात सुद्धा ट्रेन जात आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे तेथील ट्रेन तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहे.\nराज्य सरकारला या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यासाठी दररोज १०० ट्रेनची आवश्यकता आहे.राज्य सरकारची संपूर्ण तयारी झाली असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त ट्रेन द्याव्या अशी मागणी सुद्धा देशमुख यांनी केली आहे.\nविविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन\nआतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये २८१ बिहारमध्ये ११२, मध्यप्रदेशमध्ये ३२, झारखंडमध्ये २७, कर्नाटक मध्ये ५, ओरिसामध्ये १५, पश्चिम बंगालमध्ये ५, छत्तीसगडमध्ये ५ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ५२७ ट्रेन या सोडण्यात आलेले आहेत.\nराज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून ७६, लोकमान्य टिळक टर्मिनल ७४, पनवेल ३५, भिवंडी १०, बोरीवली ३७, कल्याण ७, पनवेल ३५, ठाणे २१, बांद्रा टर्मिनल ४१, पुणे ५४, कोल्हापूर २३, सातारा ९, औरंगाबाद ११, नागपुर १४ यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍त��्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/billions-lost-to-grapesyards-6513/", "date_download": "2021-06-18T02:24:49Z", "digest": "sha1:54VQMGLXFWTJMSLSEKMDTUJOMAARGFUX", "length": 14678, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधीचे नुकसान | द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधीचे नुकसान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेद्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधीचे नुकसान\nभिगवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन इंदापूर तालुक्यातील अडिच हजार हेक्टर वरील द्राक्ष मातीमोल झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.\nशासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची मागणी\nभिगवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायत दारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन इंदापूर तालुक्यातील अडिच हजार हेक्टर वरील द्राक्ष मातीमोल झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. तोड्याला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहे किंवा वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत कराव���. यासाठी विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.\nद्राक्षांच्या पासुन वाईन, मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात मात्र कारखाने बंद असल्याने वाईन निर्मितीला जाणारी द्राक्ष बंद झाली तर शेतकऱ्यांच्याकडे बेदाणे बनवण्यासाठी लागणारे शेड उपलब्ध नसल्याने ओली द्राक्ष बागेतच सडत आहे. तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी वाहतुक खर्चात द्राक्ष घरपोच विकण्याचा फंडा काढला आहे. मात्र बुडत्याला काढीचा आधार अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.\nइंदापूर आणि मोहोळ तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात बोरी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी एक हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. द्राक्ष बागायतदारांना एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो तर केळी बागायतदारांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला खर्च वाया गेला आहे या बरोबरच एक वर्ष केलेले कष्ट आणि विज बिल भरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे तालुक्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या पाण्यावर द्राक्ष पिक घेतले आहे यामुळे कर्जाचा बोजा वाढणार आहे या विवंचनेत शेतकरी असल्याने शासनाला मदत करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.\nद्राक्ष बागायतदारांना अवकाळी पाउस, हवामानातील बदल बाजार भावाचा चढ उतार सहन करावा लागत असतानाच आता कोरोनाच्या संकटाने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादनात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. राज्यातील नाशिक पाठोपाठ इंदापूरचे शेतकरी अधिकची द्राक्ष उत्पादित करत आहेत. मात्र वेळोवेळी येणाऱ्या संकटाने द्राक्ष बागायतदार पुरता कोलमडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी अशी भूमिका घेणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/04/muth-band-krnyacha-prakar.html", "date_download": "2021-06-18T03:15:45Z", "digest": "sha1:GCZHP2ZCBEYPUACZRQQEN2W7UT6VKDDW", "length": 8346, "nlines": 57, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "तुमची मुठ बंद करण्याचा प्रकार कोणता आहे, यावरून ठरते तुमचे व्यक्तिमत्व, जाणून घ्या !", "raw_content": "\nतुमची मुठ बंद करण्याचा प्रकार कोणता आहे, यावरून ठरते तुमचे व्यक्तिमत्व, जाणून घ्या \nYesMarathi एप्रिल ०८, २०२१ 0 टिप्पण्या\nव्यक्तीची बॉडी लँग्वेज त्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगते. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता तेव्हा त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का कि व्यक्तीच्या मुठ बंद करण्याच्या प्रकारावरून त्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेतले जाऊ शकते. जेव्हा कोणी आपली मुठ बंद करतो तेव्हा तो आपली बोटे ज्याप्रकारे ठेवतो त्यावरून व्यक्तीच्या चारित्र्याविषयी देखील जाणून घेतले जाऊ शकते.\nसर्व बोटे अंगठ्यावर: जर तुमची देखील बोटे मुठ बंद केल्यानंतर अंगठ्यावर येत असतील तर याचा अर्थ असा आहे कि तुम्ही एक रचनात्मक आणि बुद्धिमान व्यक्ती आहात. तुमच्यामध्ये कोणतेहि काम योग्य प्रकारे करण्याची अशी कला आहे जी कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही.\nतुम्हाला पाहून अनेक लोक प्रेरित देखील होतात. याशिवाय तुम्हाला जास्त बोलायला ���वडत नाही. तुमच्या बोलण्यामुळे कोणाला दुख होऊ नये यामुळे तुम्हाला शांत राहायला आवडते. तुम्ही प्रत्येकासोबत सहजपणे मैत्री करता.\nसर्व बोटांवर अंगठा: प्रत्येकजण तुमच्या व्यक्तित्वामुळे तुम्हाला पसंत करतो. तुम्ही खूप दयाळू, बुद्धिमान आणि उदारमतवादी आहात. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचप्रकारे तुम्ही इतरांसोबत व्यवहार करता. कधी कधी भीती तुमच्यावर हावी जरूर होते पण तुम्ही त्यावेळी तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही स्वतःला दुखी करण्यापासून नेहमी घाबरत असता कारण खूपच कमी काळामध्ये तुम्ही इतरांकरून अपेक्षा करता.\nएका बोटावर अंगठा: अशा लोकांची एक खास गोष्ट असते ती म्हणजे कल्पना करत राहणे. तुमच्यामध्ये उदारता, उत्साह आणि जिज्ञासा नेहमी भरलेली असते. ज्यामुळे सर्वजण तुमचे कौतुक करतात. तुम्ही दुखी व्यक्तीला देखील काही क्षणामध्ये हसवता.\nलोकांना तुमच्यासोबत बोलायला आवडते. तुम्ही फक्त तेवढेच बोलता जितके तुम्हाला जरुरीचे वाटते. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा असल्यामुळे लोक अनेकवेळा तुमचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.wfsofiq.com/sand-casting-molding-line-used-casting-molding-box-for-foundry-product/", "date_download": "2021-06-18T03:37:21Z", "digest": "sha1:LJXAFW33XPEGLNC3XS5W76GQBGAJLEMX", "length": 11987, "nlines": 197, "source_domain": "mr.wfsofiq.com", "title": "चीन रेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्री फॅक्टरी आणि पुरवठादारांसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली सोफिक", "raw_content": "\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग लाइन\nएअर मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nहायड्रॉलिक मल्टी- पिस्टन मोल्डिंग मशीन\nझोल्ट स्क्विझिंग मोल्डिंग मशीन\nस्टॅटिक प्रेशर मोल्डिंग मशीन\nक्षैतिज फ्लास्कलेस मोल्डिंग लाइन\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली\nरेत कास्टिंग मोल्डिंग लाइन फाउंड्रीसाठी कास्टिंग मोल्डिंग बॉक्स वापरली\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nमोल्डिंग फ्लास्क फाउंड्रीमध्ये वापरलेले एक साधन आहे. जेव्हा मोल्डिंग मशीन कार्य करते, तेव्हा मोल्डिंग फ्लास्क एक विशिष्ट रचना तयार करण्यासाठी वाळू धारण करते. मोल्डिंग फ्लास्कद्वारे ठेवलेल्या मोल्ड केलेल्या वाळूमध्ये वितळलेल्या लोखंडासारखे साहित्य ओतल्यानंतर, वितळवलेली सामग्री घट्ट होईल आणि आपल्याला आवश्यक असलेल्या कास्टिंगसाठी तयार करेल. मोल्डिंग फ्लास्क सामान्यत: कास्ट लोहाच्या सामग्रीपासून बनविले जाते आणि नंतर वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मशीन बनविले जाते.\nमोल्डिंग बॉक्स, ज्याला सॅन्ड बॉक्स, मोल्डिंग बॉक्स किंवा मोल्डिंग लाइनसाठी वाळू मोल्डिंग बॉक्स असेही म्हणतात फाउंड्रीच्या स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइनसाठी आवश्यक तांत्रिक उपकरणे आहेत. आम्ही प्रक्रिया करण्यासाठी प्रगत सीएनसी मशीन टूल्स वापरतो आणि वाळूच्या पेटीची उच्च सुस्पष्टता आणि विनिमयक्षमता सुनिश्चित करण्यासाठी त्रिमितीय समन्वय मोजण्याचे साधन वापरतो. वाळूचा बॉक्स चांगला कडकपणा आणि उच्च दाब शॉक प्रतिरोधनाची वैशिष्ट्ये असलेल्या डिल्टील लोखंडी, उच्च-ग्रेड राखाडी कास्ट लोहाचा किंवा वेल्डेड स्टील प्लेटचा बनलेला आहे. आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे वाळू बॉक्स डिझाइन आणि तयार करू शकतो किंवा ग���राहकांच्या रेखाचित्र व तांत्रिक आवश्यकतांनुसार वाळूचे बॉक्स तयार करू शकतो.\n1. मोठ्या / मध्यम आकाराच्या कास्टिंगवर तसेच लहान आकारातील फोकस.\n२. राळ-बोंडेड वाळू कास्टिंग प्रक्रियेसह ग्रे आयरन / ड्युटाईल लोखंडी निर्णायक.\n1. ग्राहकांकडून नमुना किंवा रेखांकन\n२.कूलिंग प्रस्ताव व चर्चा\n3.3 डी टूलींग डिझाइन\n5. खडबडीत भाग निर्माता\n7. फिटिंग आणि समाप्त\n8. टूलिंग मापन आणि तपासणी\n14. ग्राहकाद्वारे नमुना मंजुरी\nआमच्या कारखान्यास सॅन्डबॉक्स आणि ट्रॉली उत्पादनाचा अनुभव 40 वर्षांहून अधिक आहे आणि त्याने स्वयंचलित मोल्डिंग लाइन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग लाइन आणि मशीनीकृत मोल्डिंग लाइन, केडब्ल्यू, एचडब्ल्यूएस, + जीएफ +, सिंटो, यासह विविध मोल्डिंग लाइनसाठी वाळूचे बॉक्स आणि ट्रॉली उपलब्ध करुन दिल्या आहेत. एफए , एफएच इ.\nआम्ही चीनमधील फ्लास्कचे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक निर्माता आहोत आणि आम्ही उत्कृष्ट गुणवत्तेची हमी देण्यासाठी अचूक मशीनिंग केंद्रे आणि समन्वय तपासणी कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रणाली वापरतो.\nराळ वाळू प्रक्रिया कास्टिंग पुरवठा\nमागील: फाउंड्री कास्टिंग मशीनसाठी चीन कास्ट लोह मोल्डिंग लाइन मेटल कास्टिंग वाळू मोल्डिंग मशीन\nपुढे: चांगले डिझाइन केलेले चीन हायड्रॉलिक प्रेशर वाळू मोल्डिंग मशीन किंमत\nस्वयंचलित फ्लास्कलेस मोल्ड लाइन\nफ्लास्क विभक्त करणारे डिव्हाइस\nफाउंड्री वाळू मिक्सर मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nआमच्याशी संपर्क साधा ग्राहकांसाठी मूल्य तयार करीत आहे\nबी-70०6, वेफांग हेड ऑफिस बेस, क्र .२ 9999 Be बेहाई रोड, हॅन्टिंग जिल्हा, वेफांग सिटी, शेडोंग प्रांत\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप\nमोल्डिंग कास्टिंग फ्लास्क, सँडबॉक्स, फ्लास्क मोल्डिंग, पंच आउट मशीन, अर्ध-स्वयंचलित मोल्डिंग मशीन, फ्लास्क मोल्ड मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/01/29/1551-ayodhya-daura-anna-hajare-villaage-after-raj-thakre-one-more-leader-announces-ayodhya-duara-198735648721537425376/", "date_download": "2021-06-18T03:52:11Z", "digest": "sha1:SO756CZFGQ7S4KSBKUM3ZZZSSELYCQQE", "length": 12519, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "राज ठाकरेंच्या पाठोपाठ अण्णा हजारेंच्या गावातून ‘या’ पक्षाच्या बड्या नेत्यानेही केली अयोध्या दौर्‍याची घोषणा | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या पाठोपाठ अण्णा हजारेंच्या गावातून ‘या’ पक्षाच्या बड्या नेत्यानेही केली अयोध्या दौर्‍याची घोषणा\nराज ठाकरेंच्या पाठोपाठ अण्णा हजारेंच्या गावातून ‘या’ पक्षाच्या बड्या नेत्यानेही केली अयोध्या दौर्‍याची घोषणा\nदोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आणखी पुढचं पाऊल टाकणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या अयोध्या दौर्‍याची घोषणा केली आहे. राज आणि फडणवीस यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. मात्र अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे.\n1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nफॅक्ट चेक : गावकरी नाही, तर ‘त्या’ संघटनेने काढ��ा शेतकरीविरोधी मोर्चा\nफॅक्ट चेक : जखमी शेतकऱ्याच्या ‘त्या’ फोटोचे वास्तव आहे ‘हे’; वाचा महत्वाची बातमी\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/daily-news/", "date_download": "2021-06-18T02:26:14Z", "digest": "sha1:HRXTFWPQA7C2CZYLK54AGAGRNBKHMWLR", "length": 13981, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Daily News Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nBezos यांना ठरवलं खलनायक, हजारो जणांनी केली त्यांना पृथ्वीवर न घेण्याची मागणी\nLIVE: जगभरात कोरोना व्हायरसनं मृत्यू होणाऱ्यांची संख्या 40 लाखांच्या पार\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nहा धंदा केलात तर होईल बंपर कमाई; सरकारही करेल तुम्हाला मदत\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा\nलक्ष्मी कृपेसाठी हळदीचे काही उपाय आहेत फायद्याचे; घरात नांदेल सुखशांती\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत ह���सकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nघरातील आरशावर डाग आहेत करा हे घरगुती उपाय\nआरसा हा नेहमी स्वच्छ आणि चकचकीत असणं गरजेचं असतं. पण बऱ्यातदा काळजी घेऊनही आरशावर धूळ किंवा डाग (dirt on mirror) दिसतात. त्यासाठी काही उपाय (mirror cleaning tips) नक्की करुन पहा.\n राणीमुंगी होण्यासाठी भारतातल्या जंपिंग अ‍ॅन्ट बदलतात मेंदूचा आकार\nकाळवीट शिकारप्रकरणी कोर्टानं दिलासा देताच सलमान खान झाला भावुक, म्हणाला...\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nBezos यांना ठरवलं खलनायक, हजारो जणांनी केली त्यांना पृथ्वीवर न घेण्याची मागणी\nLIVE: जगभरात कोरोना व्हायरसनं मृत्यू होणाऱ्यांची संख्या 40 लाखांच्या पार\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/awareness-is-being-created-about-the-misconceptions-about-asthma-in-this-unprecedented-period/", "date_download": "2021-06-18T01:49:55Z", "digest": "sha1:M3STZ4HU6LELLV4AUCT2HKAVCIYKYZJZ", "length": 17533, "nlines": 151, "source_domain": "mh20live.com", "title": "या अभूतपूर्व काळात अस्थमाबद्दल असलेल्या गैरसमजांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येत आहे – MH20 Live Network", "raw_content": "\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nसातारा-देवळाई परिसरात होणार 8 नवीन जलकुंभ\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 94 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nHome/आरोग्य व शिक्षण/या अभूतपूर्व काळात अस्थमाबद्दल असलेल्या गैरसमजांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येत आहे\nया अभूतपूर्व काळात अस्थमाबद्दल असलेल्या गैरसमजांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येत आहे\nऔरंगाबाद:- सध्या या अभूतपूर्व काळातअशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याची कोणी कल्पना देखील नसेल केली, आणि आज या महामारीमुळे फुफ्फुसांच्या आजारांच्या संख्येमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे आणि या परिस्थितीमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांचे आरोग्य व आजारासंबंधी अनेक गैरसमज देखील निर्माण होत आहे. द ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अहवालानुसार भारतात सुमारे ९३ दशलक्ष लोक गंभीर प्रकारच्या श्वसन आजाराने ग्रस्त आहे ज्यापैकी ३७ दशलक्ष लोकांना अस्थमा आहे. ग्लोबल अस्थमा बर्डन मध्ये भारताचे फक्त ११.१% इतकेच योगदान आहे,तथापि संपूर्ण जगातून भारतात सुमारे ४२% लोकांचा अस्थमामुळे मृत्यू होतो ज्यामुळे भारताला अस्थमाची राजधानी म्हणून देखील ओळखले जाऊ लागले आहे.अस्थमाबद्दल बोलतांना डॉ व्यंकटेश देशपांडे,पल्मोनोलॉजिस्ट हेडगेवार हॉस्पिटल, औरंगाबाद म्हणाले की, अस्थमा हा गंभीर स्वरूपाचा श्वसन विकार आहे ज्यामध्ये ज्यामध्ये फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचविणाऱ्या वायुमार्गात सूज येते. ज्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारा वायुमार्ग अरुंद होतो आणि विविध प्रकारच्या ऍलर्जिक वस्तू किंवा पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्यता असते जे अस्थमा अटॅकसाठी प्रमुख कारक म्हणून काम करतात. इन्हेलर्सचे महत्त्व सांगताना, डॉ श्रीयश बर्दापूरकर, पल्मोनोलॉजिस्ट, श्री नर्सिंग होम,औरंगाबाद, म्हणाले की, अस्थमाच्या तीव्र स्वरूपामुळे, अस्थमाचा दीर्घकाळापर्यंत उपचार करणे आवश्यक असते, आणि अस्थमाने ग्रस्त असलेल्या रुग्नांना उत्तम व निरोगी जीवन जगण्यासाठी इन्हेलर्स महत्वपूर्ण भूमिका बजावतात. अनेक रुग्ण वारंवार औषधांचा वापर कमी करतात किंवा चुकीच्या पद्धतीने इन्हेलर्सचा वापर करतात ज्यामुळे कधी-कधी उपचार देखील थांबवावा लागतो व ज्यामुळे रुग्ण उत्तम व निरोगी जीवन जगू शकण्यास सक्षम नसतात. इन्हेलर्सचा वापर करण्यासाठी तसेच अस्थमाच्या व्यवस्थापनासाठी रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते, तसेच रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार थांबवायला हवा.\nडॉक्टरांनी त्यांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये अस्थमाबद्दल आढळलेल्या गैरसमाजाबद्दल एक यादी तयार केली आहे आणि जागतिक अस्थमा दिवसाच्या अनुषंगाने एकत्रितपणे अस्थमा आणि इन्हेलर्सबद्दल जागरूकता निर्माण करून लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचे महत्व देखील सांगितले आहे.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा-\nजालना जिल्ह्यात 828 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nजालना जिल्हयातील विविध उद्योग संधी बाबत ११ मे रोजी मोफत वेबीनार\nआरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस कार्यक्रम जाहीर करावा : विनोद पाटील\nकोविड लसीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या वतीने हेल्थ इन्फिनिटी प्रॉडक्टवर 5%ची विशेष सूट\nबालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा – पालकमंत्री बच्चू कडू\nकोरोनामुक्त रुग्णांना म्युकोरमायकोसिसचा धोका लक्षणे कोणती\nम्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती :आरोग्यमंत्र��� राजेश टोपे\nकोविड लसीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या वतीने हेल्थ इन्फिनिटी प्रॉडक्टवर 5%ची विशेष सूट\nबालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा – पालकमंत्री बच्चू कडू\nकोरोनामुक्त रुग्णांना म्युकोरमायकोसिसचा धोका लक्षणे कोणती\nम्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती :आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nजालना जिल्ह्यात 828 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nराज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू – मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया\nकोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला\nकरोना योद्धा केमिस्ट रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद\nपिरकल्याण येथे 200 नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंध लस\nपरिसरातील १० गावांना होऊ शकतो याचा फायदा तळोजामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी कैलास बबनदादा पाटील यांचा पुढाकार\nपरिसरातील १० गावांना होऊ शकतो याचा फायदा तळोजामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी कैलास बबनदादा पाटील यांचा पुढाकार\nमहाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण\n१८ वर्षांवरील व्यक्तींना लस घेण्यासाठी नोंदणी कशी करणार \nविभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले\nप्रहारच्या अंबड कार्याध्यक्षपदी राम ठाकूर यांची नियुक्ती\nसवलतीच्या दरात खतांचे वाटप\nपत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागण��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2021-06-18T03:44:37Z", "digest": "sha1:MAPTXEHXDIL5RW6N26NLQEAUNEUN6HPY", "length": 5890, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वातंत्र्यलढा अभियान २०१८ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"स्वातंत्र्यलढा अभियान २०१८\" वर्गातील लेख\nएकूण ३८ पैकी खालील ३८ पाने या वर्गात आहेत.\nचर्चा:अखिल भारतीय मुस्लिम लीग\nविकिपीडिया चर्चा:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८\nकार्यशाळेत निर्मित लेख अथवा सहलेखन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१८ रोजी १९:१८ वाजता केला गेला. सुचना: पानावर अद्ययावत बदल नसतील.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sworld.co.uk/02/101226/photoalbum/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95", "date_download": "2021-06-18T02:21:29Z", "digest": "sha1:AZNFRDIC5ILYYXVS5VQK4A6ZVYLFJXBG", "length": 8109, "nlines": 69, "source_domain": "sworld.co.uk", "title": "किळसवाणा, एक बोहेमिया सर्वात महत्त्वाची शह... - Secret World", "raw_content": "\nकिळसवाणा, एक बोहेमिया सर्वात महत्त्वाची शह... - Secret World\nराष्ट्रीय ऐतिहासिक महत्त्वाचे म्हणजे बोहेमिया. तेराव्या शतकात स्थापना केली मिक्सर्स या जुन्या शहरातील मुकुट एक महत्वाचे आर्थिक स्रोत होते Ceca.La त्याची संपत्ती मोठ्या मानाने देशाच्या विकास ज्याला जास्त अनुकूलता दाखविली. वास्तू रत्नांनी अफाट ऐतिहासिक मूल्य धन्यवाद, मध्ये 1995 केतोवर युनेस्को वारसा यादीत समावेश करण्यात आला. सर्व गल्ल्या, घरे आणि चर्च महत्त्वाच्या घटना पूर्ण त्याच्या दीर्घ इतिहास साक्ष देतो. शहर प्रतीक उशीरा गॉथिक शैली मध्ये बांधले सांता बार्बरा कॅथेड्रल आहे. शहर आर्थिक जीवन केंद्र त्यामुळे-म्हणतात \"इटालिय��� न्यायालय\" होता, राजे आसन आणि रॉयल मिंट, ते प्रथम नाणी मिळाले जेथे, \"ग्रिस्सॉस\" म्हणतात) आधीच विनोद दुसरा वेळा, फ्लॉरेन्स येतात होते कोण, इटालियन तज्ञ आणि एक नवीन आर्थिक सुधारणा ओळख. नाण्यांची पद्धती प्रदर्शन व्यतिरिक्त, आपण जवळ त्यांच्या न्यायाधीश असलेल्या जादुगरणी, धर्मद्रोही आणि आर्सेदारी जगात घेऊन जाईल की इटालियन न्यायालयाच्या भूमिगत स्थित अनाकलनीय चेहरे संग्रहालय भेट देऊ शकता आणि boia.Vi आपण थंडी वाजून येणे आपल्या मागे आणि दहशतवादी अभिषेक करण्याची वाटत करू नका असे असल्यास, आपण माजी सीआयसी सुवर्ण मठ जटिल भेट गमावू नये. मठ Sedlec एक जटिल आणि आश्चर्यकारक समावेश हे इतर गोष्टींबरोबरच एक अत्यंत महत्वाचा गॉथिक-विचित्र चर्च होते लिहिलेले युनेस्को जागतिक वारसा यादी हक्क समज व्हर्जिन मेरी आणि सेंट जॉन बाप्तिस्मा करणारा आणि एक अद्वितीय दफन चॅपल अधिक आहे की एक ossuary ज्या भिंती आहेत masterfully म्हणून macabramente सुशोभित कवट्या आणि मानवी हाडे. सर्व देवाच्या पवित्र लोकांना चर्च भेट देऊन एक अविस्मरणीय भावना विशेषत: रात्री आहे, मार्गदर्शक सीि.एस. देवीचे मुखपत्र गाणे आणि अवयव संगीत पोहोचते जेथे जेथे ठिकाणी, फक्त मेणबत्तीचा प्रकाश करून लिटर आहे. एक विलक्षण रचना ज्या विलिस\nक्वेंका में कदम शहर में वापस कदम की तरह है... - Secret World\nप्रभारी मध्ये पायउतार सारखे आहे गावात परत ... - Secret World\nकुटनेरा होरा, बोहेमिया में सबसे महत्वपूर्ण... - Secret World\nकिळसवाणा, एक बोहेमिया सर्वात महत्त्वाची शह... - Secret World\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/arun-lad-becametwelfth-mla-sangli-381083", "date_download": "2021-06-18T02:08:01Z", "digest": "sha1:7VXHOBLBOQYCZGVX32EIHLSZ53LQC2TN", "length": 20180, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अरुण लाड सांगलीचे बारावे आमदार", "raw_content": "\nपदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे विजयी झाले. या विजयाने ते सांगलीचे बारावे विद्यमान आमदार ठरले.\nअरुण लाड सांगलीचे बारावे आमदार\nसांगली : पदवीधर मतदार संघासाठी मोठ्या इर्षेने आणि चुरशीने मतदान झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच विक्रमी मतदानाची नोंद झाली. मात्र त्याचा निकाल अनपेक्षितरीत्या एकतर्फी लागला. गेल्या निवडणुकीत बंडखोरी करून आपली ताकद दाखवून देणारे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे विजयी झाले. या विजयाने ते सांगलीचे बारा���े विद्यमान आमदार ठरले.\nपुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. तब्बल 62 उमेदवार या निवडणुकीत उभे असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही लढत स्वत:च्या प्रतिष्ठेची केली. त्यामुळे विक्रमी 57.96 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल ठरेल असे वाटत होते. प्रत्यक्षात चित्र उलटेच दिसले.\nभाजपला या मतदार संघातील पाचही जिल्ह्यांत पदवीधरांनी झटका दिला. पुण्यातही अरुण लाड सरस ठरले. विशेष म्हणजे मतमोजणीच्या आधीच पुण्यात अरुण लाड हे आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. यावरून पुण्यात महाविकास आघाडीने ताकदीने काम केले असल्याचा अंदाज येतो.\nभाजपला सलग तिसऱ्यांदा ही जागा जिंकण्याची इर्षा होती. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचे गेल्या 36 वर्षांचे वर्चस्व मोडून काढायचे आहे. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस दिसून आली. यातील राजकारणाचा भाग सोडला तर सांगलीला या निवडणुकीतून बारावा आमदार मिळणार हेसुद्धा महत्त्वाचे होते.\nसध्या जिल्ह्यात विधानसभेचे आठ तर विधान परिषदेचे तीन आमदार होते. आता यामध्ये आणखी एक आमदाराची भर पडली. यापूर्वीही जिल्ह्यात विधान सभेचे नऊ तर विधान परिषदेचे दोन-तीन आमदार असायचे. शिवाय 1995 पासून म्हणजेच युती शासनाच्या पहिल्या पर्वापासून 2014 पर्यंत किमान तीन मंत्रिपदेही होती. आघाडीच्या काळात तर राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट दर्जाची महत्त्वाची खाती असलेली मंत्रिपदे होती. शिवाय केंद्रातही एक राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे 20 वर्ष मंत्रिपदांचा सुकाळ असतानाही जिल्ह्याचा विकास काय झाला असे विचारले तर नकारात्मक उत्तर येते.\nसध्या जिल्ह्यात असलेल्या अकरा आमदारांमध्ये भाजपचे विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे प्रत्येकी दोन असे चार आमदार आहेत. तर कॉंग्रेसचे विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे एक असे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेचे तीन आमदार आहेत. शिवाय शिवसेनेचाही एक आमदार आहे. आता विधान परिषदेच्या निकालानंतर राष्ट्रवादीला जिल्ह्यात चौथा आमदार मिळाला आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आमदार अ��तानाही जिल्ह्यात विकासाचा बोऱ्या का उडाला आहे याचे उत्तर मिळत नाही हे परखड वास्तव आहे.\nजी. डी. बापूंच्या जयंतीदिनी अरुणअण्णा आमदार झाले\nअरुण लाड यांचे वडील क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांची आज जयंती आहे. जी. डी. बापू स्वत: दोन वेळा आमदार होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अरुण लाड हेही आमदार झाले. योगायोग म्हणजे आज जी. डी. बापूंची जयंती आहे. याच दिवशी त्यांचे पुत्र आमदारपदी विजयी झाले.\nसंपादन : युवराज यादव\nपुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेची; भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस सामना रंगणार\nसांगली : पुणे पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच लढत असेल. ही लढत जशी या दोन पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसाठीही असेल. या दोघांच्या पसंतीवरच या मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहेत. ही निवडणूक पक्ष पातळीवर होत नसली तरी य\nलाडांनी ना पैसे बुडवले, ना कारखाना; जयंत पाटील यांची भाजपवर टीका\nसांगली ः पुणे विधानपरिषद पदवीधर, शिक्षक उमेदवारांबद्दल विरोधकांना बोलण्याची संधीच नाही. दोघांची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शी आहे. त्यांनी कोणाला बुडवले नाही, ऊसाचे पैसे तर बुडवले नाहीतच किंवा साखर कारखाना खासगी केलेला नाही. महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार अरुण लाड, शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर\nजिल्हा परिषदेच्या खांदेपालट चर्चेला राष्ट्रवादीमुळे बळ; इच्छुकांचा वाढता दबाव\nसांगली ः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महापालिका, जिल्हा परिषदेच्या सत्तेत पाडापाडीचे राजकारण करण्यात रस नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत खांदेपालट करण्याच्या मागणीला जोर चढला आहे.\nचंद्रकांतदादा, दो गज की दुरी, सत्ता की लालच बुरी \nसांगली ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे स्वरुप स्पष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पत्र लिहले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.\nअध्यक्ष बदलासाठी पत्रप्रपंच; भाजपमध्ये हालचाली गतिमान\nसांगली ः जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलासाठीच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत. इच्छुकां��ी सर्व सदस्यांकडून पत्र मिळवून ती नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका सदस्यांनी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील य\nसांगली महापौर निवडीला नाराजीनाट्याची फोडणी\nसांगली ः गटनेता निवडीच्या निमित्ताने भाजपमधील नाराजीनाट्याला उघड तोंड फुटले आहे. येत्या 21 फेब्रुवारीपर्यंत नूतन महापौरांची निवड होण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी ही नाराजी शमवण्याचे आव्हान भाजप श्रेष्ठींसमोर असेल. दुसरीकडे राष्ट्रवादीतील अनेकांना महापौरपदाची स्वप्ने पडत असून कॉंग्रेसच्या गो\nमहापालिकेसाठी जयंतरावांची मदनभाऊ गटाशी जवळीक\nसांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे\nगोवा-कोल्हापुरात रंगले सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीचे नाट्य\nसांगली भाजपचा महापालिकेतील अडीच वर्षांचा सत्ताकाळ संपल्यानंतर इथली सत्ता उलथवण्याचे डावपेचांना बळ मिळाले. ते वर्षभरापूर्वीच्या राज्यातील सत्तांतरामुळे. आज झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 39-36 असा भाजपचा पराभव करीत महत्त्वाचे सत्ताकेंद्र ताब्यात घेतले आहे. म\nसांगली महापौर निवड : चंद्रकांतदादांची आज सांगलीत खलबते\nसांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सांगलीच्या नव्या महापौरपदाबाबतची खलबते करणार आहेत. या बैठकीत झेडपीच्या नव्या अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा होऊ शकते. मात्र आधी लगीन महापौरपदाचे हाच उद्याच्या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. सर्वांचेच\nसांगलीचे पालकमंत्रीपद मिळणार कोणाला \nसांगली - भाजप सरकारच्या काळात जिल्ह्याने पाच वर्षे उसना पालकमंत्री सहन केला. चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात फारसे लक्ष दिलेच नाही. आता मात्र जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळणार असून जयंत पाटील यांच्याकडेच ती धुरा येणार, हे स्पष्ट आहे. आघाडीच्या सत्ता काळात सतत नवी मुंबईच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/?attachment_id=26328", "date_download": "2021-06-18T02:34:40Z", "digest": "sha1:S2B24BNG4DLAWFVJ5AZBHNN72WGA7J6U", "length": 5275, "nlines": 79, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "pune hotel | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nपंतप्रधानांची सिरम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांसोबत चर्चा\n28 नोव्हेंबर 2020 lmadmin पंतप्रधानांची सिरम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांसोबत चर्चा वर टिप्पण्या बंद\ncoronavirus : नाशकात मदतीचे हात सरसावले ; विविध सामाजिक संस्थानतर्फे उपक्रम\nकांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारचा हाय कोर्टात निर्णय मागे घेण्यास नकार\n16 डिसेंबर 2020 lmadmin कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारचा हाय कोर्टात निर्णय मागे घेण्यास नकार वर टिप्पण्या बंद\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/70-thousand-application-to-pol-6273/", "date_download": "2021-06-18T02:29:30Z", "digest": "sha1:7GF554462TPITT6EKWDGCS57HHKDLWKE", "length": 12521, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राज्यातल्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे आले ७० हजार अर्ज | राज्यातल्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे आले ७० हजार अर्ज | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nमहाराष्ट्रराज्यातल्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे आले ७० हजार अर्ज\nमुंबई : ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे तब्बल ७० हजार अर्ज आले आहेत. विविध कारणे देत\nमुंबई : ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे तब्बल ७० हजार अर्ज आले आहेत. विविध कारणे देत प्रवासाची परवानगी मिळावी, यासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत.\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन होता. परिणामी शाळांच्या परीक्षा रद्द झाल्याने अनेकांनी आपल्या मुला-बाळांना गावाला पाठवले होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनबाबत नागरिकांची अजिबात तयारी नव्हती. त्यामुळे बरेच लोक आहे तिथेच अडकले. आता हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत चालणार आहे. अनेकांच्या घरी मेडिकल इमर्जन्सीची परिस्थिती आहे. तर लॉकडाऊनमुळे काही कुटुंबातील पालक आणि मुलांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे किमान राज्यातल्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. सरकार अतिमहत्त्वाच्या कारणांसाठी काही जणांना अटींसह प्रवासाची परवानगी देत आहे. ���ात्र आता प्रवासाच्या परवानगीसाठी ७० हजार अर्ज आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकार यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागेल. दरम्यान, देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक वगळता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/01/1707-mahavitaran-shetakari-sanghatana-news/", "date_download": "2021-06-18T02:35:39Z", "digest": "sha1:NLORFALGUIS2WHPTORPQSA55Z7A4RRKA", "length": 13599, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "..तर वीज कर्मचाऱ्यांना झोडपून काढणार; शेतकरी संघटनेने दिला कायद्याचा महत्वाचा दाखला | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n..तर वीज कर्मचाऱ्यांना झोडपून काढणार; शेतकरी संघटनेने दिला कायद्याचा महत्वाचा दाखला\n..तर वीज कर्मचाऱ्यांना झोडपून काढणार; शेतकरी संघटनेने दिला कायद्याचा महत्वाचा दाखला\nमहावितरण कंपनीच्या आणि त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनात आले की, शेतीसाठी असलेल्या विजेची जोडणी तोडली जाते. मुळात अशा पद्धतीने नोटीस न देता वीजजोड तोडणे हेच बेकायदेशीर असल्याने यापुढे असे केल्यास शेतकरी अधिकारी-कर्मचाऱ्यांना झोडपून काढतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.\nशेतकरी संघटनेचे युवा आघाड़ी जिल्हाध्यक्ष बच्चू बाबासाहेब मोढवे यांनी याबाबत म्हटले आहे की, शेतीपपांचा व इतर वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी वीज कायदा कलम ५६ नुसार नोटीस देणे बंधनकारक आहे. वीज वितरण कंपनी अर्थात महावितरण कंपनी अशी थकबाकी वसुलीसाठी जर २००३ चा कायदा पायदळी तुडवत असेल, तर शेतकरी संघटना कायदा हातात घेण्यास तयार आहे. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन ५६/१ ची नोटिस न देता खंडित केले, तर संबंधित अधिकाऱ्यास शेतकरी संघटना स्टाईलने आसुडाने झोडपून काढले जाईल.\nसध्या रब्बी हंगाम जोमात आहे. अशावेळी पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असते. मात्र, त्याचवेळी महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू आहे. कंपनी कोणतीही नोटिस न देता थकबाकी वसुलीसाठी कृषिपंाचे वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे मोढवे यांनी याकडे लक्ष वेधताना कंपनीला कायद्याचे भान येण्याची गरज व्यक्त केली आहे.\nसध्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वीज कनेक्शन तोडल्यामुळे सुकून जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड जात आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा सुरू ठेवणे आवश्यक आहे. कृषिपंपाच वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी महावितरणने शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोटीस द्यावी, अन्यथा शेतकरी संघटना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोढवे यांनी दिला आहे.\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट य��ंची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\n‘त्यां’ची होणार दणक्यात विक्री; पहा अर्थमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे\nबजेटनंतर ‘ही’ असतील इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य सेक्टर्स; वाचा महत्वाची माहिती\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/07/2186-sanjay-raaut-on-bjp-but-congress-feels-insult-mahavikas-aaghadi-partner-congress/", "date_download": "2021-06-18T02:43:29Z", "digest": "sha1:JMM24TI4YRZOCBXH36KD4SP7ZXZBKZT7", "length": 12687, "nlines": 180, "source_domain": "krushirang.com", "title": "टीका भाजपवर मात्र काँग्रेस पडली तोंडघशी; वाचा, नेमकी ‘अशी’ कशी टीका केली संजय राऊतांनी | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nटीका भाजपवर मात्र काँग्रेस पडली तोंडघशी; वाचा, नेमकी ‘अशी’ कशी टीका केली संजय राऊतांनी\nटीका भाजपवर मात्र काँग्रेस पडली तोंडघशी; वाचा, नेमकी ‘अशी’ कशी टीका केली संजय राऊतांनी\nआज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोकणात वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी आले होते. कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी अशी उदाहरणे दिली की, ज्यामुळे भाजपला टीका लागण्याऐवजी काँग्रेसवरच आगपखाड केल्यासारखे वाटले.\nशिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, 1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुर��ी देवरा यांनी शिवसेना लवकरच संपणार, असे भाकीत केले होते. मात्र तसे घडले नाही. नंतर पुढे जाऊन 2012 मध्ये माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, 1975 पासून आजवर जेव्हा जेव्हा शिवसेना संपेल असे म्हटले गेले त्या त्या वेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली.\nया टीकेने अमित शहांना उत्तर तर मिळाले. मात्र सध्या शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये असणार्‍या काँग्रेस नेत्यांना तोंडावर पडल्यासारखे झाले. आता काँग्रेस नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. काँग्रेस नेते नाराज होण्याची शक्यता सांगितली जात आहे.\nनेमकं काय म्हणाले होते अमित शहा :-\nशिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही शिवसेनेच्या मार्गाने चालत नाही. शिवसेनेच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nन्यायाधीशांनी केले मोदींचे कौतुक, मोदींनी केली ‘अशी’ परतफेड; वाचा, शिवसेनेने का केली टीका\nशिवसेना- भाजपच्या वादात ‘अजितदादा’; ‘कशाला शिळ्या कढीला ऊत आणता’ म्हणत सांगितले…\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/do-you-know-the-funny-thing-behind-the-name-bluetooth/", "date_download": "2021-06-18T02:39:13Z", "digest": "sha1:LY3Z3JRHPZYXF6CZA4M2L2I76IU7MX52", "length": 13429, "nlines": 156, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "तुम्हाला Bluetooth च्या नावामागील गमतीदार गोष्ट माहित आहे का ?...जाणून घ्या...", "raw_content": "\nतुम्हाला Bluetooth च्या नावामागील गमतीदार गोष्ट माहित आहे का \nन्यूज डेस्क – जर आपण स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरत असाल तर आपण ब्लूटुथचे नाव ऐकले असेलच. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ब्लूटूथच्या मदतीने वायरलेसपणे एकमेकांशी कनेक्ट केले जाऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर दोन डिव्हाइस कनेक्ट करून ब्लूटूथ कार्य करते. परंतु आपणास माहित आहे की हे डिव्हाइस कनेक्ट करणार्‍या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटुथ का आहे. तसे नसल्यास, आज आम्ही तुम्हाला ब्ल्यूटूथच्या नावामागील एक मजेशीर माहिती सांगणार आहोत.\nब्लूटूथचे नाव किंग ऑफ डेन्मार्क वर आहे :– ब्लूटूथच्या नावामागील कथा तंत्रज्ञानाशी नाही तर राजकारणाशी संबंधित आहे. ब्लूटूथचे नाव जिम कारडाच (Jim Kardach) यांनी ठेवले होते, ते ब्ल्यूटूथ मॅन्युफॅक्चरिंग टीममध्ये होते. जिम कार्डाचचा विश्वास असेल तर त्यांनी 10 व्या शतकातील डेन्मार्कचा किंग हाराल्ड ब्लूटूथ (King Harald) म्हणून ब्लूटूथचे नाव घेतले आहे. किंग हाराल्ड अनेक राज्यांना जोडण्यासाठी परिचित होते. त्यांनी डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन यांचे एका राज्यात स्कॅन्डिनेव्हियामध्ये विलीनीकरण केले होते. सरदार पटेल यांनी अशीच काही कामे भारतात केली होती.\nअशा किंग हाराल्डच्या मागे ब्ल्यूटूथ जुडले :– जसे ब्लूटूथ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कनेक्ट करण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे किंग हाराल्ड ब्लूटूथने राज्ये कनेक्ट कराचे . यामुळे जिम कर्डचने त्यास ब्लूटूथ असे नाव दिले. तथापि, काही लोक ��्हणतात की किंग हाराल्डच्या नावामागील ब्लूटूथ जोडण्यामागे एक विशेष कारण होते, कारण किंग हाराल्डचा एक दात पूर्णपणे मृत होता, ज्यामुळे ते निळे दिसत होते. यामुळे किंग हाराल्डच्या नावामागे ब्लूटूथची भर पडली.\nPrevious articleहिंसाचार पसरविणाऱ्यावर कडक कारवाई होणार…ममता बॅनजी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेता केली घोषणा…\nNext articleमुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला ISO-२०१५ मानांकन दर्जा प्राप्त…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nइम्मूनिटी बूस्टर – कोथिंबीर सूप…\nमुंबईत भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा…\nRange Rover Velar भारतात लाँच…किंमतीपासून वैशिष्ट्यासह जाणून घ्या…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा साम���जस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-06-18T03:50:41Z", "digest": "sha1:HDMDPRQRNR7Y2RJ2FF4E7DPJNRY2GXEC", "length": 4242, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोकमंगल कृषी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "लोकमंगल कृषी साहित्य संमेलन\nसोलापूरच्या लोकमंगल परिवाराचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून लोकमंगल प्रतिष्ठानने २०११ सालापासून कृषी साहित्य संमेलन भरवायला सुरुवात केली.\nपहिले लोकमंगल कृषी साहित्य संमेलन कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झाले.(सन २०११)\nदुसरे संमेलन २०-२२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले होत्या.\nपहा : साहित्य संमेलने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१४ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-06-18T03:43:59Z", "digest": "sha1:SBKN5X4LTE37VUUZJRBSPCNTSQ3HUQHK", "length": 2670, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जंजीर (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअमिताभ बच्चन, जया भादुरी, शशी कपूर, प्राण\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१६, at १८:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2021-06-18T02:47:21Z", "digest": "sha1:QEUSR7GDLS7MDNAZOX4VQSWBYOVEWYZA", "length": 4544, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय उपग्रह - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय उपग्रह\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nइंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट\nएरियान पॅसेंजर पेलोड एक्स्परिमेंट\nस्ट्रेच्ड रोहिणी सॅटेलाइट सिरीझ\n\"भारतीय उपग्रह\" वर्गातील माध्यमे\nएकूण ९ पैकी खालील ९ संचिका या वर्गात आहेत.\nJugnu.gif १८२ × १३१; ११ कि.बा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २००७ रोजी ०७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रे���मार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/aruna-purohit-foundation-organizing-celebrities-talks-people-through-facebook", "date_download": "2021-06-18T03:32:08Z", "digest": "sha1:IVONYPMV7MX7GS2ZEGKNRY56K6BCTTGP", "length": 28038, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागपुरात अन्नक्षेत्र फाउंडेशनची चांगुलपणाची चळवळ, फेसुबकच्या माध्यमातून दिग्गजांसोबत संवाद", "raw_content": "\nभारताचे निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे आणि नागपूरकर उद्योजिका अरुणा पुरोहित यांच्या अन्नक्षेत्र फाउंडेशनने चांगुलपणाची चळवळ सुरू केली आहे. दररोज फेसबुकच्या माध्यमातून एक तास विविध मान्यवरांसोबत जनसामान्यांचा संवाद घडवला जात आहे.\nनागपुरात अन्नक्षेत्र फाउंडेशनची चांगुलपणाची चळवळ, फेसुबकच्या माध्यमातून दिग्गजांसोबत संवाद\nनागपूर : लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे मानवाच्या वागण्यावर आलेल्या मर्यादांमुळे अनेकजण हतबल झाले आहेत. ज्येष्ठांना तर घरी बसून काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. त्यांना बौद्धिक खाद्य पुरवण्यासाठी भारताचे निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे आणि नागपूरकर उद्योजिका अरुणा पुरोहित यांच्या अन्नक्षेत्र फाउंडेशनने चांगुलपणाची चळवळ सुरू केली आहे. दररोज फेसबुकच्या माध्यमातून एक तास विविध मान्यवरांसोबत जनसामान्यांचा संवाद घडवला जात आहे.\nहेही वाचा - \"आई सांग ना माझी काय चूक सांग ना माझी काय चूक तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का\"\nसप्टेंबर महिन्यात १३५ मान्यवरांशी संवाद घडवून आणला. १५ ऑक्टोबरपर्यंत या उपक्रमाचे दीडशे भाग होतील. हा उपक्रम असाच पुढे नेऊन ३६५ दिवस सातत्याने चालवण्याचा अरुणा पुरोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा निर्धार आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ. मुळे यांच्या उद्बोधनाने झाली. पहिल्या दिवशी डॉ. मुळे यांनी देशाच्या संविधानाबाबत माहिती देत नागरिकांच्या शंका दूर केल्या. त्यानंतर नितीन गडकरी, रामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार असे राजकारणी जुळले. लक्ष्मीकांत देशमुख, विश्‍वास पाटील साहित्यिक, मंदार फणसे , दिलीप चव्हाण, अजित द्विवेदी (पत्रकार), शमसुद्दीन तांबोळी (मुस्लिम सुधारक), सुबोध भावे (अभिनेता), अभिजित देशमुख (क्रिकेटपंच), हनुमंतराव गायकवाड (उद्योगपती), भूषण कोवळेकर (बँकर), सुमंत टेकाडे (इतिहासकार), विश्‍वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते), ज्योतिका कालरा (मानवाधिकार कार्यकर्त्या) आनंद पाटील (ज्येष्ठ सनदी अधिकारी), सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री), विष्णू मनोहर (मास्टर शेफ) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद या चांगुलपणाच्या चळवळीत त्यांनी घडवून आणला.\nहेही वाचा - धोकादायक कोरोनाचा हृदयाच्या पेशींवर परिणाम; हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगताप यांचा महत्वाचा सल्ला\nपुढील काही दिवसात भारतीय लष्करातील विक्रांत मोरे, नृत्यांगना आश्‍विनी काळसेकर, राजकीय क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, युवक चळवळीतील क्रांती शहा, जेरील बानाईत, मिलिंद थत्ते, बँकिंग क्षेत्रातील किशोर खरात अशा अनेक मान्यवरांना त्या या माध्यमातून बोलते करणार आहेत. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी पाच वाजता सुरू होतो. या उपक्रमात http://www.facebook.com/urjawelfarefoundation/live या फेसबुक पेजवर जाऊन सहभागी होता येते. मूळ संकल्पना अरुणा पुरोहित यांची असली तरी त्याला मूर्त रूप देण्यासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ऊर्जा फाउंडेशनचे यशवंत शितोळे यांनीही सिंहाचा वाटा उचलला आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्���ूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ��टोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/mhasala-accident-8198/", "date_download": "2021-06-18T02:54:41Z", "digest": "sha1:I7CT7YRGSYGTA4BTZJSAL3HGOGIRJ3WU", "length": 11912, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "म्हसळा घोणसे घाटात इंधन वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात | म्हसळा घोणसे घाटात इंधन वाहतूक करण���र्‍या टँकरचा अपघात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nरायगडम्हसळा घोणसे घाटात इंधन वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात\nम्हसळा :मुंबई शिवडीहुन माणगाव म्हसळा मार्गे श्रीवर्धन येथे पेट्रोल, डिझेल इंधनाची वाहतूक करीत असलेल्या टँकरचा म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात केळेवाडी येथील\nम्हसळा : मुंबई शिवडीहुन माणगाव म्हसळा मार्गे श्रीवर्धन येथे पेट्रोल, डिझेल इंधनाची वाहतूक करीत असलेल्या टँकरचा म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात केळेवाडी येथील तीव्र उताराच्या वळणावर आज सकाळी अपघात झाला आहे. टँकर चालकाचा इंधनाने भरलेल्या गाडीचा झोका गेल्याने टँकर तीव्र उताराचे वळणावर जागीच पलटी झाला. अपघातात टँकरचा चालक किरलोक जखमी झाला असून ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तो वळण खुपच धोकादायक असून त्याच ठिकाणी अनेक वाहनांचे अपघात होतात. असे असले तरी ह्या तीव्र उताराचे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे बांधकाम गेली दोन वर्षे रखडले आहे. अपघाती भारत पेट्रोलियमच्या टँकरमध्ये ८ हजार लीटर पेट्रोल व ४ हजार लीटर डिझेल असल्याचे सांगण्यात आले सदर इंधन श्रीवर्धन येथिल लांबे ऑटोमोबाइल येथे नेण्यात येणार होते. टँकर म्हसळा घोणसे घाटात उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने या टँकरचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घाट परिसरातील नागरिकानी जीव धोक्यात टाकुन पेट्रोल, डिझेल गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. टँकरला अपघात झाल्याने किमान ३ हजार लिटर पेट्रोल व डिझेल वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच तहसिलदार शरद गोसावी,सर्कल दत्ता कर्चे,पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे,पोलीस निरीक्षक दिपक धूस,हवालदार भोईर,पोलीस कारकिले हे घटनास्���ळी पोहचले आणि क्रेनच्या सहाय्याने अपघाती टँकर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&topic=vaccination", "date_download": "2021-06-18T02:18:39Z", "digest": "sha1:T45IBKZYEYTHRREDSQZCA5P7RO7WHE44", "length": 6549, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nलाळ खुरकूत हा एक जनावरांमधील गंभीर आजार\nलाळ खुरकत हा प्राण्यांमध्ये एक अत्यंत संक्रमक आणि प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे. गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या इ. पाळीव जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. याबद्दल विस्तृत...\nसरकार आता पशुंसाठी आणणार आधार कार्ड\n•आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता हे आधार कार्ड पशुंना मिळणार आहे. हो खरंच आता आपल्या जनावरांना आधार क्रमांक असणार आहे. याविषयीची...\nपशुपालन | कृषी जागरण\nजनावरांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारचा निर्णय\nदुग्ध उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी पाळीव जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठ�� वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच जनावरांसाठी लाळ्या खुरकूत...\nजनावरांमध्ये अपचन होत असल्यास घरगुती उपचार\nपशुपालक मित्रांनो, आपल्या जनावरांमध्ये अपचन होत असल्यास त्याचा घरगुती उपाय कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nजनावरांमध्ये लसीकरण करणे का आहे महत्वाचे\nअधिक दुग्ध उत्पादन मिळण्यासाठी पशु पालकांनी जनावरांना पोषक आहार द्यावा. त्याचबरोबर जनावरे निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करावे. लसीकरण करणे का आवश्यक आहे हे जाणून...\nगायम्हैसडेअरीअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानलसीकरण\nजनावरांमधील घश्याच्या आजारावर नियंत्रण\n• हा रोग प्रामुख्याने पावसाळ्यात जनावरांवर होतो जो एक विषाणूजन्य आजार आहे. • जनावरांनी लसीकरण करा. • बाधित जनावरांना इतर प्राण्यांपासून वेगळे करून...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\nअँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक\nअँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक जिवाणूंमुळे उद्‌भवणाऱ्या जनावरांच्या सांसर्गिक रोगांपैकी अँथ्रॅक्‍स हा एक रोग आहे. या रोगाचे जिवाणू सहसा श्‍वसनाद्वारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ascloud.astrosage.com/cloud/nakshatra-nadi.asp?LanguageType=marathi", "date_download": "2021-06-18T03:10:13Z", "digest": "sha1:F3IQMZ2M2RSBVH63MXXDMFN5KJYVOAKR", "length": 25240, "nlines": 410, "source_domain": "ascloud.astrosage.com", "title": "Home", "raw_content": "\nतुम्हाला नवीन ऍस्ट्रोसेज क्लाउड आवडला का अधिक जाणून घ्या, प्रतिक्रिया पाठवा, Older version\n आलेख संपादित करा\nfile_upload पैसे भरून सल्लामसलत\n आलेख शेर करा\n आलेख सेव करा\n जतन करून शेअर करा\n योजना अद्ययावत करा\n आलेख संपादित करा\nजन्म आलेख / जीवन अहवाल छापा\n तपशीलवार कुंडली व अहवाल - पीडीएफ छापा\n आलेख प्रतिमारुपात छापा\"\n स्वागत पृष्ठ - मेन मेनु\n लग्न आणी चंद्र आलेख\n चलित कोष्टक व आलेख\n अष्टक वर्ग कोष्टक\n ग्रह ते ग्रह दृष्टी (पाश्चात्य)\n भाव मध्याचे अंग\n के पी गाठबिंदू चे अंग\n षड्बला आणी भावबला\n फोर्मेट १ छापा - पीडीएफ\n फोर्मेट २ छापा - Low\n शोदशावर्ग छापा - पीडीएफ\n सर्वतोभद्र चक्र छापा\n जेमिनी कर्कांश आणि स्वांश\n उपग्रह कुंडली (बीटा)\n माझा आजचा दिवस\n लाल किताब वर्षफळ अनुमान (बीटा)\n लाल किताब अनुमान\n शनी साडेसाती (बीटा)\n कालसर्प दोष/ योग\n कालसर्प दोष/ योग - पीडीएफ\n बाळांसाठी सुचविलेली नावे (���ीटा)\n ग्रहांचा विचार - पीडीएफ\n चालू संक्रमण अनुमान\n तुमचा लग्न अहवाल\n तुमचा लग्न अहवाल - पीडीएफ\n तुमची चंद्र रास\n तुमची चंद्र रास (शास्त्रीय)\n शुभ स्थान & वेळ\n आरोग्य & कारकीर्द\n उपवास & उपाय\n विमशोत्तरी दशा छापा - Low\n लाल किताब दशा\n लाल किताब आलेख आणी ग्रहांची घरे\n लाल किताब कर्ज\n लाल किताब तेवा\n लाल किताब दशा\n लाल किताब वर्कशीट\n लाल किताब वर्षफळ\n लाल किताब मासिक आलेख\n लाल किताब वर्षफळ आलेख\n लाल किताब अनुमान\n लाल किताब वर्षफळ अनुमान (बीटा)\n लाल किताब पृष्ठ छापा - पीडीएफ\n के पी पद्धति ग्रह आणी गाठबिंदू\n ग्रह ते ग्रह दृष्टी (पाश्चात्य)\n के पी गाठबिंदुंचे अंग\n के पी पद्धतीचे कार्येष ग्रह आणी आर पी\n माझा आजचा के पी\n के पी अहवाल (पी डी एफ) छापा\n चार स्तरीय कार्येश गृह\n कस्पल मधील अंतरदुवे (उप)\n कस्पमधील आंतर दुवे (उप उप)\n ग्रह अभिप्राय/ आशय (नक्षत्र नाडी)\n ग्रह संकेत (दृश्य २)\n मुला/मुलीच्या जन्म तप्शीलांबरोबर जुळवा\n सेव केलेल्या आलेखाबरोबर जुळवा\n शेर केलेल्या आलेखाबरोबर जुळवा\nतुम्हाला नवीन ऍस्ट्रोसेज क्लाउड आवडला का अधिक जाणून घ्या, प्रतिक्रिया पाठवा\nग्रहांची स्थाने व तुमचा आलेख..\nपत्रिका जुळवा (आपल्या जोडीदाराबरोबर गुणमिलन)\nज्योतिषींसोबत बोला, फक्त ₹1 मध्ये आणि त्वरित समाधान मिळावा\nजाणा आपले स्वभाव प्रेम आणी पेशा.\nगोचर फळ (संक्रमण अहवाल)\nगोचर फळ (संक्रमण अहवाल)\nसध्या ग्रहांची स्थाने तुमच्यावर कसा परिणाम करतील\nजाणा लाल किताब भाकिते, उपाय व उपचार आपल्या अडचणींवर.\nतुम्हाला मंगल दोष आहे का त्यावर उपाय काय त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो\nमिळवा विशेषज्ञ ज्योतिषी द्वारे आपला व्यक्तिगत रिपोर्ट\nतुमची द्विज नक्षत्र आणी चंद्र रास तुमच्याबद्दल सांगते.\nतुमच्यासाठी कोणते रत्न योग्य आहे तुम्ही कोणते रत्न वापरले पाहिजे तुम्ही कोणते रत्न वापरले पाहिजे\n250+ पानांची रंगीत कुंडली\n2021 चा आपली व्याक्तीधार्मी कुंडली मिळवा.\nतुमच्या जन्म अहवालावर आधारित आजचे भाकित जाणा\nवर्षफळ (वार्षिक अनुमान) तपशील\nवर्षफळ (वार्षिक अनुमान) तपशील\n2021 तुमच्यासाठी कसे असेल साल 2021 तुम्ही कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी अपेक्षित करू शकता\nसाडे साती जीवन अहवाल\nसाडे साती जीवन अहवाल\nशनि साडेसातीचा तुमच्या अक्ख्या आयुष्यावरचा परिणाम जाणून घ्या.\nकाळ सर्प दोषाचा तुमच्या अक्ख्या आयुष्यावरचा परिणाम जाणून घ्या.\nआधीच आयुष्यातील उतार चढाव, चांगले वाईट योग व काळ याबद्दल जाणून घ्या\nजाणून घ्या आपला भाग्यशाली अंक\nआपल्या प्रतिरोधक क्षमतेची चाचणी करा\nमागणी नोंदवा - ($5)\nअॅस्ट्रोसेज हे ज्योतिष मार्गदर्शनासाठी एक विश्वासर्ह ठिकाण आहे. ज्यांना ज्योतिषविषयक मार्गदर्शन हवे आहे आणि ज्यांना व्यापक प्रमाणावर उच्च पातळीवरील ज्योतिष संशोधन व विकास करायचा आहे त्यांच्यासाठी अॅस्ट्रोसेज अत्यंत उपयुक्त आहे. प्रापंचिक प्रश्नांपासून ते विशेष शंकांपर्यंत सर्व प्रश्नांचे समाधान प्राप्त करण्याचा हा एक विस्तृत स्रोत आहे.... Read more\nऑर्डर करा बृहत कुंडली\nवर्ष पत्रिका ऑर्डर करा\nशनी रिपोर्ट ऑर्डर करा\nमॅरेज रिपोर्ट ऑर्डर करा\nकरिअर/ नोकरी रिपोर्ट ऑर्डर करा\nप्रथम चॅट/ कॉल ₹ 1 मध्ये करा\nसूचना * उरलेली अक्षरे (500)\nप्रतिक्रिया पाठवा रद्द करा\nआलेख शेर करा सेट्टिंग close\nआलेखाची दृश्यता: खाजगी शेर केलेला\n(आलेखाचे नाव केवळ अक्षर, अंक व जोड चिन्ह यांचे मिश्रण असू शकते)\nटिपण: हा आलेख इथे मिळेल\nहा युआरएल इतरांबरोबर शेर करा\n(भरा ईमेल पत्ते ज्यांच्याशी तुम्हाला वरील यु आर एल शेर करायचा आहे, हवे तेवढे ईमेल आई डी भरा, मध्ये विराम चिन्हे घालून)\nआलेख शेर करा रद्द करा पूर्ण\nकृपया आधी आलेखाचे नाव भरा.\nआलेखाचे नाव उपलब्ध आहे.\nआलेखाचे नाव उपलब्ध नाही.\nआलेख नाव अंक किंवा जोड्चीन्हाने (-) सुरु होऊ शकत नाही\nआलेख नाव जोड्चीन्हाने (-) संपू शकत नाही\nकृपया वैध आलेख नाव भरा\nआलेख सेव करा close\n(आलेख नाव फक्त अक्षरे, अंक व जोड्चीन्हांच्या (-) मिश्रणानेच तयार करावे)\nआलेख सेव करा रद्द करा\ncloseतुमचा आलेख यशस्वीपणे सेव झाला आहे.\nन वाचविलेला आलेख close\nतुम्ही अजून तुमची कुंडली सुरक्षित केलेली नाही. काय आता तुम्ही कुंडली सुरक्षित करू इच्छिता\nहो नाही बंद करा\n₹ आत्ता भुगतान करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-06-18T03:53:48Z", "digest": "sha1:NQVSIV7LQR2MEAUNCBJS3ZS62K3Q3PTH", "length": 3467, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:अँड्र् स्वेन्सनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:���ँड्र् स्वेन्सनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:अँड्र् स्वेन्सन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअँड्र् स्वेन्सन ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:अँड्र् स्वेंसन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-73-5/", "date_download": "2021-06-18T03:36:46Z", "digest": "sha1:HCPTSJODOVYXVO5ATAFKWMODH6ISBW72", "length": 10762, "nlines": 70, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "वाईट बातमीः एप्रिलमध्ये 73.5 लाख लोक बेरोजगार झाले, हेच कारण आहे. एप्रिलमध्ये 73 लाखाहून अधिक लोक बेरोजगार झाले, ही वाईट बातमी आहे - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nवाईट बातमीः एप्रिलमध्ये 73.5 लाख लोक बेरोजगार झाले, हेच कारण आहे. एप्रिलमध्ये 73 लाखाहून अधिक लोक बेरोजगार झाले, ही वाईट बातमी आहे\nनवी दिल्ली, 10 मे देशात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने लोकांच्या नोकरी व नोकर्‍यावर संकट ओढवले आहे. देशातील बर्‍याच राज्यांत लॉकडाऊन आणि निर्बंध घातले गेले आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा व्यवसायांना त्रास झाला. परिणामी, लोक बेरोजगार होत आहेत. नुकत्याच झालेल्या अहवालानुसार गेल्या महिन्यात एकूण 73.5 लाख लोक बेरोजगार झाले. भारतीय अर्थव्यवस्था देखरेख केंद्राच्या (सीएमआयई) अहवालानुसार एप्रिलमध्ये 73.5 लाख लोकांच्या नोकर्‍या गमावल्या.\nसीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे की एप्रिलमध्ये 34 लाख पगाराच्या (पगारदार) भारतीयांच्या नोकर्‍या गमावल्या. लघु व मध्यम उद्योग जगण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करीत आहेत. 34 लाख पगाराच्या लोकांचे हे मुख्य कारण आहे. खरं तर, हा उद्योग कोरोनाच्या पहिल्या लाटेतून योग्यप्रकारे उदयास आला नाही की हा देश दुसर्‍या व���व्हच्या चपळ्यात आहे.\nएप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर मार्चमध्ये .5..5 टक्क्यांवरून 7..9 percent टक्क्यांवर गेला. सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले की, लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीमुळे ग्रामीण भागातील छोटे उद्योग उध्वस्त झाले आहेत. त्यांच्या मते, गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता. कोविडच्या दुसर्‍या लाटेतून पुन्हा छोटे छोटे उद्योग त्यातून उदयास येण्यापूर्वी पुन्हा एकदा धक्का बसला.\nएसबीआय: परीक्षा अधिकारी होण्याची संधी नसल्यास या मार्गाने अर्ज करा\nकिती लोकांच्या नोकर्‍या आहेत\nडिसेंबर २०२० च्या शेवटी, भारतात 38 38..877 crore कोटी लोक काम करत होते. संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांची ही एकूण गणना आहे. जानेवारीच्या अखेरीस ही संख्या वाढून 40.07 कोटी झाली होती, परंतु फेब्रुवारीच्या शेवटी ती 39.821 कोटी, मार्चपर्यंत 39.814 कोटी आणि एप्रिलच्या अखेरीस 39.079 कोटी होती. सुमारे २.4..4 लाख पगारदार ग्रामीण भागात बेरोजगार झाले आहेत. तर .6. lakh लाख कर्मचार्‍यांच्या शहरांत नोकर्‍या गमावल्या. यामुळे एप्रिलमध्ये पगार झालेल्या कर्मचार्‍यांची संख्या 4.6 कोटी वरून 4.544 कोटी झाली आहे.\nताज्या बातम्यांचे अलर्ट मिळवा.\nआपण आधीच सदस्यता घेतली आहे\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: ऑक्सिजनशी संबंधित आपल्या 9 महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणे\nNext: आपण नेहमी एकत्र असले पाहिजेत अशा 3 पुरवणी संयोजनांबद्दल जाणून घ्या\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शक��ो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/unique-management-gambling-operator-372703", "date_download": "2021-06-18T02:32:31Z", "digest": "sha1:TXD66NAAZ6LL4E2GPT6EPAP5RRXJE4SQ", "length": 18531, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतःच सापडला!", "raw_content": "\nदुसऱ्याचे वाईट करायला गेल्यानंतर काय होईल हे अनेकांना सांगण्याची गरज नाही. मात्र शहरातील नांदेड नाक्याजवळच्या वस्तीत राहणाऱा एक तथाकथित कार्यकर्ता दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतः सापडून पडला. याबाबतची चर्चा ऐन दिवाळीत शहरात अत्यंत चवीने चर्चिली जात आहे.\nदुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतःच सापडला\nउदगीर (उस्मानाबाद) : दुसऱ्याचे वाईट करायला गेल्यानंतर काय होईल हे अनेकांना सांगण्याची गरज नाही. मात्र शहरातील नांदेड नाक्याजवळच्या वस्तीत राहणाऱा एक तथाकथित कार्यकर्ता दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतः सापडून पडला. याबाबतची चर्चा ऐन दिवाळीत शहरात अत्यंत चवीने चर्चिली जात आहे.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nगेल्या चार दिवसापासून शहरातील एका पोलिस ठाण्याला एका ठिकाणी जुगाराचा अड्डा चालू असल्याचे वारंवार फोन येऊ लागले. पोलिसाकडून काहीच कार्यवाही होत नसतानाही त्यांनी पोलीसाचा पिछा सोडला नाही.\nहा तथाकथित कार्यकर्ता एवढे फोन का करत आहे हा प्रश्न पोलिसांना स��ावत होता. याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी काढण्याचे ठरवले व त्यादृष्टीने माहिती मिळवली असता या पट्ट्याचाच क्लब शहरालगतच्या एका घाटात सुरू असल्याचे कळले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयातील काही मालदार पारंगत खेळाडू दुसऱ्या अड्ड्यावर बैठकीसाठी जात असल्याने त्याची तक्रार हा करत असल्याचे पोलिसांना लक्षात आले असावे. या पोलिसांनी त्याच अड्ड्यावर छापा मारून कार्यवाही केली. सध्या दिवाळीचा सण असून गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेरगावी असलेली मंडळी आता घरी आली आहे. मग या मित्रांच्या भेटी व काहीतरी करमणुकीचे साधन म्हणून शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणावर अनधिकृत क्लब सुरू झाली असल्याची चर्चा आहे.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयातच जुगार अड्डयाची माहिती सांगणाऱ्याचीच माहिती काढून त्याच्याच अड्ड्यावर पोलिसांनी धाड आली व त्याला सोडून इतरावर गुन्हे दाखल केले. हा नेमका काय प्रकार आहे याची चर्चा शहरात ऐन दिवाळीत अत्यंत चवीने चर्चिली जात आहे.\nहा तथाकथित कार्यकर्ता कोण\nशहरालगतच्या एका घाटात जुगाराचा अड्डा चालणारा हा तथाकथित कार्यकर्ता कोण याची जोरदार चर्चा चालू आहे. या तथाकथित कार्यकर्त्याला राजकीय वलय असल्याचेही बोलले जात आहे. या तथाकथित कार्यकर्त्याच्या अड्ड्यावर धाड टाकून नेमके याचं नाव वगळण्यात मागचं रहस्य काय याची जोरदार चर्चा चालू आहे. या तथाकथित कार्यकर्त्याला राजकीय वलय असल्याचेही बोलले जात आहे. या तथाकथित कार्यकर्त्याच्या अड्ड्यावर धाड टाकून नेमके याचं नाव वगळण्यात मागचं रहस्य काय नेमके या कार्यकर्त्याला साथ देणारा राजकीय नेता कोण नेमके या कार्यकर्त्याला साथ देणारा राजकीय नेता कोण याचीही चर्चा नागरिकात सुरू आहे.\nमहत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या\nपुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे.\nबिदर-उदगीर-परळी रेल्वे सुरू करण्यासाठी उदगीर समितीचा संघर्ष.\nउदगीर : कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन अनलॉक नं���र हळूहळू पूर्ववत होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विविध विभागात काही महत्वपूर्ण गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्या नुसार मध्य रेल्वे ने लातूर मुंबइ रेल्वे आठवड्यातुन चार दिवस सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र उर्वरित त\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार २९७ कोटी; मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी, दिवाळीनंतरच मिळणार मदत\nलातूर : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकरी तसेच बाधितांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने सोमवारी (ता.नऊ) दोन हजार २९७ कोटी सहा लाख रूपयांची मदत मंजूर केली आहे. निवडणूक आयोगाने मदतीच्या वाटपासाठी हिरवा कंदील दाखवताच सरकारने हा निर्णय घेतला. यात सर्वाधिक एक हजार\nउद्धव ठाकरे यांचे घाबरट सरकार, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nलातूर : मराठा आरक्षण असो किंवा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो यावर चर्चा न करता पळ काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आहे. हे सरकार अत्यंत घाबरट आहे. या सरकारचे जे मार्गदर्शक आहेत, ते मात्र मजा घेत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पा\nयंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा\nउदंड पाहिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे ऐसा नामघोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे\nकळंब : आठ जणांनी केली व्यापाऱ्यास बेदम मारहाण, सोनसाखळी हिसकावून पळाले\nकळंब (उस्मानाबाद) : जबरी दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याची साखळी पळवली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठेत मंगळवार (ता.१६) पहाटे घडलेल्या या घटनेने शहर हादरले असून या घटनेतील तीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या\nअडीच महिन्यानंतरही ५७८ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत\nपाचोड (औरंगाबाद): दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्य���त जमा करण्याची शासनाची घोषणा तीन महान्यानंतरही फोल ठरली आहे. बँकेकडे अनुदान रक्कम वर्ग करून अडीच महीने उलटले, तरी अद्याप खादगाव (ता.पैठण) येथील ५७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदतीचा एकही रुपया जमा न झाल्याने शेत\nतेलंगणा पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावले, उमरग्यात सराफ लाईनमध्ये दोन तास सुरू होता गोंधळ\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : तेलंगणाच्या पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावून आल्याची घटना उमरग्यात बुधवारी (ता.२८) पाहायला मिळाली. चोरीच्या प्रकरणातील आरोपीकडून सोने खरेदी केल्याप्रकरणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील पोलिस पथकाने बुधवारी शहरातील एका सराफ दुकानदाराकडे चौकशी सुरू असताना स\nउमरग्यातील चोरीचा अजब प्रकार, चोरटा सीसीटीव्हीत कैद\nउमरगा (उस्मानाबाद) : शहर व तालुक्यात चोरीचे सत्र अलीकडच्या काळात कमी झाले. दरम्यान, काही भुरट्या चोरट्यांकडून बल्ब चोरी करण्याचा अजब प्रकार शहरात घडत आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहेत. गुरुवारी (ता. २९) सकाळी सहाच्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरातून एका व्यक्तीने बल्ब चोरी\n आजार काढू नका अंगावर, उशिरा दाखल झाल्याने कोरोना बळींची संख्या सर्वाधिक\nउमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. पंधरा दिवसाच्या कालावधीत संसर्गाचा धोका कमी असल्याचे जाणवत असले तरी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. दरम्यान बुधवारी (ता.सात) दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आत्तापर्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/in-honor-of-ranaragini-mahila-9524/", "date_download": "2021-06-18T03:25:16Z", "digest": "sha1:3RKSLE7GCGVJOZN2EWLUM3KAB7WUUONO", "length": 11978, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मंचर येथील रणरागिणी महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान | मंचर येथील रणरागिणी महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nपाऊस तेव्हाही होता आणि आजही येतोच आहे मग पाणी मुरतंय कुठं मागीलवेळी तर सरकारच गडगडले, पुन्हा मुसळधार पावसात गरजले मराठे\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर���ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nपुणेमंचर येथील रणरागिणी महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nमंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील महिला कोरोना योध्यांचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मर्दानी महाराष्ट्राची हा पुरस्कार देऊन बुधवारी सायंकाळी मंचर उपजिल्हा रुग्णालयात सन्मान\nमंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील महिला कोरोना योध्यांचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मर्दानी महाराष्ट्राची हा पुरस्कार देऊन बुधवारी सायंकाळी मंचर उपजिल्हा रुग्णालयात सन्मान करण्यात आला.\nमहिला कोरोना योध्यांचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्ध्या म्हणून काम करणाऱ्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.चंदाराणी पाटील यांना उत्तम प्रशासकीय सेवेसाठी, तर मंचर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.वर्षाराणी गाडे यांचा उत्तम वैद्यकीय सेवेसाठी, महिला पोलीस वैशाली कोणेकर यांना कायदा व सुव्यस्था राखण्याच्या कामातील योगदानासाठी, अंगणवाडी सेविका सुरेखा दैने व आशा वर्कर सुजाता मोरडे यांना उत्तम वैद्यकीय सहाय्याच्या कामासाठी, तर ग्रामपंचायत सदस्या माणिक गावडे यांना सामाजिक कामासाठी मर्दानी महाराष्ट्राची हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुषमा शिंदे,जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात,महिला राष्ट्रवादीच्या मंचर शहराध्यक्षा वेणू खरमाळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनज��वन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकोरोना संकटकाळातही नकली लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीचे जे प्रकार सुरू केले आहेत. त्याची किमान प्रत्येकाने शहानिशा करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lakshamaharashtra.com/bill-3/", "date_download": "2021-06-18T01:39:29Z", "digest": "sha1:54KKG6HPP7TWLJDYX4CDJSQNCBN43PSM", "length": 4928, "nlines": 81, "source_domain": "www.lakshamaharashtra.com", "title": "bill 3 | Laksha Maharashtra | Latest Marathi News Daily Newspaper", "raw_content": "\nशुक्रवार, जून 18, 2021\nई पेपर लक्ष महाराष्ट्र\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमाजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे निधन\nउत्तर प्रदेश : पत्रकाराची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळाजवळ टाकला\n13 नोव्हेंबर 2020 lmadmin उत्तर प्रदेश : पत्रकाराची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळाजवळ टाकला वर टिप्पण्या बंद\n सहा वर्षीय चिमुरडीवर चुलत भावाकडून लैंगिक अत्याचार\nराज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे\nदेशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार\nमुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप – शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे\nमालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे\nबीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/09/2283-agri-business-tricks-scope-in-india/", "date_download": "2021-06-18T01:47:37Z", "digest": "sha1:TU6SPFL763TGJ5RIJPSFUD6SMDCULGYR", "length": 15957, "nlines": 180, "source_domain": "krushirang.com", "title": "बिजनेस इन्फो | म्हणून अॅग्रीबिजनेसमध्ये आहेत अफाट संधी; वाचा, विचार करा आणि कामाला लागा | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nबिजनेस इन्फो | म्हणून अॅग्रीबिजनेसमध्ये आहेत अफाट संधी; वाचा, विचार करा आणि कामाला लागा\nबिजनेस इन्फो | म्हणून अॅग्रीबिजनेसमध्ये आहेत अफाट संधी; वाचा, विचार करा आणि कामाला लागा\nअर्थ आणि व्यवसायअहमदनगरउद्योग गाथा\nभारत हा कृषी प्रधान देश आहे, हे आपण प्रत्येक पुस्तकात वाचतो आणि राजकीय व्यासपीठावरून ऐकतो. मात्र, देशाची एकूण परिस्थिती लक्षात घेतल्यास खरेच तसे चित्र आहे किंवा नाही याची संशांकता वाटते ना वाटायलाच पाहिजे, असे हे चित्र आहे. परंतु, म्हणजे शेतीत सगळे काही वाईट आणि नकारात्मक आहे असेही नाही. शेतीत नव्हे कोणत्याही व्यवसायात संधी असतात. त्यासाठी लागते सातत्याने काम करण्याची तयारी.\nलेखन : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा त्या मानाने फारच कमी आहे. करोना कालावधीत मात्र, तरीही याच क्षेत्राने देशाला काहीतरी आशादायक चित्र पाहायला लावले. अवघे जग ठप्प झालेले असतानाही शेती मात्र अविरतपणे चालू होती. कारण, खाणारी तोंडे काही बंद होऊ शकत नाहीत. त्यामुळे शेती आणि त्यावर आधारित धंदे, उद्योग व व्यवसाय चालूच होते. आणि जगावर यापेक्षाही भयंकर संकट आले तरीही शेती आणि शेतकरी कार्यरत राहतील. तसेच या क्षेत्राशी निगडीत बिजनेसमनही.\nशेतीकडे आपण सगळेजण नकारात्मक पद्धतीने पाहतो त्याची दोन प्रमुख करणे आहेत. एक म्हणजे शेती अजूनही आपल्याकडे फ़क़्त उदारनिर्वाहाचा व्यवसाय आहे. त्याला उद्योग व व्यवसायाचा दर्जा नाही. ना कागदोपत्री ना सामाजिकदृष्ट्या. म्हणून प्रचलित पद्धतीने शेतीकडे पाहण्य���चा नकारात्मक भाव कायम आहे. शेतीतील निव्वळ नफा अजूनही शेतकरी विचारात घेत नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांमध्ये व सरकारच्या लेखीही शेतीबाबतीत आवश्यक असलेला उद्योजकतेचा अभाव ठळकपणे दिसतो.\nआणि शेती म्हणजे नसती डोकेदुखी असे समजण्यासाठीचे दुसरे कारण म्हणजे शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्याचा अभाव. उत्पन्न वाढविण्याकडे शेतकऱ्याचा कल नाही कारण, समजा उत्पन्न वाढले तर त्याचे काय करायचे फेकून देण्यासाठी तर आपण उत्पादन घेत नाहीत ना फेकून देण्यासाठी तर आपण उत्पादन घेत नाहीत ना त्यामुळे प्रक्रिया उदयोग सुरु करण्यासाठीची चळवळ ही भारताची गरज आहे. आपल्या शिक्षण पद्धतीने कारकुनी व्यक्ती तयार करण्याचा ठेका घेतला आहे. अशावेळी तरुणांमधील उद्योजकीय कौशल्याचा अभावच शेतीसाठी घातक आहे. परिणामी हाच शेतकरी आणि पर्यायाने देशाची आर्थिक उन्नतीमध्ये अडथळा ठरत आहे.\nयुवकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता हा गुण वाढीस लावण्यासाठी ठोस धोरण पुढे करून काम करावे लागणार आहे. मात्र, त्याचा अभाव आहे म्हणून जग काही ठप्प झालेले नाही. अनेकांनी शेतीच्या क्षेत्रात व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. किंवा काहीजण त्यासाठी धडपडत आहेतच की. म्हणूनच तरुण व शेतकरी यांच्यात असे आवश्यक असलेले उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी ही लेखमाला लिहिण्याचा प्रयत्न.\nपुढील भागांमध्ये आपण अनेक घटक पाहणार आहोत. याबाबतीत आपणास काही प्रश्न किंवा अडचणी कोणत्याही टप्प्यावर जाणवल्या तर आम्हाला ईमेलने लिहा. याबाबतीत शक्य होईल ते मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nदहावी पास असणार्‍यांना नोकरीची सुवर्णसंधी; नाही कोणतीही ���रीक्षा, वाचा कसा करायचा अर्ज\nत्याकाळी 14 व्या वर्षी बंदूक, 18 व्या वर्षी चारचाकी मिळवणार्‍या मुलाने रचला समाजकारणाचा इतिहास; वाचा बाबा आमटेंची कहाणी\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19952/", "date_download": "2021-06-18T02:48:18Z", "digest": "sha1:IBINAN7O64NNNGCZSFPJ5JY2277GTQEB", "length": 14364, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ड्रॅसीना – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व म���नव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nड्रॅसीना : काही शोभिवंत पानांची झुडपे व काही वृक्ष यांचा समावेश असलेला ⇨ लिलिएसी अथवा पलांडु कुलातील हा एक वंश असून याचे मूलस्थान आशिया व आफ्रिका या खंडांतील उष्ण प्रदेश हे होय. भारतात सु. सहा जाती रानटी अवस्थेत व इतर अनेक उपजाती व प्रकार बागेत लावलेले आढळतात. खोडावर थोड्या किंवा अनेक फांद्या व एकाआड एक खड्‌गाकृती किंवा रुंद चिवट, लांब, साधी अंडाकृती हृदयाकृती, बहुसिराल (अनेक शिरांची), पिवळट हिरवी, लालसर वा अनेक रंगी पट्टे असलेली शोभिवंत पाने असतात. फुले पांढरी किंवा हिरवट पांढरी, लहान असून विविध फुलोऱ्यांत येतात. परिदले सहा व मंडल घंटाकृती, नलिकाकृती किंवा नसराळ्यासारखे असते. केसरदले सहा व किंजपुट तीन कप्प्यांचा असतो. प्रत्येक कप्प्यात एकच बीजक असते [⟶ फूल]. मृदुफळात किंवा बोंडात जाड कवचाची बीजे असतात. एकूण चाळीस जातींपैकी ड्रॅ. एलिप्टिका, ड्रॅ. कॉन्सिन्ना, ड्रॅ.गोल्डियाना या जाती भारतात सामान्यत: बागेत लावलेल्या आढळतात. कलमांनी व अधश्चरांनी (धावत्यांनी) त्यांची नवीन लागवड करतात. कॅनरी बेटांतील ड्रॅ. ड्रॅको (ड्रॅगॉन वृक्ष) याची उंची नऊ ते अठरा मी. आहे तो शाखायुक्त असून पानांची संख्या जास्त असते. ‘ड्रॅगन्स ब्लड’ नावाचा स्तंभक (आकुंचन करणारा) लाल राळेसारखा पदार्थ या झाडापासून मिळतो तो रोगणात, दंतधावन चूर्णांत व अनेक आसवांत घालतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/57-new-corona-positive-patient-8770/", "date_download": "2021-06-18T02:42:30Z", "digest": "sha1:JPX4744DTJQT4HDQEVRJHYG54O4ISXZF", "length": 13089, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुण्यात दिवसभरात कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण | पुण्यात दिवसभरात कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच���छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nपुणेपुण्यात दिवसभरात कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण\nमागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या पुणे : शहरामध्ये सोमवारी कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण आढळून आले. मागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या असली तरी\nमागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या\nपुणे : शहरामध्ये सोमवारी कोरोना पॉझीटीव्ह ५७ नवीन रुग्ण आढळून आले. मागील १५ दिवसांतील नवीन रुग्णवाढीची सर्वात कमी संख्या असली तरी रविवारी तुलनेने कमी स्वॅब सॅम्पल्स घेतल्याने नवीन रुग्णांची संख्याही कमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज दिवसभरामध्ये ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. तर तब्बल १६८ रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३९५० वर पोहोचली आहे.\nशहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६, ५२९ वर पोहाचली असली तरी आतापर्यत ३९५० रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या २,२५९ इतकी आहे. साधारण ३४ टक्के रुग्ण आजमितीला उपचार घेत आहेत. यापैकी १७४ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी ४६ रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरामध्ये १५९७ संशयितांचे स्वॅब टेस्टिंगसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल येत्या एक दोन दिवसांत अपेक्षित आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यवतीने देण्यात आली.\nशहरात आज कोरोनामुळे ६ जण मृत पावल्याची नोंद झाली आहे. यापैकी एका पुरूषासह दोन महिलांचा मृत्यू रविवारी झाला आहे. हे तिघेही ५८ ते ७६ वर्ष वयोगटातील आहेत. त्यापैकी एकजण मार्केटयार्ड, एकजण कोंढवा आणि एक जण बिबवेवाडी येथील आनंदनगरमध्ये राहाणारा आहे. तर आज मरण पावलेल्यां��ध्ये तीनही महिला असून त्या ६० ते ७५ वर्ष वयोगटातील आहेत. यापैकी येरवडा येथील गांधीनगर आणि दोन पांडवनगर येथील आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/09/ayushyamdhye-nashibachi-sathi-milat-nsel-tr-kra-hi-kame.html", "date_download": "2021-06-18T03:06:22Z", "digest": "sha1:QT7FIS4Z55SWG7BFWL36HTR6FMDF55BS", "length": 9311, "nlines": 61, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "आयुष्यामध्ये हवी असेल नशिबाची साथ तर अवश्य करा हि कामे", "raw_content": "\nआयुष्यामध्ये हवी असेल नशिबाची साथ तर अवश्य करा हि कामे\nYesMarathi सप्टेंबर ०६, २०२० 0 टिप्पण्या\nआयुष्यामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा अनेक प्रयत्न आणि मेहनत करून देखील सफलता मिळत नाही. योग्य व्यक्ती देखील बेरोजगारीचे आयुष्य जगताना पाहायला मिळतो. दुर्भाग्य हा मानवाच्या जीवनातील दुखद भाग आहे. व्यक्ती वाळवी लागल्यासारखी आतमधून खोखली होत जाते. जर अनेक प्रयत्न करून देखील तुमचे नशीब साथ देत नसेल तर हे उपया जरूर करावे निश्चित रूपाने लाभ प्राप्त होईल.\n१. सकाळी सुर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम आपल्या हातांचे दर्शन करा. नित्यनियमाने असे केल्याने आपल्याला लवकरच लाभ प्राप्त होतो. ज्या लोकांना रोजगार प्राप्त होत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूपच महत्वाचा आहे.\n२. मध आरोयासाठी खूपच लाभदायक असण्याबरोबर भाग्य वाढवण्यामध्ये उपयुक्त आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मधाचे सेवन करावे. तुमचा दिवस मंगलमय आणि आनंदाने भरलेला राहील. हा उपाय खूपच प्रभावी आहे. नियमित या उपायाने काही काळामध्येच तुमचे आरोग्य आणि नशिबामध्ये सुधारणा होईल.\n३. गणेशजीला नियमितपाने ३ सुपाऱ्या अर्पित कराव्या. २१ ते ४१ दिवसांपर्यंत असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. तथा दुर्भाग्य समाप्त होते.\n४. एखाद्या शाळेमध्ये किंवा धार्मिक संस्थेमध्ये केळीच्या झाडाची लागवड करावी आणि नियमितपणे त्याची निगा राखावी. जसे जसे केळीचे झाड वाढत जाईल तसतसे तुमच्या समृद्धी आणि प्रगतीमध्ये वाढ होत जाईल.\n५. सतत ७ मंगळवार हनुमानजीला चौला अर्पित करावा आणि त्यांच्या डाव्या पायावरील सिंधूर आपल्या माथ्यावर टीका म्हणून लावावा. तुमचे नशीब तुमची साथ देऊ लागेल.\n६. आई-वडील, गुरुजनांची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा. आपल्या भाग्यामध्ये वाढ होण्यासाठी हा खूपच प्रभावी उपाय आहे.\n७. जर प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येत असतील तर श्री काळ भैरवची पूजा करावी आणि कुत्रा पाळावा. सगळे विघ्न शांत होतील आणि नशिबाची साथ मिळेल. भैरव देव अतीशीघ्र प्रसन्न होणारे देव आहेत.\n८. प्रत्येक अमावस्येला काळ्या वस्तूचे दान करावे, याव्यतिरिक्त शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली एक दिवा प्रज्वलित करावा. हा उपाय भाग्यामध्ये वृद्धी करण्यासाठी आणि पितृदोषमुळे येणाऱ्या अडथळ्यांमध्ये प्रभावी ठरतो.\n९. घरातील मुख्य खोल नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील नळांची काळजी घ्या. ते नेहमी टपकू नयेत. उत्तर दिशा जास्तीत जास्त रिकामी ठेवावी किंवा अवजड सामान ठेऊ नये. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. हे काही उपाय आहेत ज्यांच्या द्वारे तुम्ही घरामधील वास्तुदोष दूर करू शकता तथा तुमचे नशीब साथ देऊ लागेल.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/03/jevan-kelyanantr-kru-nye-hi-don-kame.html", "date_download": "2021-06-18T03:20:51Z", "digest": "sha1:GDUMEHBNNVP4U3QGHC3PF6VFAFF4BTBX", "length": 7344, "nlines": 57, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "जेवण केल्यानंतर ९०% लोक करतात हि २ कामे, आरोग्यासाठी दोन्ही आहेत ख’त’र’ना’क !", "raw_content": "\nजेवण केल्यानंतर ९०% लोक करतात हि २ कामे, आरोग्यासाठी दोन्ही आहेत ख’त’र’ना’क \nYesMarathi मार्च २७, २०२१ 0 टिप्पण्या\nया जगामध्ये प्रत्येकाला जिवंत राहण्यासाठी जेवण करणे खूप जरुरीचे आहे कारण जेवण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उर्जा येते आणि प्रत्येक प्रकारची कमजोरी देखील दूर होते. आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती इतका व्यस्त राहू लागला आहे कि तो योग्य आहार देखील करू शकत नाही.\nअसे देखील लोक आहेत जे जेवण केल्यानंतर अशी कामे करतात ज्यामुळे जेवण केल्यानंतर देखील ते शरीरामध्ये योग्य प्रकारे पचत नाही आणि त्यामुळे त्यांचे शरीर कमजोर राहू लागते. आज आपण जाणून घेणार आहोत अशी दोन कामे जी जेवणानंतर लोक नेहमी करतात. ज्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम पडतो.\nजेवण केल्यानंतर कधीच करू नये पाण्याचे सेवन: असे अनेक लोक आहेत जे जेवण केल्यानंतर लगेच पाणी पितात. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. कारण जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पाचन तंत्र कमजोर होते.\nज्यामुळे खाल्लेले अन्न शरीरामध्ये योग्य प्रकारे पचत नाही आणि व्यक्तीचे शरीर कमजोर राहते. यामुळे चुकुनही जेवण केल्यानंतर पाणी पिऊ नये. जेवण केल्यानंतर कमीत कमी १५ ते २० मिनिटांनी तुम्ही पाण्याचे सेवन करू शकता.\nजेवण केल्यानंतर चहा पिणे: असे खूप लोक आहे ज्यांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते आणि ते जेवणानंतर चहा पितात. जेवण केल्यानंतर चहा पिल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. चहा पिल्याने आम्लची समस्या होते.\nजे पाचन तंत्र कमजोर बनवण्याचे काम करते. ज्यामुळे शरीर कमजोर होऊ लागते. यामुळे चुकुनही जेवण केल्यानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये. जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असल्यास ती लगेच सोडावी.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28377/", "date_download": "2021-06-18T03:07:17Z", "digest": "sha1:KFSN6FFNNK4T63DCAEEWWEA3LYHL7OEU", "length": 14557, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मधुरस – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे�� ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमधुरस : मावा, तुडतुडे, खवले किडे इ. हेमिप्टेरा गणातील विशिष्ट कीटक वनस्पतींतील रस शोषतात. हा रस जेव्हा जरूरीपेक्षा जास्त प्रमाणात शोषण केला जातो, तेव्हा या जादा रसाचे कीटकाच्या गुदद्वारामार्गे उत्सर्जन केले जाते. या उत्सर्जित, चिकट, गोड (शर्करायुक्त) पदार्थांस मधुरस म्हणतात (फुलांतील गोड पदार्थांसही ’मधुरस’ ही संज्ञा वापरण्यात येते). या मधुरसातील घटक द्रव्ये आश्रयी वनस्पतीच्या रसातील द्रव्ये तसेच त्यांवर कीटकाच्या पचनक्रियेत होणारा परिणाम यांवर अवलंबून असतात. मधुररसात पाणी भरपूर प्रमाणात असते, तसेच ग्‍लुटामीन व अस्परजिन या अमिनो अम्‍लांचा आणि सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्‍लुकोज व मेलिझायटोज या शर्करांचाही त्यात अंतर्भाव असतो. या मधुरसामुळे झाडावर चिकटा येतो व या च��कट्याभोवती काजळीसारखी बुरशी वाढून पिकांचे (उदा., ज्वारीच्या पिकाचे) नुकसान होते.\nहायमेनॉप्टेरा व डिप्टेरा गणांतील कीटक आणि त्यातल्या त्यात मुंग्या हा मधुरस अन्न म्हणून वापरतात. काही मुंग्या गवताच्या मुळांवर राहणाऱ्या माव्याचा मधुरस गोळा करतात तर काही मावा कीटकास पकडून आपल्या वारूळात आणतात व दुभत्या जनावराप्रमाणे त्याचे संगोपन करतात. पर्यायाने त्यांना माव्यापासून मधुरस मिळतो. माव्याच्या अंड्यांची देखभाल व त्यांतून बाहेर पडलेल्या माव्याच्या पिलांची देखभाल हीसुध्दा मुंग्यांकडून होते. सिनाई पर्वतावरील व इराकच्या काही भागातील अरब लोक मधुरसाचा साखरेऐवजी वापर करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://worldwarthird.com/index.php/2020/11/22/us-b-52-bombers-deployed-in-gulf-marathi/", "date_download": "2021-06-18T03:12:49Z", "digest": "sha1:52QPLBIPNN2WO45MWBO4BAXKM3G6T2N6", "length": 17587, "nlines": 142, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेची ‘बी-५२एच’ बॉम्बर्स आखातात तैनात - अमेरिकेच्या सेंट्रल कमांडची घोषणा", "raw_content": "\nअमेरिकेची ‘बी-५२’ बॉम्बर्स आखातात तैनात – अमेरिकेच्या सेंट्रल कमांडची घोषणा\nमायनट – किमान १४ हजार किलोमीटर सलग उड्डाण करू शकणारी अमेरिकेची ‘बी-५२एच’ बॉम्बर्स अण्वस्त्रवाहू विमाने आखातात दाखल झाली आहेत. मर्यादेपक्षा अधिक युरेनियमचे संवर्धन करणार्‍या इराणला संदेश देण्यासाठी अमेरिकेने या बॉम्बर विमानांची तैनाती केल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये छुपी लष्करी मोहिम छेडण्याची तयारी केल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणचे वरिष्ठ कमांडर कासेम सुलेमानी यांना ठार झाल्यानंतर ‘बी-५२एच’ बॉम्बर्सचा ताफा हिंदी महासागरासाठी रवाना केला होता. आखातातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमांची जबाबदारी असलेल्या ‘सेंट्रल कमांड’ किंवा ‘सेंटकॉम’ने शुक्रवारी ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमाने त्याचबरोबर सहाय्यक विमानांचा ताफा आखाती देशांसाठी रवाना केल्याचे सांगितले.\nआखातातील कुठल्या देशात ही विमाने तैनात केली आहेत किंवा किती बॉम्बर्स विमाने रवाना केली, याचे तपशील ‘सेंटकॉम’ने प्रसिद्ध केले नाहीत. पण कमीतकमी वेळेत या विमानांची तैनाती करून अमेरिकेच्या मित्र आणि सहकारी देशांना आश्‍वस्त करण्याची जबाबदारी या बॉम्बर्स विमानांवर सोपविण्यात आल्याचे ‘सेंटकॉम’ने स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या हंगामी संरक्षणमंत्र्यांनी अफगाणिस्तान आणि इराकमधून सैन्यमाघारीची घोषणा केली होती. पुढच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमेरिका ही सैन्यमाघार घेणार असून त्या पार्श्‍वभूमीवर, या ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांची आखातात तातडीने तैनाती केल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ कतारच्या दौर्‍यावर असताना, सदर बॉम्बर्स विमानांचे आखातात दाखल होणे निराळेच संकेत देणारे असल्याचाही दावा केला जातो. तर अमेरिकेतील पत्रकार व लष्करी विश्‍लेषकांनी ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांची तैनाती इराणशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.\nआखाती देशांना धमकावणार्‍या तसेच मर्यादेपेक्��ा १२ पट अधिक युरेनियमचे संवर्धन करणार्‍या इराणला सुस्पष्ट संदेश देण्यासाठी अमेरिकेने ‘बी-५२एच’ बॉम्बर्सचे पथक आखातात रवाना केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्याच्या पर्यायाचा विचार केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, ‘बी-५२एच’ बॉम्बर्सच्या तैनातीकडे पाहिले जाते. याआधी जानेवारी महिन्यात अमेरिकेने सहा ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांचे पथक इराणपासून तीन हजार मैल अंतरावर असलेल्या हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावरील लष्करी तळावर तैनात केले होते. कासेम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणकडून हल्ल्याचा धोका ओळखून अमेरिकेने बी-५२ बॉम्बर विमाने रवाना केली होती. अमेरिकेच्या बॉम्बर्स विमानांची आखातातील तैनाती ही व्यूहरचनात्मक खेळी असल्याचे या लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द संपण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत इराणवर नवे आर्थिक निर्बंध लादून दडपण वाढविण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात छुपी लष्करी मोहीम छेडण्याची तयारी केल्याची बातमी इस्रायलच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली. आपल्या अणुप्रकल्पावर हल्ला झाल्या, भयंकर युद्ध छेडण्याचा इशारा याआधीच इराणने दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका आणि इस्रायलमधून येत असलेल्या या बातम्यांचे गांभीर्य वाढले आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमरीका का ईरान पर किया हमला सर्वंकष युद्ध को न्यौता देगा – ईरान के सर्वोच्च नेता के सलाहकार की चेतावनी\nअमरीका के ‘बी-52 बॉम्बर्स’ खाड़ी क्षेत्र में तैनात – अमरिकी सेंट्रल कमांड़ का ऐलान\nतुर्की के खिलाफ़ ग्रीस और साइप्रस के पीछे यूरोप ड़टकर खड़ा रहेगा – यूरोपिय महासंघ का तुर्की को इशारा\nस्ट्रासबर्ग/अंकारा - ग्रीस और साइप्रस…\n‘ईरान-तुर्की-कतार-हमास’ इस्रायल के खिलाफ़ मोर्चा खोल सकते हैं – हमास के नेता का दावा\nतेहरान - ‘इस्रायल हम सभी का समान शत्रु है…\n‘हॉंगकाँग’वरून चीनने गंभीर परिणामांची तयारी ठेवावी – युरोपिय महासंघाचा इशारा\nब्रुसेल्स/बीजिंग - हॉंगकॉंगवर सुरक्षा…\nइस्रायल-अरब देशों के सहयोग से ईरान और भी अलग-थलग हुआ है – अमरिकी विदेशमंत्री माईक पोम्पिओ\nजेरूसलम - ‘इस्रायल और ‘संयुक्त अरब अमीरात’…\nनौसेना का वर्चस्व स्थापित करके अमरीका ने चीन को उकसाना नहीं चाहिए – चीन की चेतावनी\nबीजिंग/वॉशिंग्टन - अमेरिकी युद्धपोत ने…\nयुरोपात सुमारे ५० लाख अवैध निर्वासित – ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल\nवॉशिंग्टन - युरोपिय देशांमध्ये घुसून बेकायदेशीररित्या…\nसिरिया स्थित हिजबुल्लाह के अड्डे पर इस्रायल के हमले – सिरियन माध्यम का दावा\nसिरियातील हिजबुल्लाहच्या तळावर इस्रायलचे हल्ले – सिरियन माध्यमाचा दावा\nइंडो-पैसिफिक में चीन की लष्करी महत्वाकांक्षा रोकने के लिए अमरीका करेगी ‘नेवल टास्क फोर्स’ का गठन\nइंडो-पॅसिफिकमधील चीनच्या लष्करी महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी अमेरिका ‘नेव्हल टास्क फोर्स’ उभारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/happening-news-india/article-mahesh-badrapurkar-japanese-secrets-318125", "date_download": "2021-06-18T02:52:45Z", "digest": "sha1:ZMX4273P2CEDT6OE4PT65IPQVPRQFEPD", "length": 21254, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सर्च-रिसर्च : ‘शतायुषी’चे जपानी रहस्य", "raw_content": "\nजपानी लोकांचे आयुष्यमान खूपच अधिक असते व त्याबद्दल कायमच आश्‍चर्य व्यक्त केले जाते. जपानी लोक असे काय खातात की त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते, हा प्रश्न आता जगभरात विचारला जात आहे. जपानी लोक काय खातात यापेक्षा ते कसे खातात, हे महत्त्वाचे आहे, असे संशोधकांच्या निष्कर्षांतून समोर आले.\nसर्च-रिसर्च : ‘शतायुषी’चे जपानी रहस्य\nजपानी लोकांचे आयुष्यमान खूपच अधिक असते व त्याबद्दल कायमच आश्‍चर्य व्यक्त केले जाते. जपानी लोक असे काय खातात की त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते, हा प्रश्न आता जगभरात विचारला जात आहे. जपानी लोक काय खातात यापेक्षा ते कसे खातात, हे महत्त्वाचे आहे, असे संशोधकांच्या निष्कर्षांतून समोर आले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nजपानमध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमधील ४८ लोक शंभरी ओलांडतात. इतर लोक असे काय करतात जे जपानी करीत नाहीत, वयोमानाचा संबंध त्यांच्या खाद्यसंस्कृतीशी जोडला जातो काय, हे प्रश्‍न संशोधकांना पडले. अमेरिकेतील संशोधक ॲन्सेल किज यांनी १९७०मध्ये केलेल्या अभ्यासात इटलीमधील शंभरी ओलांडलेल्यांच्या अन्नात ॲनिमल फॅट कमी असल्याचे दिसून आले. आहारतज्ज्ञ वॉल्टर विलेट यांच्या १९९०मधील संशोधनात जपानमधील शंभरी ओलांडलेल्यांचा उल्लेख प्रथम आला व त्यांनी जपानमध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण जगात सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट केले. या व अशा अनेक संशोधनांमुळे आयुष्यमानाचा खाद्यसंस्कृतीशी संबंध आहे काय, हा प्रश्न उपस्थित झाला. जपानमधील साथीच्या आजारांचे तज्ज्ञ क्षी झांग यांच्या मते, ‘‘जपानची खाद्यसंस्कृती एक विस्तीर्ण संकल्पना आहे. फक्त सुशी डिश घ्या, असे ती कधीच सांगत नाही. या खाद्यसंस्कृती संदर्भातील विविध ३९ संशोधनांचा विचार केल्यास, मासे, भाज्या, सोयाबीन, त्याचबरोबर सोया सॉस, भात व मिसो सूप यांचा समावेश जपान्यांच्या जेवणात आढळतो. याच डाएटमुळे जपानमध्ये हृदयविकार व कर्करोगाचे कमी रुग्ण आढळतात आणि त्याचबरोबर आयुष्यमानही अधिक असते.’’\nजपानमधील टोहोकू विद्यापीठातील संशोधक टुयोशी सुडुकी यांनी जपानमधील नक्की कोणत्या डाएटमुळे आयुष्यमान वाढते, यावर संशोधन केले. जपान व अमेरिकेत १९९०मध्ये घेतलेले जाणारे डाएट त्यांनी उंदरांना तीन आठवड्यांसाठी दिले. विशेष म्हणजे, दोन्ही डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने व कर्बोदकांचे प्रमाण सारखेच असूनही, जपानी डाएट घेतलेल्या उंदरांच्या उदरामध्ये व रक्तात चरबीचे प्रमाण कमी आढळले. म्हणजेच, तुमच्या ताटात मांस आहे की मासे, तांदूळ आहे की गहू या गोष्टी निर्णायक ठरतात. मात्र, जागतिकीकरणानंतर जपानी खाद्यसंस्कृतीही बदलली असल्याने गेल्या ५० वर्षांचा अभ्यास करण्याचे ठरले. त्यासाठी १९६०, १९७५, १९९० व २००५ मधील जपानी खाद्यसंस्कृती निवडली गेली. या काळातील खाद्यपदार्थ उंदरांना देऊन आठ महिने निरीक्षणे नोंदवण्यात आली. त्यातून सर्वच जपानी डाएट एकसमान नसल्याचे दिसले. १९७५ च्या डाएटवर पोसलेल्या उंदरांमध्ये मधुमेहाची शक्‍यता सर्वांत कमी आढळली आणि त्यांच्यात फॅटी लिव्हर हा आजारही इतर डाएट घेणाऱ्यांपेक्षा कमी आढळला. हेच डाएट घेतलेल्या उंदरांच्या यकृतांचा अभ्यास केल्यावर त्यांच्यात फॅटी ॲसिड निर्माण होण्यास प्रतिबंध करणारी जनुकेही तयार झाल्याचे दिसली.\n१९७५च्या या डाएटमध्ये समुद्री शैवाल व मासे, कडधान्ये, फळे, आंबवलेले पदार्थ विपुल होते. त्याचबरोब�� अतिवजन असलेल्या दोन गटांना सध्याचे व १९७५चे जपानी डाएट दिल्यानंतर, १९७५च्या गटाचे वजन अधिक कमी झाल्याचे व कोलेस्टरॉलचे प्रमाणही नियंत्रणात आल्याचे दिसले. सुडुकी यांच्या मते, ‘‘जपानी डाएटचे फायदे त्यातील शैवाल किंवा सोया सॉसमुळे नसून, अन्नघटकांत असलेल्या विविधतेत आहे. जपानमध्ये पदार्थ तळण्यापेक्षा उकडले किंवा वाफवून घेतले जातात. या डिशेस सजवण्यासाठी वरून साखर किंवा मिठाऐवजी तीव्र चवीचे पदार्थ कमी प्रमाणात घातले जातात.’’ संशोधकांचा हा सल्ला सर्वांच्याच उपयोगाचा आहे. मात्र, तो न ऐकल्याने आता जपानमध्ये मधुमेहासारख्या समस्या डोकावू लागल्या आहेत आणि त्यांचा ‘शतायुषींचा देश’ हा मानही जाण्याचा धोका आहे.\nया जिल्ह्यात औषधांची टंचाई...\nमिरज: \"कोरोना'च्या संकटामुळे ठप्प झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे सांगली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औषधांची टंचाई जाणवू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, मेंदूविकार, मानसोपचार, कर्करोग, यासह अन्य विकारांच्या औषधांचाही साठा आता दिवसागणिक कमी होऊ लागला आहे. काही औषधे तर स\nमोठी बातमी : भंडारा जिल्ह्यात नव्या आजाराचा प्रवेश, यामुळेच झाला त्या दोघांचाही मृत्यू\nभंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारार्थ दाखल दोन रुग्णांचा तीन तासांच्या कालावधीत मृत्यू झाला. अनेक व्याधींसह \"सारी' (सिव्हिअर अॅक्‍युट रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन्स) आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्या\nकर्करोगाच्या संशोधनावर उमटणार पुण्याचा ठसा\nपुणे - ज्येष्ठ नागरिकांमधील कर्करोगाच्या जगभरातील संशोधनावर आता पुण्याचा ठसा उमटणार आहे. कारण, पुण्यातील वैद्य योगेश बेंडाळे यांची कॅनडाच्या ‘मल्टिनॅशनल असोसिएशन ऑफ सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर’च्या (एसएएससीसी) जेरियाट्रिक्‍स अभ्यास समूहाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. या पदावर निवड होणारे\nनाशिकमध्ये प्रथमच ‘ब्लॅक राइस’ उत्पादनाचा प्रयोग; ११ एकरांत ३०० क्विंटलचे उत्पादन\nनाशिक : देशात उत्तर-पूर्व राज्यांतील अनेक गुणधर्माच्या ‘ब्लॅक राइस’ उत्पादनाचा प्रयोग ब्रह्मा व्हॅली शिक्षण संकुलाचे प्रमुख राजाराम पानगव्हाणे यांनी त्र्यंबकेश्‍वला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी य���स्वी केला आहे. त्यांनी ११ एकरांत ३०० क्विंटलचे उत्पादन घेतले. आंध्र प्रदेशातील बापटला कृषी विद्याप\nआधुनिक वैद्यकशास्त्र कडू की गोड \nप्रसिध्द पत्रकार, अर्थतज्ञ, लेखक, राजकीय कार्यकर्ते, माजी मंत्री, अरुण शौरी यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘प्रीपेरिंग फॉर डेथ’ या पुस्तकात एक चांगला विचार त्यांनी मांडला आहे. मृत्यू हा सदैव आपल्या बरोबर असतो. कधी आपल्या पुढे येईल याची अनिश्चितता आपल्याला असते, येणार हे गृहीत आहे तरी स\nझोपेच्या आधी कोमट दुधात 1 चमचा बडीशेप प्या, हे आहेत फायदे\nपुणे : प्रत्येक घरात बडीशेप गोड चव आणि सुगंधामुळे सामान्यत: माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. हे विविध प्रकारचे पदार्थ आणि औषध म्हणून खाल्ले जाते. एका जातीची बडीशेप असलेले फायबर आणि पुष्कळ पोषक द्रव्ये पोटासाठी खूप चांगली मानली जातात. परंतु बडीशेप दुधाबरोबर घेतल्यास आरोग्यासाठी आपल्याला इतर\nCoronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी 'ही' आहेत त्याची कारणे\nपुणे : कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या गुणसूत्रात सापडले आहे. वाय गुणसूत्र कमुवत होत असल्याने विषाणूंविरोधात लढण्याची पुरुषांची क्षमता कमी झाली. स्त्रियांमधील एक्स, एक्स या गुणसुत्रांमुळे विषाणूंचा शरीरात प्रसार रोखला जातो, हे संशोधना\nVideo : लाइफस्टाइल कोच : लॉकडाउनमधील वेटलॉससाठी पाच उपाय\nजागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच असंर्सजन्य आजार ‘कोव्हिड १९’ने ग्रस्त असणाऱ्यांची प्रकृती गंभीर होण्यासाठी धोकादायक (रिस्क फॅक्टर्स) असल्याचे अधोरेखित केले आहे. उदा. उच्च रक्तदाब, कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना या संसर्गजन्य आजाराचा अधिक धोका आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतेक\nमन मोहून घेणाऱ्या सुंदर फुलांचे औषधी गुणधर्मही विशेष\nनाशिक : सुंदर फुलं ज्याप्रमाणे मन मोहून घेतात. त्याचप्रमाणे या फुलांचे औषधी गुणधर्म असतात हे खूप कमी लोकांना ठाऊक असते. म्हणूनच या औषधी गुणधर्म असणाऱ्या आणि अनेकदा घरातील कुंड्यांमध्येच येणाऱ्या फुलांचे महत्व...\nया लाल फुलांचा चहा पळवील तुमचे आजार\nअहमदनगर ः सध्या मार्केट आहे ते चहाला. प्रेमाचा चहा, येवले चहा, अमृततुल्य, मामाचा चहापासून थेट नगरी चहापर्यंत अनेक प्रकारे चहा बाजारात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/12/2668-dugdh-vyvasay-kartana-ase-karave-varshabharachya-charyache-niyojn-91786238188265871-dairy-animal-agriculture-crop-production-8736827583/", "date_download": "2021-06-18T03:26:40Z", "digest": "sha1:4H5WYIWDGHV5ZMZCR3U64O74IZ7HUMRN", "length": 13051, "nlines": 177, "source_domain": "krushirang.com", "title": "दुग्धव्यवसाय करताना असे असावे वर्षभराच्या चार्‍याचे नियोजन; वाचा, दुग्धव्यवसायाबाबत नियोजनात्मक माहिती | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nदुग्धव्यवसाय करताना असे असावे वर्षभराच्या चार्‍याचे नियोजन; वाचा, दुग्धव्यवसायाबाबत नियोजनात्मक माहिती\nदुग्धव्यवसाय करताना असे असावे वर्षभराच्या चार्‍याचे नियोजन; वाचा, दुग्धव्यवसायाबाबत नियोजनात्मक माहिती\nशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.\nदुग्ध व्यवसाय वर्षभर किफायतशीर पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी रोजचे दूध संकलन किती हवे, गाई व कालवडींचे प्रमाण किती हवे, या सोबत वर्षभराच्या जनावरांचा चारा आणि त्याचे नियोजन ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, सकस आहार आणि वर्षभर चारा नियोजन कसे करावे. ज्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते एवढेच नाही तर दुग्धोत्पादनातही वाढ होते.\nदुधाळ जनावरांना मक्‍याचा हिरवा चारा फायदेशीर आहे. मका अतिशय पौष्टिक, पालेदार, सकस आणि उत्पादन खर्च कमी असलेले चारा पीक आहे. मक्‍याची पेरणी ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी.\nओट हे रब्बी हंगामातील हिरव्या चाऱ्याचे पीक असून ते ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत घेतले जाते. सर्व जनावारांसाठी हा चारा फायदेशीर आहे.\nलसूणघास हा चारा जनावारांसाठी पौष्टिक आणि वाढ होण्यासाठी उपयोगी आहे. याची लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते.\nउन्हाळी हंगामात चवळीची लागवड करावी. कमी दिवसांचे असणारे हे चारा पीक मोठ्या झपाट्याने वाढते.\nचार्‍यासाठीची ज्वारीचे व्यवस्थापन महत्वाचे असते. हिरवा चारा शिल्लक राहिला तर त्याचा कडबा तयार करता येतो.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nपैदाशीसाठीच्या नराची निवड करताना ‘या’ बाबी घ्या लक्षात; वाचा शेळीपालनातील महत्वाची माहिती\nअवघ्या महिनाभरात राम मंदीरासाठी झाला ‘एवढा’ निधी गोळा; आकडा वाचून व्हाल शॉक\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/this-will-have-an-impact-on-the-stock-market/", "date_download": "2021-06-18T03:23:13Z", "digest": "sha1:S2EHTZTAUD2V7IKIQ3UNBSGEUA2POK25", "length": 14095, "nlines": 157, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "कोविडच्या वाढत्या घटनांचा शेअर बाजारावर होणार हा परिणाम...", "raw_content": "\nकोविडच्या वाढत्या घटनांचा शेअर बाजारावर होणार हा परिणाम…\nन्यूज डेस्क :- जागतिक निर्देशक आणि कंपन्यांच्या त्रैमासिक निकालामुळे आठवड्यात बाजारातील कल कमी व्यापार सत्रात मोठ्या प्रमाणात निश्चित होईल, ���से विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार शेअर बाजार या आठवड्यात अस्थिर राहू शकतात. बुधवारी राम नवमीला बाजारात सुट्टी असेल. जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “साथीच्या रोगाची लागण आणि राज्य स्तरावर संक्रमणाच्या प्रसारामुळे या आठवड्यात बाजारपेठ अस्थिर होईल.” तिमाही निकालामुळे, बाजारात स्टॉक-विशिष्ट क्रियाकलाप असू शकतात.\nरेलीगेअर ​​ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले, “बाजारातील सुट्टीमुळे या आठवड्यात सत्रे कमी होतील.” कोणतीही मोठी घडामोडी नसताना एससीसी, एचसीएल टेक आणि महिंद्रा फायनान्स सारख्या कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. तसेच कोविडशी संबंधित घडामोडी आणि जागतिक बाजारपेठांमधील कल यामुळेही बाजाराला दिशा मिळेल.\nमोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले की, “पुढे जाणाऱ्या स्थानिक बाजारपेठांमध्ये बरीच अस्थिरता असेल. बाजाराचा कल मुख्यत्वे संक्रमणाच्या कल आणि लसीकरणाच्या गतीवर अवलंबून असेल. जशी लसीकरण सुरू होईल तसे कोविड – 19 पासून हळूहळू मागे सरकेल आणि वाढ / चक्रीय सुधारणा आणि कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे रोखले जाईल. “या व्यतिरिक्त डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कल, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आणि क्रूडमध्ये गुंतवणूक केली.” तेलाच्या किंमतींनुसार बाजाराची दिशा देखील निर्धारित केली जाईल.\nसॅमको सिक्युरिटीज इक्विटी रिसर्चचे प्रमुख निराली शाह म्हणाले की बहुतेक भारतीय शहरांमध्ये आंशिक लॉकडाउन लागू आहे, अशा परिस्थितीत बाजारात अस्थिरता दिसून येईल. संक्रमणाच्या वाढत्या घटनांमुळे हा कल आताही सुरूच राहणार आहे. “बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स गेल्या आठवड्यात कमी व्यापार सत्रात 759.29 अंक म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरला.\nPrevious articleआज वर्ल्ड हेरिटेज दिन…जाणून घ्या महत्व\nNext article‘लॉलीपॉप लागेलु’ गाण्यावर हृतिक रोशनने केला जबरदस्त डान्स…पहा व्हिडिओ\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nलॉजिस्टिक कंपनी ‘पिकर’ची सेवा १० प्रादेशिक भाषांमध्���े उपलब्ध…\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nजगातील सर्वात महाग असलेला आंबा – प्रति किलो २ लाख ७० हजार रुपये…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/13/2862-all-maharashtra-tur-rate-update-875384-9236487258354287-agri-9186248293-business-8237548253874576542/", "date_download": "2021-06-18T03:25:59Z", "digest": "sha1:35SGJ37E4AGIE54HO6TIPDHRCWNRKICN", "length": 11490, "nlines": 222, "source_domain": "krushirang.com", "title": "बाजारभाव अपडेट : राज्यात तूर जोमात; वाचा, राज्यातील मार्केट रेट | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nबाजारभाव अपडेट : राज्यात तूर जोमात; वाचा, राज्यातील मार्केट रेट\nबाजारभाव अपडेट : राज्यात तूर जोमात; वाचा, राज्यातील मार्केट रेट\nशुक्रवारी, दि, 13 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव असे :-\nशेतमाल कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर\nराहूरी -वांभोरी 5800 6586 6293\nधामणगाव -रेल्वे 5355 6935 5850\nमुर्तीजापूर 6650 7020 6830\nओराद शहाजानी 6701 7184 6942\nउमरखेड-डांकी 5100 5400 5200\nदेउळगाव राजा 5800 6630 6500\nशेवगाव – भोदेगाव 6600 6700 6600\nओराद शहाजानी 6900 7171 7035\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nबाजारभाव अपडेट : ‘तिथेही’ टोमॅटोने खाल्लाय चांगलाच भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील बाजारभाव\nबाजारभाव अपडेट : पुणे, जळगावसह ‘त्याठिकाणी’ हरभर्‍याला मिळतोय जोरदार भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे, किती मिळतोय भाव\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nआपणही हे ‘ट्राय’ केलंय का पहा कोणत्या नेटवर्कवर कसा मिळतोय इंटरनेट स्पीड\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/maharashtra-news-updates-live-india-latest-news-market-closed-tomorrow-in-maharashtra-474534.html", "date_download": "2021-06-18T02:46:13Z", "digest": "sha1:VPAB4HB2F3VSIKEH3ZKLD4Y3PQSSPU4W", "length": 18603, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE : रायगड इमारत दुर्घटना अतिशय दुःखद - अमित शाहा maharashtra-news-updates-live-india-latest-news-raigad building collapse at mahad | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nशेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश\nकामाची वेळ, PF आणि तुमच्या पगारासंबंधी महत्त्वाची बातमी, मोदी सरकार बदलणार नियम\nराज्यात कसा असेल आज दिवसभर पाऊस, जाणून घ्या सविस्तर\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; ���ोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nबांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट\nकामाची वेळ, PF आणि तुमच्या पगारासंबंधी महत्त्वाची बातमी, मोदी सरकार बदलणार नियम\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nशेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\nमहाराष्ट्रात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nकॅमेरा पाहताच महिला हाताऐवजी चमच्याने खाऊ लागली; पाहा हा थक्क करणारा Video\nLIVE : उद्या व्यापाऱ्यांचा एक दिवसासाठी बंद\nराज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आणि कोरोनाचे अपडेट्स वाचा.\nरायगड - महाडच्या काजळपुरा इथं 5 मजली इमारत कोसळली\nमहाड इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू, एकजण गंभीर\nएनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य\nमुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादांकडून मदतकार्याचा आढावा\nजलदगतीनं मदतकार्य व बचावकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत\nरायगडमधील इमारत दुर्घटना धक्कादायक -अमित शाह\nसर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो -अमित शाह\nरायगड दुर्घटनेबाबत अमित शाहांनी केली NDRF च्या संचालकांशी चर्चा\nकेंद्रिय गृहमंत्री अमित शाहा यांनी महाड इमारत दुर्घटनेविषयी Tweet करून ही अत्यंत धक्कादायक दुर्घटना असल्याचं म्हटलं आहे. NDRF च्या संचालकांशी आपली चर्चा झाली असून इमारतीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी लागेल ते सर्व सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.\nबचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश\nअजित पवारांनी पालकमंत्री आदिती तटकरेंशी साधला संपर्क\nमहाड इमारत दुर्घटनेची अजित पवारांनी घेतली माहिती\nजिल्हाधिकारी निधी चौधरींशीही दूरध्वनीवरून संपर्क\nबचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश\nअजित पवार सुनील तटकरे, भरत गोगावलेंच्या संपर्कात\n'बाजार समिती अंतर्गत आकारणी करत असलेला सेस बंद करा'\nउद्या व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी एक दिवसाचा लाक्षणिक बंद\nपुण्यातील भुसार आणि गूळ बाजार उद्या राहणार बंद\nरायगड - महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली\nमहाडच्या काजळपुरा परिसरातील दुर्घटना\nमहाडमध्ये तारिक गार्डन नावाची इमारत कोसळली\n60 कुटुंब इमारतीत असल्याची प्राथमिक माहिती\nएनडीआरएफची टीम महाडच्या घटनास्थळी रवाना\n'न्यूज18 लोकमत' सर्वात आधी ग्राऊंड झीरोवर\nथेट घटनास्थळाहून 'न्यूज18 लोकमत'चा LIVE रिपोर्ट\nमहाड दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली चर्चा\nआ.भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरींशी चर्चा\n'जलदगतीनं बचावकार्य आणि मदतकार्यासाठी सहकार्य'\nशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nप्रवीण दरेकर महाडच्या दुर्घटनास्थळी मुंबईहून रवाना\nजुन्या, धोकादायक इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करा -दरेकर\nनाशिक जिल्ह्यातील धरणाचं पाणी महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार, पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची तहान भागवणं आवश्यक -पालकमंत्री छगन भुजबळ\nधरणाचं पाणी महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार -छगन भुजबळ\n'नाशिक जिल्ह्याचं पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही'\nमहाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित -छगन भुजबळ\n'महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची तहान भागवणं आवश्यक'\nकाँग्रेस सदस्य अभियान सुरू करण्याचा बैठकीत निर्णय\nकॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घमासान\nराजीव सातव यांनी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मांना केलं टार्गेट\nठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली कोरोना स्थितीचा आढावा\nठाण्यात कोविड सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nठाण्यात 1800 खाटांचं कोविड हॉस्पिटल -उद्धव ठाकरे\nगाफील न राहण्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन\nमुंबई, 24 ऑगस्ट : Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसला, तरी Unlock च्या पुढच्या टप्प्यात देशपातळीवर आणखी काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.\nउद्यादेखील पुण्यात पावसाचं धुमशान; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून इशारा\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nतुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 सरकारी Apps, हे आहेत फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1525080", "date_download": "2021-06-18T03:48:07Z", "digest": "sha1:J6UNWDJJUSGBEF22XJ6I45DYZO4DXD2U", "length": 2332, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बेल्जियम ग्रांप्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बेल्जियम ग्रांप्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:२७, १६ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती\n५२ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n१४:१३, १६ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nKoolkrazy (चर्चा | योगदान)\n१४:२७, १६ नोव्हेंबर २०१७ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nKoolkrazy (चर्चा | योगदान)\n{{फॉर्म्युला वन सद्य हंगाम}}\nइत�� काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2020/07/sonu-sood-help-farmer-give-tractor.html", "date_download": "2021-06-18T02:38:28Z", "digest": "sha1:S2WNDPXRXOV75UTJNCKW4MVW7AEBFX72", "length": 9050, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "मुलींना नांगर ओढताना पाहून सोनू सूदने केले असे काम, शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये आले अश्रू", "raw_content": "\nमुलींना नांगर ओढताना पाहून सोनू सूदने केले असे काम, शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये आले अश्रू\nYesMarathi जुलै २६, २०२० 0 टिप्पण्या\nबॉलीवूड अभिनेता सोनू सूद सध्या रियल हिरो म्हणून समोर आला आहे. तो हिरो जो नेहमीच कोणाच्याही मदतीसाठी तयार असतो. ज्याला लोकांचे दु:ख बघवत नाही. त्याला ज्यावेळी समजते कि त्याची एखाद्या गरजवंताला गरज आहे त्यावेळी तो लगेच त्याच्यापर्यंत पोहोचतो. सोनू सूदने लॉकडाउनमध्ये स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम केले आणि अनेकांचे आशीर्वाद घेतले. अजून देखील त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. सोनू सूदने आता एका गरीब शेतकऱ्याची मदत केली आहे, ज्याच्याकडे बैल नसल्यामुळे त्याला आपल्या मुलींना नांगराला जुपावे लागले.\nसोनू सूदने गरीब शेतकरी नागेश्वर रावसाठी एक नवीन ट्रॅक्टर पाठविला आहे. आंध्रप्रदेशचे एक गाव चित्तूरमध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर डिलीवरी झाली आहे. नागेश्वर रावने सोनू सूदकडून हि अनोखी भेट मिळाल्यानंतर त्याचे खूपच कौतुक केले आहे. नागेश्वरने हे देखील म्हंटले कि सोनू सूद आमच्यासाठी एक हिरो आहे. मी आणि माझे कुटुंब सोनू सूदच्या या मदतीसाठी त्याचे आभार मानतो असे देखील यावेळी त्यांनी म्हंटले.\nशेतकरी नागेश्वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये नागेश्वर राव शेतामध्ये आपल्या मुलींकडून नागरणी करून घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे कि बैल खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. मुलींना अशाप्रकारे नांगरताना पाहून सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोनू सूदपर्यंत पोहोचला आणि त्याने पाहताच या कुटुंबाची मदत करण्याची घोषणा केली. सर्वात मोठी गोष्ट हि आहे कि नागेश्वरजवळ ट्रॅक्टर पोहोचला देखील आहे.\nअनेक लोकांची मदत केली आहे सोनू सूदने\nसोनू स���द गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांची मदत करताना पाहायला मिळत आहे. प्रवासी मजूर, विद्यार्थ्यांपासून ते गरीब शेतकऱ्यांपर्यंत त्याने अनेकांची मदत केली आहे. काही काळापूर्वी सोनूने दशरथ मांझीच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत करण्याची गोष्ट म्हंटली होती. सोनू सूद विदेशामध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परत करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे म्हंटले जात आहे कि सोनू सूद आपल्या या अनुभवावर एक पुस्तक देखील लिहिणार आहे.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-amazing-top-ten-unique-small-countries-in-the-world-5414869-PHO.html", "date_download": "2021-06-18T02:54:11Z", "digest": "sha1:A4ZQTHOILGBNSK7IYQFQKQPTXR57NZ3F", "length": 4137, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amazing: Top Ten Unique Small Countries In The World | हे आहेत जगातील सर्वात छोटे 10 देश, कुणाचे क्षेत्रफळ 2 तर कुणाचे 200 KM - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहे आहेत जगातील सर्वात छोटे 10 देश, कुणाचे क्षेत्रफळ 2 तर कुणाचे 200 KM\nतुम्हाला विचारले, की जगातील सर्वात छोटा देश कोणता तर तुम्ही चटकन 'व्हेटिकन सिटी'चे नाव घेऊन उत्तर द्याल. परंतु जगातील 10 सर्वात छोट्या देशांची नावे सांगा असे विचारण्यात आले तर... याचे उत्तर कदाचितच कुणाकडे असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच देशांविषयी सांगणार आहोत, जे क्षेत्रफळाने आणि आकाराने सर्वात लहान आहेत.\nव्हेटिकन सिटी व्यतिरिक्त यातील काही देशांचे क्षेत्रफळ 2 किलोमीटर तर काहींचे 200 किलोमीटर आहे. या देशांची तुलना भारताशी केली तर या छोट्या देशांचे क्षेत्रफळ एका शहराएवढे किंवा राज्यातील एखाद्या जिल्ह्या इतके आहे.\nहा जगातील सर्वात छोटा देश आहे. याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 800 आहे. दिवसा काम करणा-या लोकांची संख्या एकूण 1000 असते. या देशात अनेक उंच इमारती आहेत ज्या आकर्षणाचे केंद्र आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच छोट्या-छोट्या देशांविषयी...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-disadvantage-of-lemon-water-5585627-PHO.html", "date_download": "2021-06-18T03:05:46Z", "digest": "sha1:WKL5WGSHVS6VD53CW3IKJZCQYDA7VTK3", "length": 2268, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "disadvantage of lemon water | लिंबू पाणी प्यायल्याने होऊ शकतात नुकसान, जाणुन घ्या 7 गोष्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलिंबू पाणी प्यायल्याने होऊ शकतात नुकसान, जाणुन घ्या 7 गोष्टी\nसकाळी उपाशीपोटी कोमट लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे एक हेल्दी ऑप्शन मानले जाते. परंतु तुम्ही नियमित जास्त प्रमाणात पित असाल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लिंबूचे अनेक फायदे असतात परंतु जास्त प्रमाणात लिंबू हानिकारक असते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिंबू पाणी पिण्याचे दुष्परिणाम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-pune-circus-elephant-news-5412484-PHO.html", "date_download": "2021-06-18T02:49:16Z", "digest": "sha1:S2KP6VLJROGYRPJXT7FX2U6Y4DGMNFRT", "length": 5723, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune circus elephant News | हत्ती पळाला सैरावैरा, भोसरीकरांना भरली धडकी, PHOTOSमध्येे पाहा असा घातला धुमाकूळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहत्ती पळाला सैरावैरा, भोसरीकरांना भरली धडकी, PHOTOSमध्येे पाहा असा घातला धुमाकूळ\nपुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील भाेसरी येथे काही दिवसांपूर्वी भरलेली रॅम्बाे सर्कस बंगळुरू येथे रवाना झाली. मात्र या सर्कसमधील काही हत्ती अजूनही भाेसरी परिसरातच मुक्कामी अाहेत.\nबुधवारी सकाळी अंघाेळ घालत असताना यापैकी एक हत्ती साखळी ताेडून रस्त्यावर धावू लागला, त्यामुळे परिसरातील नागरिकांची मात्र पाचावर धारण बसली. हत्ती पिसाळल्याची अफवा पसरल्याने तर पळापळ वाढली. अखेर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पाेलिस कर्मचारी माहुतांना या हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात यश अाले अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला.\nभाेसरी येथील गाव जत्रा मैदानात मागील महिन्यात रॅम्बाे सर्कस भरली हाेती. १८ अाॅगस्ट राेजी ही सर्कस बंगळुरू येथे स्थलांतरित झाली. मात्र त्या ठिकाणी हत्तींना नेण्यास बंदी असल्याने सर्कसच्या अायाेजकांनी चार हत्ती भाेसरी येथेच ठेवले हाेते. या हत्तींचा सांभाळ करण्यासाठी चार माहुतांसह १० ते १२ कर्मचाऱ्यांना ठेवण्यात अाले अाहे. बुधवारी सकाळी माहूत नेहमीप्रमाणे या हत्तींना अंघाेळ घालत असताना, सर्वात लहान असलेला हत्ती साखळदंड ताेडून पळाला. परिसरात ताे सैरावैरा पळू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. हा हत्ती पिसाळला असून त्याने अनेकांना जखमी केल्याची अफवाही पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर माहुतांनी हत्तीला पुन्हा बांधून ठेवले. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.सतीश गाेरे यांनी या हत्तीची तपासणी केली. ‘ताे पिसाळलेला नव्हता, तर गर्दी पाहून ताे सैरावैरा पळत हाेता,’ असे ते म्हणाले.\nया पुढील काळात असे प्रकार हाेऊ नयेत म्हणून सर्कस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना पाेलिसांनी दिल्या अाहेत.\nपुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, हत्‍तीने हसा घातला धुमाकूळ..\nपुढे वाचा, हत्‍तीला आली खेळण्‍याची लहर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mahaelection-ncp-mla-bhaskar-jadhav-joined-shivsena-1568365642.html", "date_download": "2021-06-18T01:35:34Z", "digest": "sha1:PCNRUHRN4UTZU5IZKTI6V75AEJDIRC5P", "length": 4762, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MahaElection| NCP MLA Bhaskar Jadhav joined Shivsena | राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधत दिला पक्षप्रवेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधत दिला पक्षप्रवेश\nमुंबई - राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली. भास्कर जाधव यांनी आज सकाळी औरंगाबादेत विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधत पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते.\nभास्कर जाधव यांनी औरंगाबादेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बागडेंनी जाधव यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब यावेळी उपस्थित होते.\nभास्कर जाधव पूर्वी शिवसेनेतच होते. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवले आहे. मात्र आपल्या कर्तृत्वाला राष्ट्रवादीत फारसा वाव मिळत नसल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/inspiring-story-this-young-doctor-is-treating-patients-in-10-rupees-continued-to-give-service-to-everyone-in-corona-pandemic-sb-535955.html", "date_download": "2021-06-18T03:15:39Z", "digest": "sha1:BOKC2IPD644BJZG5Y2Z7IESRFRCMN5OX", "length": 19758, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Inspiration Story: ही तरुण डॉक्टर कोरोनाकाळातही 10 रुपयात करते रुग्णांवर उपचार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nINSTAGRAMवरील मैत्रीनं केला घात; प्रेमाच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nकामाची वेळ, PF आणि तुमच्या पगारासंबंधी महत्त्वाची बातमी, मोदी सरकार बदलणार नियम\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nशेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nInspiration Story: ही तरुण डॉक्टर कोरोनाकाळातही 10 रुपयात करते रुग्णांवर उपचार\nIND vs ENG W: 'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, जाणून घ्या काय आहे हा उपक्रम\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nइन्स्टाग्रामवरील मैत्रीनं केला घात; नाशकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्यानं घटना उघड\nशेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची प्रेरणादायी कहाणी; शरण कांबळे यांनी UPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश\nInspiration Story: ही तरुण डॉक्टर कोरोनाकाळातही 10 रुपयात करते रुग्णांवर उपचार\nडॉक्टरांना देवाचं रूप का मानतात ते या तरुण, संवेदनशील डॉक्टरकडे पाहून कळतं. प्रेमानं लोक तिला म्हणतात 'कडपाची मदर तेरेसा'\nविजयवाडा, 1 एप्रिल : कोरोनाच्या या अभूतपूर्व प्रतिकूल आणि संकटाच्या काळात विविध रूपं आपल्याला पाहायला मिळाली. अनेक डॉक्टर्स देवदूत बनून समोर आले. तर काही डॉक्टरांनी या साथीच्या काळातही लोकांकडून भरपूर पैसे उकळले. (Andhra Pradesh news)\nआंध्रप्रदेशातील कडपा येथील डॉक्टर नूरी परवीन माणुसकी जपणाऱ्या डॉक्टरांपैकी एक ठरली. नूरी आपल्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या रूग्णांना तपासायचे केवळ 10 रुपये शुल्क घेते तर तीच्या क्लिनिकमध्ये दाखल झाल्यानंतर बेडची किंमत दिवसाला 50 रुपये आहे. नूरी परवीन विजयवाड्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मली-वाढलेली आहे. तिनं फतिमा इन्स्टि��्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कडपा इथून एमबीबीएस केलं आहे. (Young doctor from Andhra Pradesh treats in 10 rupees)\nहेही वाचा तरुणांनाही मागे टाकणारे 72 वर्षांचे बॉडीबिल्डर आजोबा; सांगितला फिटनेस फंडा\nनूरी सांगते, की कडपा वसाहतीतील गरिबांची मदत करण्यासाठी मी हा दवाखाना उघडला. मी माझ्या पलकांना घरी न कळवता क्लिनिक सुरू केलं. जेव्हा त्यांना माझे काम आणि नाममात्र शुल्क आकारण्याच्या निर्णयाबद्दल कळलं तेव्हा त्यांना कमालीचा आनंद झाला. त्यांनी मला आशिर्वाददेखील दिला. नूरी परवीन अशा कुटुंबातली आहे जिथं तिच्या पालकांनी तीन अनाथ मुलांना दत्तक घेऊन वाढवलं आहे. सोबतच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही उचलला आहे. नुरीला 'कडपाची मदर टेरेसा' म्हणतात. (Mother Teresa of Kadapa)\nनूरीने 7 फेब्रुवारी 2020 ला कडपा इथं क्लिनिक उघडलं. पण जेव्हा कोरोनाच्या साथीचा आजार आला तेव्हा तिनं लोकांच्या सांगण्यावरून दवाखाना काही काळ बंद करण्याचं ठरवलं. मात्र दवाखाना बंद करून तीन-चार दिवस झाले आणि आपण डॉक्टर आहोत आणि लोकाचे प्राण वाचवणे आपले कर्तव्य आहे याची तिला जाणीव झाली. त्यानंतर तिनं आपला दवाखाना पुन्हा सुरू केला जो आता 24 तास सुरू असतो. (Kadapa young social worker doctor)\nहेही वाचा उठ ना रे बहिणीची आर्त हाक ऐकून पुन्हा जिवंत झाला मृत भाऊ; पाहा चमत्कारिक VIDEO\nइतकंच नाही, तर तिनं आपल्या दिवंगत आजोबांच्या स्मृती जपण्यासाठी 'नूर चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापनाही केली आहे. याअंतर्गत ती आत्महत्या रोखण्यासह हुंडा प्रवृत्तीविरूद्ध लोकांना जागरूक करण्यासाठी डॉक्यूमेंट्रीज बनवते.\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची ��ोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/mahalakshmi-riders-win-kognoli-gpl-so-runner-up-yash-warriors/", "date_download": "2021-06-18T02:19:13Z", "digest": "sha1:FFMLMAQOTGFM5YPL7EJ7MB226AIYDLPF", "length": 14061, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "कोगनोळी जीपीएल स्पर्धेत महालक्ष्मी रायडर्स ठरला विजेता; तर उपविजेता यश वारियर्स...", "raw_content": "\nकोगनोळी जीपीएल स्पर्धेत महालक्ष्मी रायडर्स ठरला विजेता; तर उपविजेता यश वारियर्स…\nदिनांक 4 एप्रिल ते आठ एप्रिल पर्यंत खेळविण्यात आलेल्या बसव ज्योती युथ फाउंडेशनच्या वतीने जीपीएल क्रिकेट लीग स्पर्धेत दिनांक आठ रोजी अंतिम सामन्यात संघमालक धनाजी कागले यांच्या महालक्ष्मी रायडर्सने संघमालक प्रीतम शिंत्रे यांच्या यश वारियर्स संघावर मात करून कोगनोळी जीपीएस स्पर्धेतील विजेता म्हणून आपले\nनाव कोरले आहे .सदर अंतिम सामन्या तील विजेता उपविजेता आणि तिसरा क्रमांक आलेल्या संघाला बक्षीस व रोख रक्कम वितरण बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते बसवप्रसाद जोल्ले आणि ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.\nस्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब कागले ,सर यांनी केले.यावेळी बसवप्रसाद जोल्ले म्हणाले गेल्या एकवर्षापासुन कोरोना मुळे युवकांच्या साठी कोणत्याही मनोरंजनाचे कार्यक्रम झालेले नाहीत म्हणून युवक वर्गाला एकत्र आणण्यासाठी हि संकल्पना आणली आहे असे मनोगत केले.याप्रसंगी कोगनोळी भाजपा प्रमुख कुमार पाटील,सुनील\nमाने,धनाजी कागले,कुमार व्हटकर,सचिन पाटील,तौफिक मुल्ला,सुनील घुगरे,अमोल नाईक,सचिन निकम,प्रकाश पवार यांच्याअनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते…\nतर या स्पर्धेतील बक्षिसे प्रथम क्रमांक 25000₹ व ट्रॉफी,व्दितीय क्रमांक 15000₹ व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांक ट्रॉफी असे होते.\nPrevious articleबिहारमध्ये कोविड १९ लसची वाहतूक करणारी बस झाली खराब… अखेर लोकांना ढकलावी लागली…\nNext articleIPL2021| हर्षल पटेलने रचला इतिहास…IPL मध्ये एकमेव गोलंदाज बनला…\nराहुल लक्ष्मण मेस्त्री. मु.पो.कोगनोळी ता.चिक्कोडी, जि.बेळगाव(कर्नाटक). मी महाव्हाँईस न्युजसाठी गेली सव्वा वर्षे कोल्हापूर-बेळगाव सिमाभागात प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. मी एका सामान्य कुटुंबातुन असुन मला पत्रकारिता करण्याची आवड होती. ती संधी मला आपले संपादक गजानन गवई सर यांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nDRDO ची 2DG औषध | कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी…किंमत जाणून घ्या…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\nमुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता \nविदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे…\nफेसबुकच्या माध्यमातून मैत्रीकरून परदेशी महिलेने असे लुटले…\nतालुक्यातील मतदार यादीसाठी फोटो प्राप्त न झालेले १११६ नावे वगळणार :- तहसीलदार डॉ योगेश देशमुख…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29397/", "date_download": "2021-06-18T03:28:15Z", "digest": "sha1:VZCOWJQNYXWSQ3R7J63ZABO424VEOICQ", "length": 16492, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बिझिक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबिझिक : पत्त्यांचा एक खेळ. पत्त्यांची विशिष्ट प्रकारे जुळणी करून तो खेळला जातो. मुळामध्ये हा दोन खेळाडूंमध्ये खेळण्याचा प्रकार असला, तरी त्याचे जे वेगवेगळे प्रकारभेद संभवतात त्यांमध्ये तीन ते चार खेळाडूही भाग घेऊ शकतात. हा खेळ स्कँडिनेव्हियात उगम पावला असे मानले जात असले, तरी तो १८६० च्या दशकात फ्रान्समध्ये विशेषत्वाने लोकप्रिय होता. त्यास फ्रान्सबरोबरीनेच इंग्लंडमध्येही लोकप्रियता लाभली. बिझिकमध्ये खेळाडूंच्या संख्येनुसार दोन वा त्याहून अधिक जोड वापरतात मात्र सत्तीपासूनची वरची सर्व-म्हणजे बत्तीस–पाने (पिकेटपॅक) घेतात. पत्ते पिसल्यानंतर, वाटणारा खेळाडू प्रत्येकाला आठ पाने-प्रथम तीन, नंतर दोन व पुन्हा तीन-वाटतो. उरलेला गठ्ठा (स्टॉक) टेबलावर सर्व खेळाडूंमध्ये मांडला जातो. त्या गठ्ठ्यातील सर्वांत वरचे पान उलटून तो हुकूम ठरवला जातो. अथवा पहिल्या राजाराणीच्या लग्नाचे जे चिन्ह असेल, त्यावरून ठरवला जातो. खेळाड���ने हातातील पानांपैकी एक पान खेळल्यानंतर राखीव गठ्ठ्यापैकी वरचे एक पान घ्यावयाचे असते. त्याने पानाची उतारी केल्यावर प्रतिस्पर्ध्याला वरचढ वा हुकुमाचे पान टाकून डाव जिंकता येतो व त्यालाच जुळणी जाहीर (डिक्लेअर) करता येते. अन्यथा उतारीच्या चिन्हाचेच हलके पान खेळावे लागते. या खेळात एक्का, दश्शी, राजा, राणी, गुलाम, नश्शी, अठ्ठी, सत्ती अशी पत्त्यांची मूल्यश्रेणी मानली जाते. प्रत्येक खेळाडूचे उद्दिष्ट हातातील पत्त्यांची वेगवेगळ्या प्रकारे जुळणी व तदनुसार बोली (डिक्लरेशन) करून गुण संपादणे, हे असते. पत्त्यांच्या जुळणीचे प्रकार व त्यांना असलेले गुण पुढीलप्रमाणे : साधे लग्न (कोणत्याही एका चिन्हाचे राजा व राणी) – २० गुण राजशाही लग्न (हुकुमाचे राजा व राणी) – ४० क्रमरचना (एक्का, राजा, राणी, गुलाम व दश्शी ही हुकुमाची पाच पाने) – २५० एकेरी बिझिक (इस्पिक राणी-चौकट गुलाम) – ४० दुहेरी बिझिक (वरील पाने त्याच डावात त्याच खेळाडूस पुन्हा आल्यास ‘डबल बिझिक’ होते) – ५०० कोणतेही चार एक्के – १०० कोणतेही चार राजे – ८० चार राण्या – ६० चार गुलाम -४० हुकुमाची सत्ती – १०. कोणत्याही एका खेळाडूने अशा रीतीने सामान्यतः १,००० किंवा १,५०० गुण संपादन करेपर्यंत डाव चालतो.\nथ्री-हँड बिझिक, फोर-हँड बिझिक, रूबिकॉन, सिक्सपॅक (किंवा चिनी) बिझिक, एटपॅक बिझिक, ओपन बिझिक असे या खेळाचे सु. वीस प्रकार प्रचलित आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n—खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/author/abi_proud/", "date_download": "2021-06-18T03:07:00Z", "digest": "sha1:L3DLNHNYK5IESCQQDY5LVWU6CO235SNW", "length": 4811, "nlines": 46, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "अबी_ग्राउड | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > अबी गर्व\nमी मजकूर निर्माता आणि अभिमानी इस्लामिक बाई आहे मी माझ्या मोकळ्या वेळेवर सामग्री लिहीतो आणि माझे काम अभय करणे आहे, महिलांसाठी हिजाब आणि मध्यम इस्लामी कपड्यांची श्रेणी. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nयुरोप च्या करणे आवश्यक आहे प्रार्थनास्थळे पहा\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे युरोप सांस्कृतिक इतिहास आणि चित्तथरारक आर्किटेक्चर एक अरे घरी आहे, जे सर्वात उपासना ठिकाणी खंड अफाट संग्रह माध्यमातून मिळविले आहे. आज का आहे, आम्ही एकत्रित केले 3 आम्ही परिपूर्ण आवश्यक-पाहतो जात विचार की, जगभरात प्रसिद्ध असलेल्या इमारतींचे कव्हर…\nव्यवसाय प्रवास ट्रेनने, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ट्रेन प्रवास तुर्की, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 युरोपमधील अप्रतिम सुट्टीतील भाड्याने देणे\n8 सर्वोत्कृष्ट वाढदिवस प्रवासाच्या कल्पना\n10 सर्वाधिक इच्छित जोडप्यांच्या सहली\nशीर्ष 10 जगातील गुप्त ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/new-photo-of-urvashi-rautela-and-guru-randhawa-goes-viral/", "date_download": "2021-06-18T01:42:24Z", "digest": "sha1:CIB5D4YH533N757FXKPGYAR63543L64J", "length": 12665, "nlines": 160, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "उर्वशी रौतेला आणि गुरु रंधावाचा नवीन फोटो व्हायरल...", "raw_content": "\nउर्वशी रौतेला आणि गुरु रंधावाचा नवीन फोटो व्हायरल…\nउर्वशी रौतेला आपल्या आगामी ‘डूब गए’ या म्युझिक व्हिडिओमध्ये गायक गुरु रंधावा सोबत अत्यंत रोमँटिक शैलीत दिसणार आहे. या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन रेमो डिसूझा यांनी केले आहे आणि बी प्रॅक यांनी टी सीरीजच्या बॅनरखाली बनवले जाणारे गीत लिहिले आहे. अलीकडेच उर्वशी रौतेला इंस्टाग्रामने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती गुरु रंधावांना हातांनी मेकअप करताना दिसली होती आणि हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.\nउर्वशी रौतेला तिच्या आगामी गाण्याचे व्हिडिओ आणि चाहत्यांसमवेत डोकावत असते आणि त्यांना चाहत्यांकडून बर्‍याच टिप्पण्याही मिळत आहेत. जर सूत्रांचा विश्वास धरला तर उर्वशी रौतेला आणि गुरु रंधावा त्यांच्या आगामी “‘डूब गए” गाण्यातील एक जिव्हाळ्याचा देखावा देखील सादर करतील. हे गाणे 30 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. पडद्यावर चाहत्यांना पाहण्यास उत्सुक असलेल्या उर्वशी आणि गुरु रंधावाची जोडी.\nउर्वशी रौतेलाचा आगामी प्रकल्पदेखील प्रदर्शित होणार आहे, ‘द ब्लॅक रोज’, ‘थ्रीट्टू पायले 2’ जो तमिळ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे, ‘इन्स्पेक्टर अविनाश’ जो त्याच्या बायोपिकचा आहे. या व्यतिरिक्त इजिप्शियन गायक आणि अभिनेता मोहम्मद रमजान यांच्यासमवेत ‘व्हर्सास’ संगीत देखील अल्बममध्ये दिसणार आहे.\nPrevious articleवाघाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल; शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा…\nNext articleIndian Navy Sailor Recruitment 2021: अडीच हजार पदांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू… अर्ज कसा करावा जाणून घ्या….\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकियारा अडवाणी झाली पुन्हा टॉपलेस, आलीया भट झाली चकीत…\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nVideo Viral | राखी सावंतने लस घेतांना केली ही फर्माईश…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉट��� बाजूला काय केली…तर हे घडले\nइम्मूनिटी बूस्टर – कोथिंबीर सूप…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/one-accused-arrested-with-bogus-cotton-seeds-one-absconding/06081210", "date_download": "2021-06-18T03:55:14Z", "digest": "sha1:QMXUARHXQQK4N4D7B64AT7FK3CHJF3T7", "length": 9057, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "बोगस कपासी बियाणेसह एका आरोपीस अटक, एक फरार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nबोगस कपासी बियाणेसह एका आरोपीस अटक, एक फरार\nजिल्हा कृषी अधिका-यांची कार्य वाही आठ हजाराचे बियाणे जप्त.\nकन्हान : – शेतक-याकडुन प्राप्त माही ती वरून नागपुर जिल्हा कृषी विभागा व्दारे धाड टाकुन डुमरी खुर्द येथे अवैध रित्या बोगस कपाशी बियाणे विक्री कर ण्याच्या उद्देशाने ११ पाकीट किमंत ८०३० रूपयाचे आपले घरीच बाळगत असल्याने पकडुन जिल्हा कृषी अधिका री पंकज लोंखडे यांच्या तक्रारी वरून क न्हान पोलीसानी आरोपी विजय श्रीरामे यास अटक केली असुन मुख्य आरोपी मालक अप्पाराव फरार आहे.\nशनिवार दि ६ जुन ला दुपारी २ वाज ता दरम्यान विजय बळीराम श्रीरामे रा डुमरी(खुर्द) यांचे घरी प्रतिबंधित कपाशी चे बियाणे विनापरवाना अवैधरित्या वि क्री करण्याच्या उद्देशाने घरीच बाळगत असल्याने जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोंखडे धाड टाकुन कन्हान पोलीसाच्या मदतीने बोगस कपाशी बियाण्याचे ११ पॉकीट किंमत ८०३० रूपयाचे पकडुन आरोपी विजय श्रीरामे यास विचारपुस केली. तो अप्पाराव यांचे कडे नौकर अ सुन मालकाचे बियाणे असल्याचे सांगि तल्याने जिल्हा जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोंखडे यांच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी आरोपी विजय श्रीरामे व अप्पाराव यांचे\nविरूध्द कलम ४२०,४६८ ,४७१ भादंवि, बीज अधिनियम १४, बि याणे (नियंत्रण) आदेश १९८३ चे कलम ३, बियाणे नियम १८६८ चे कलम ८, ९, १० नुसार गुन्हा नोंद करून आरोपी विजय श्रीरामे यास अटक केली असुन मुख्य आरोपी मालक अप्पाराव अद्याप फरार आहे. ही कार्यवाही जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोंखडे व कन्हान पोलीस स्टेशन चे रविंद्र चौधरी, एस जी परतेती, उईके, एस पी गावंडे, एस बी गेडाम आदीने केली असुन थानेदार अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोसनि जावेद शेख व प्रविण चव्हाण करित आहे.\nगुरुवारी १० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nअल्पसंख्याक समाजात कोव्हिड लसीकरणाबाबत जनजागृती\nबारिश ने दी उमस से राहत, शाम से देर रात रुक-रुक कर बरसे बादल\nढूंढें तो 2 दर्जन अफगानी मिलेंगे, बांग्लादेशियों का तो हिसाब ही नहीं\nमानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी\n‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां’तर्गत नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार\nविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन\nबाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात\nगुरुवारी १० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nअल्पसंख्याक समाजात कोव्हिड लसीकरणाबाबत जनजागृती\nमानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी\nगुरुवारी १० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 18, 2021, Comments Off on गुरुवारी १० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nअल्पसंख्याक समाजात कोव्हिड लसीकरणाबाबत जनजागृती\nJune 18, 2021, Comments Off on अल्पसंख्याक समाजात कोव्हिड लसीकरणाबाबत जनजागृती\nबारिश ने दी उमस से राहत, शाम से देर रात रुक-रुक कर बरसे बादल\nJune 18, 2021, Comments Off on बारिश ने दी उमस से राहत, शाम से देर रात रुक-रुक कर बरसे बादल\nढूंढें तो 2 दर्जन अफगानी मिलेंगे, बांग्लादेशियों का तो हिसाब ही नहीं\nJune 18, 2021, Comments Off on ढूंढें तो 2 दर्जन अफगानी मिलेंगे, बांग्लादेशियों का तो हिसाब ही नहीं\nमानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\nJune 18, 2021, Comments Off on मानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/15.html", "date_download": "2021-06-18T02:54:11Z", "digest": "sha1:OF5NYVSILR3NGZSBA2G2GQTX6QHTZDTO", "length": 8167, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये", "raw_content": "\nHomechandrapurवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये\nवाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील:सुधीर मुनगंटीवार\nवाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.\nअलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने 13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिका��मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तीला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात‍ आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वा‍घिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही.\nत्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली.\nवन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत. असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.\nयावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीमती यशोमती ठाकूर, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nराज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर\nउध्या पासून 7 ते 5 बाजारपेठ नियमितपणे सुरू,कोरोनाचे नियम पाळावे\nजिल्ह्यातील ना��िक बांधवांवर प्रशासनाचा कुराघात, सर्व व्यवसाय सुरू मात्र नाभिक व्यवसाय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/03/1827-tikait-arrived-in-kandela-stage-broken-due-to-increasing-crowd/", "date_download": "2021-06-18T01:41:08Z", "digest": "sha1:YQ72CMHOVGTSOZ6WTHKWPPD5IPFV2PFV", "length": 12522, "nlines": 173, "source_domain": "krushirang.com", "title": "टीकैतांनी दिला नवा मंत्र; मोदींना म्हटले ‘राजा जब डरता है तो किलेबंदी करता है..!’ | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nटीकैतांनी दिला नवा मंत्र; मोदींना म्हटले ‘राजा जब डरता है तो किलेबंदी करता है..\nटीकैतांनी दिला नवा मंत्र; मोदींना म्हटले ‘राजा जब डरता है तो किलेबंदी करता है..\nशेतकऱ्यांचे आंदोलन 70 दिवस झाले तरीही चालू आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद न देता उलट आंदोलकांना दहशतवादी ठरवले जात असल्याचे आरोप होत आहेत. तोच धागा पकडून भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलनाला नवा मंत्र दिला आहे.\nराकेश टिकैत गावात कंडेला येथील सर्वजात सर्वपंचायतीने आयोजित शेतकरी महापंचायतीला संबोधित करीत होते. यापूर्वी महापंचायतीमध्येही पाच ठराव एकमताने मंजूर झाले. यामध्ये तीन कृषी कायदे रद्द करणे, एमएसपी लागू करणे, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करणे, शेती कर्ज माफ करणे, 26 जानेवारी रोजी दिल्लीत पकडले गेलेले शेतकरी आणि त्यांची वाहने सोडून देणे आणि दाखल केलेले गुन्हे रद्द करणे यांचा समावेश होता. किसान महापंचायतीत 100 हून अधिक खाप, तप आणि बहरा यांच्या प्रतिनिधींसह राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांनीही भाग घेतला.\nटिकैत म्हणाले की जेव्हा राजा घाबरतो तेव्हा ते तटबंदी करतात. मोदी सरकार शेतकर्‍यांच्या भीतीने किल्ल्याचे बांधकाम करीत आहे. जे काही निर्णय घेईल, ही 40 सदस्यीय समिती निर्णय घेईल. युद्धात घोडे कधीही बदलले जात नाहीत. या घोड्यांच्या बळावर आम्ही शेतकर्‍यांची लढाई जिंकू शकू. शेतकरी तारांचे जाळे उपटून गावात आणतील. अशी तटबंदी हे केंद्र सरकारचे एक मॉडेल आहे, येणाऱ्या काळात गरीबांच्या भाकरीवर तटबंदी केली जाईल. त्याचीच ही झलक आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nम्हणून शेतकऱ्यांना ‘आप’ले म्हणणाऱ्या ३ खासदारांचे निलंबन; पहा नेमके काय केलेय त्यांनी\nकांद्याच्या भावात वाढ; पहा राज्यभरात कुठे किती आहेत बाजारभाव\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80/5cfa315dab9c8d8624448be6?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-18T03:37:52Z", "digest": "sha1:6CGSUKX7L6NXIF5MYFKNICIC3TXV56RH", "length": 4875, "nlines": 67, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी राज्य - कर्नाटक सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप ���वारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती जळगांव, कराड, कोल्हापूर आणि पनवेल येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\nकाकडीदोडकाकारलेअॅग्री डॉक्टर सल्लापीक संरक्षणकृषी ज्ञान\nकाकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण\nकाकडीवर्गीय पिकात मोझॅक हा विषाणूजन्य रोग आढळून येतो. याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तसेच फळांवर गडद हिरव्या आणि फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे आढळून येतात तसेच झाडाची...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसोलर ट्रॅपच्या वापराने पिकातील कीड करा नियंत्रित\n➡️ एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये विविध प्रकारचे सापळे वापरुन त्याद्वारे कीड नियंत्रण केले जाते. सर्व प्रकारच्या किडींना आकर्षित करुन त्यांचे नियंत्रण करण्यासाठी...\nसल्लागार लेख | SHETI GURUJI\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/sixteen-new-patients-of-corona-9148/", "date_download": "2021-06-18T02:22:40Z", "digest": "sha1:DAMVAF6M46OFIE5NN6Y3ORKXKXM46SVL", "length": 13406, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "भिवंडीत एकाच दिवशी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर १६ नव्या रुग्णांची नोंद | भिवंडीत एकाच दिवशी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर १६ नव्या रुग्णांची नोंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जून १८, २०२१\nशिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या\nभूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील\nउध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार : आचार्य तुषार भोसलेची टीका\n COWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का; कारण वाचून तुमचीही धाकधूक वाढल्याशिवाय राहणार नाही\nठाणेभिवंडीत एकाच दिवशी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर १६ नव्या रुग्णांची नोंद\nभिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल सात नवे रुग्ण आढळले असून या सात रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण\nभिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल सात नवे रुग्ण आढळले असून या सात रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात ९ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. या १६ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३९० वर पोहचला आहे.\nभिवंडी शहरातील सात नव्या रुग्णांपैकी कासमीपुरा, अंजुरफाटा , दांडेकरवाडी येथे तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धामणकर नाका येथील ४९ वर्षीय महिलेचा सायनरुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पिराणीपाडा येथील ६५ वर्षीय महिलेचा भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच बिलालनगर शांतीनगर परिसरातील ७४ वर्षीय वृद्धाचा देखील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला तर नवीताडाळी परिसरातील ३६ तरुणाचा देखील आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आढळलेल्या ७ नव्या रुग्णांमुळे शहरातील बाधित रुग्णांचा आकडा २४१ वर पोहचला आहे. तर १७ रुग्णांचा मृत्यू झालेला असून 96 रुग्ण बरे झाले असून १२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातदेखील आज ९ नवे रुग्ण आढळले असून या ९ नव्या रुग्णांपैकी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पाच , दिवा अंजुर एक , पडघा दोन तर अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एक नवा रुग्ण आढळला आहे. दरम्यान ग्रामीण भागातील या ९ नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १४९ वर पोहचला असून त्यापैकी ६२ रुग्ण बरे झाले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता ३९० वर पोहचला असून त्यापैकी १५८ रुग्ण बरे झाले आहेत तर २० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या २१२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिका���े केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशुक्रवार, जून १८, २०२१\nकाल झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आरक्षण लवकर न मिळाल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र होईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sunrise-chem.com/mr/Foam-gun/sunrise-foam-gun-f200-02", "date_download": "2021-06-18T02:38:12Z", "digest": "sha1:HOM33YCNY2XQOSHVEADNUJRPV6PF5XNJ", "length": 3421, "nlines": 88, "source_domain": "www.sunrise-chem.com", "title": "सूर्योदय फेस तोफा F200-02, चीन सूर्योदय फेस तोफा F200-02 उत्पादक, पुरवठादार, कारखाना - उत्तम विक्रेता पू फेस Sealants पुरवठादार | GORCCI", "raw_content": "\nदोन घटक पु फोम\nआपण येथे आहात: मुख्यपृष्ठ>उत्पादन>फोम गन\nदोन घटक पु फोम\nसूर्योदय फोम गन एफ 200-02\nएकात्मिक पितळ बॅरल, ज्यामुळे फोम विस्तार वाढू शकतो\nबाह्य पॅकिंग: 20 पीसी / पुठ्ठा\nसूर्योदय फोम गन एफ 191-01\nसूर्योदय फोम गन एफ 120-02\nसूर्योदय फोम गन डब्ल्यू 100-03\nएसएमपी 859 मजला सिलेन सुधारित सिलिकॉन सीलंट\nदोन घटक पु फोम\nपत्ताः २F एफ, क्रमांक १ 28 1958, झोंगशान नॉर्थ रोड, शांघाय, पी, आर.चिना\nकॉपीराइट 2020 २०२०. सनराइज केमिकल इंडस्ट्रियल कं, लि. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/bjp-leader", "date_download": "2021-06-18T02:51:42Z", "digest": "sha1:AG63EY5KFDJT6IECBSLYQ6AN5QDAXLL7", "length": 12821, "nlines": 225, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "BJP leader - Today Live News Marathi Today Breaking News Marathi", "raw_content": "\nमुंबई विमानतळावर 21 कोटींच्या हिरॉईनसह झाम्बियाची...\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा\nधनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी...\nशिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा...\nमाजी मंत्री सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये...\nमंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकर\nपिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले...\nड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत...\nSBI मध्ये अधिकारी पदावर संधी\nजर्मनीत डॉक्टर असल्याची थाप, मुंबईतील वकील महिलेला...\nSBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल\nआई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क\nरेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के...\nचंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nयुवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव\nसुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू...\nहत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक...\n18 दिवसांचा शोध संपला\nएका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये\nहिमेश रेशमियाचा धमाकेदार कमबॅक\nभावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे...\nदिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची...\nएशियाई विदेशी: शीर्ष 10 सबसे खूबसूरत अभिनेत्री\nअजित पवारांनी झोप कमी करावी\nअजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं,...\nगोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी\nPSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार\nBPCL Q4 का शुद्ध लाभ ₹11,940 करोड़, सह ने ₹58/ शेयर के...\nऑनलाइन पैसा कमाना 28 साल की उम्र में भारत का सबसे अमीर...\nसुशांत की पहली डेथ एनिवर्सरी:अंकिता लोखंडे ने अपने घर पर...\nभाग्यश्री की मां का संघर्ष:एक्ट्रेस का खुलासा- पिछ्ला साल...\nवडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीचा संताप\nमी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी...\nनाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला\nनाशिक जिल्यातील कोरोना रुग्णांचे होम आयसोलेशन रद्द करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये...\nजितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचं ठाणे मनपाविरोधात आंदोलन\nसर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री...\nदहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात...\nमहाराष्ट्र सरकारनं कोरोन विषाणू संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय...\nकोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही 2-3 महिने दिसू शकतात...\nकोरोनातून रिकव्हर झाल्यानंतरही म्हणजेच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही, जर...\nलीसेस्टर सिटीने चेल्सीला 1-0 असा पराभूत करून आपला पहिला...\nयूरि टिलेमॅन्सच्या दूरवरच्या शक्तिशाली सामन्यापेक्षा गोडसुद्धा लेसेस्टर त्याच्या...\nकृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश\nबियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार...\nपूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय \nकाँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हिमंत बिस्व सरमा यांना भाजपने थेट मुख्यमंत्रिपद दिलं...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nसच्चा बातम्यांचा सच्चा दावा लढेल अन्यायाविरुद्ध आपला गनिमी कावा. गनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nआर्थिक व्यवहाराच्या तक्रारीनंतर प्रांताधिकाऱ्यांचं निलंबन;...\n'लगान' के 20 साल:'लगान' के सेट पर आमिर खान से हुई थी किरण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/01/swapnamdhye-sabadh-banvnyacha-kay-hoto-arth.html", "date_download": "2021-06-18T02:19:01Z", "digest": "sha1:5QBBRVWEWBELE3HO577HI7UYN74EMBWA", "length": 8515, "nlines": 58, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "जर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...!", "raw_content": "\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nYesMarathi जानेवारी ११, २०२१ 0 टिप्पण्या\nहे तर आपल्याला माहितीची आहे कि स्वप्नामध्ये आपण जे काही पाहत असतो त्याचा काहीना काही अर्थ जरूर असतो. स्वप्नाचा अर्थ स्वप्न पाहण्याच्या वेळेपासून ते त्याच्या प्रकारावर अवलंबून असतो. नेहमी हे मानले जाते कि स्वप्नांमध्ये आपण तेच पाहतो जे आपण दिवसभर आपण विचार करत असतो. किंवा आपण आयुष्यामध्ये जे मिळवू इच्छित असतो. पण वास्तविक हे वेगळे आहे. कारण आपण कधी कधी स्वतःला किंवा दुसऱ्याला मरताना पाहत असतो. परंतु कधी आपण असा विचार करत असतो का\nप्राचीन माण्यतांनुसार स्वप्नाचा अर्थ\nशास्त्रीय आणि प्राचीन माण्यतांनुसार स्वप्नामध्ये लपलेले रहस्य जाणून घेणे संभव आहे. असे मानले जाते कि स्वप्नामध्ये आपण जे काही पाहत असतो त्याचा नेहमी उलटा अर्थ निघत असतो. जसे जर स्वप्नामध्ये आपण मृत्यू पाहत असतो तेव्हा त्या विशेष व्यक्तीचे आयुष्य वाढते. याचप्रकारे स्वप्नामध्ये एखादा मृत नातेवाईक आपला क्रोध व्यक्त करत असतो तेव्हा याचा अर्थ असा होतो कि याला आपल्याकडून काहीतरी हवे असते.\nकाय आहे स्वप्नामध्ये सं’बं’ध बनवण्याचा अर्थ\nस्वप्नामध्ये सं’बं’ध बनवण्याचा अर्थ काय होतो हे एका रहस्यासारखे आहे. हे एक असे स्वप्न आहे जे प्रत्येकाला कधीना कधी जरूर पडते. आपण भीतीदायक स्वप्ने किंवा एखाद्याच्या मृत्यूचे स्वप्न काही काळानंतर विसरून जातो. पण जाणकारांच्या मते सं’बं’ध बनवण्याचे स्वप्न आपण कधीच विसरत नाही आणि स्वप्न पाहणारा व्यक्ती देखील समजून जातो कि त्याला असे स्वप्न का पडले आहे.\nस्वप्नामध्ये आपल्या पती/पत्नी सोबत किंवा लव्हर सोबत सं’बं’ध बनवताना पाहिले तर याचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात. पहिला अर्थ असा होतो कि दोघांमध्ये सं’बं’ध चांगले आहेत किंवा तुमचा पार्टनर तुमच्यावर खुश नाही आहे.\nजर तुम्हाला एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड दिसले तर अशा स्वप्नाचे तीन अर्थ निघतात. पहिला, जुन्या लव्हर सोबत तुमची से*क्स लाईफ चांगली राहिली असेल. दुसरा, तुमचे अचेतन मन आज देखील एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड सोबत जोडले गेलेले आहे. तिसरे तुम्ही आपल्या एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला मिस करत आहात.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे नवीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/parambir-singh-has-been-charged-under-the-atrocities-act/", "date_download": "2021-06-18T03:12:47Z", "digest": "sha1:6ZCHNTGL234OM3TEUV2MZ7CQ7NNSZ3WO", "length": 16752, "nlines": 166, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "अकोल्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टसह २२ गुन्हे दाखल...", "raw_content": "\nअकोल्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टसह २२ गुन्हे दाखल…\nन्यूज डेस्क – राज्यात एका पत्राद्वारे महाविकास आघाडी सरकारची झोप उडविणाऱ्या मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता हे सुद्धा अडचणीत सापडले आहेत. तर परमबीर यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.\nठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.\nयामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.\nपरमवीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.\nपरमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा हप्ता मागितल्याचा आरोप केला होता. आता परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nPrevious articleजर आपल्याला Whatsapp वर ब्लॉक केले असेल तर…जाणून घ्या त्याला संदेश पाठविण्याची ट्रिक…\nNext articleIrrfan Khan Death Anniversary | इरफान खानला समजले होते की ‘तो मरणार आहे’… मुलगा बाबीलने केला भावूक खुलासा\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nकाळ आला होता, पण वेळ आली नाही; दैव बलवत्तर म्हणून दोन पलट्या होऊनही वाचला जीव…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nDRDO ची 2DG औषध | कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांविरूद्ध प्रभावी…किंमत जाणून घ्या…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nमुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता \nभूमिका स्पष्ट जय महाराष्ट्र महा व्हॉइस वेबसाईटवर नियमितपणे बातम्या वाचतो.जे सत्य परिस्थिती आहे ती जनतेला दाखविणे किंवा सांगणे ही हे न्यूज पत्रकारांचे काम असते, निर्भीड निःपक्षपाती दिल्या पाहिजेत,त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मैत्री���ूर्ण संबंध असणे आवश्यक असते, कधी कोणावर राज्याचे हित लक्षात घेऊन टिका टिप्पणी केली तर ती दिलदार पणे स्वीकारण्याची त्या पक्षाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची तयारी असली पाहिजे, तर भूमिका स्पष्ट जय महाराष्ट्र म्हणता येईल. महा व्हाईस नी अशीच भूमिका नेहमीच घेऊन बातम्या द्यावे संपादक व संपादकीय मंडळांचे हार्दिक अभिनंदन\nनक्कीच सर…आपण आमची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद,आभार\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाज���ची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2021-06-18T02:11:09Z", "digest": "sha1:T3JXXZRZXUYIG7FWOIZ3XRW7YZAQ6J2U", "length": 12474, "nlines": 66, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "बॉण्ड्स, ईटीएफ आणि साठे: संकटाच्या वेळी गुंतवणूक करा, पैसा सुरक्षित असेल आणि तुम्हाला नफा होईल. बाँड्स ईटीएफ आणि स्टॉक्स संकटाच्या वेळी येथे गुंतवणूक करतात पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला प्रचंड नफा मिळेल - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nबॉण्ड्स, ईटीएफ आणि साठे: संकटाच्या वेळी गुंतवणूक करा, पैसा सुरक्षित असेल आणि तुम्हाला नफा होईल. बाँड्स ईटीएफ आणि स्टॉक्स संकटाच्या वेळी येथे गुंतवणूक करतात पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला प्रचंड नफा मिळेल\nरिझर्व्ह बॅंकेने फेब्रुवारीमध्ये म्हटले होते की यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे गिल्ट अकाउंट उघडून थेट सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळेल. सध्या 10 वर्षांच्या बेंचमार्क बाँडवरील परतावा 6.03 टक्के आहे. जर आपण हे रोखे पूर्ण 10 वर्षांसाठी ठेवले तर आपल्याला दर वर्षी 6.03 टक्के परतावा मिळेल. या इन्स्ट्रुमेंटची हमी भारत सरकार देत आहे. म्हणून, आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील.\n7.15% भारत सरकार (करपात्र) बचत बाँड\nहे बंधपत्र 1 जुलै 2020 पासून प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यांना एनएससीशी संबंधित फ्लोटिंग रेटवर व्याज मिळते. सध्या हा दर .1.१5% आहे आणि दर सहा महिन्यांनी एनएससी दराच्या आधारे सुधारित केला जातो. आपल्याला या बाँडवरील जमा व्याज दिले जात नाही. हे रोखे तुम्ही एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि इतर बँकांच्या शाखांकडून घेऊ शकता. हे बंध देखील सरकारी आहेत, तसेच सुरक्षित आहेत.\nएएए रेटेड कॉर्पोरेट बाँड फंड\nसेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कॉर्पोरेट बॉन्ड फंडांना त्यांच्या ए.ए. आणि त्यापेक्षा जास्त रेट केलेल्या कॉर्पोरेट बाँडमध्ये कमीतकमी 80% रक्कम गुंतवावी लागेल. एएए रेटिंग्ज चा���गली आहेत आणि अशा बाँडमध्ये या फंडांची गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होईल. तसेच हे कॉर्पोरेट बाँड फंड बॉन्ड फंडांपेक्षा जास्त रिटर्न देतात. तुम्हाला एफडीकडूनही चांगले परतावा मिळतो.\nइक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता असली तरी ब्ल्यूचिप स्टॉक किंवा मूलभूत लार्ज-कॅप कंपन्यांना सर्वात कमी धोका असतो. इक्विटीमध्ये दीर्घकाळ महागाईवर मात करण्याची क्षमता देखील आहे. भारतात गुंतवणूकीसाठी सुचविलेल्या काही ब्लू चिप स्टॉकमध्ये रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे. या कंपन्या दीर्घकाळ अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आहेत. तर तेही सुरक्षित आहेत. तसे, बाजारपेठ मंदीच्या वेळी त्यांची प्रकृती देखील आणखी बिकट होऊ शकते. परंतु त्यांच्यात पुनर्प्राप्त करण्याची क्षमता देखील आहे.\nएक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ईटीएफ हे म्युच्युअल फंड असतात जे एक्सचेंजवर व्यापार करतात. आपण ईटीएफमध्ये बाँड किंवा इक्विटीमध्ये कोणताही पर्याय निवडू शकता. ईटीएफ किंवा एक्सचेंज-ट्रेडेड फंड बरेच गुंतवणूकदारांचे पैसे गोळा करतात आणि विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात (जसे की कर्ज सिक्युरिटीज, शेअर्स इ.). ते एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत आणि त्यामध्ये त्यांचा व्यापार आहे. यातील बहुतांश ईटीएफ सेबीकडे नोंदणीकृत आहेत. गुंतवणूकीच्या बाबतीत ईटीएफ हा चांगला पर्याय आहे. हे गुंतवणुकदारांना शेअर बाजारामध्ये चांगले प्रदर्शन देतात.\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nसेन्सेक्सने वेग वाढविला: उच्चांक नोंदवण्यासाठी 848 गुण | आज सेन्सेक्स 8 848 अंक व निफ्टी २ 245 अंकांनी वधारला\nएअरटेल: कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे, ते मिळेल की नाही हे जाणून घ्या. एअरटेल कोट्यवधी लोकांना विनामूल्य रिचार्ज देत आहे हे आपल्याला माहित आहे की मिळेल की नाही हे माहित आहे\nPrevious: कोविड पॉझिटिव्ह असल्यास सोनं कसे उपयुक्त ठरेल\nNext: चुंबन हे काही लैंगिक रोगांमुळे होणारे कारण देखील असू शकते, तज्ञ त्याबद्दल सर्व ��ाही सांगत आहेत\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/latest-news", "date_download": "2021-06-18T03:24:25Z", "digest": "sha1:SN3YNQB4TRLO4GABL77RXKHQWOM2EMSF", "length": 12998, "nlines": 239, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "Latest news - Today Live News Marathi Today Breaking News Marathi", "raw_content": "\nमुंबई विमानतळावर 21 कोटींच्या हिरॉईनसह झाम्बियाची...\nराष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा\nधनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी...\nशिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा...\nमाजी मंत्री सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये...\nमंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकर\nपिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले...\nड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत...\nSBI मध्ये अधिकारी पदावर संधी\nजर्मनीत डॉक्टर असल्याची थाप, मुंबईतील वकील महिलेला...\nSBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल\nआई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क\nरेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के...\nचंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल\nयुवराज सिंगने सांगितलं विजेत्या सं���ाचं नाव\nसुशीलकुमारला स्कूटी देणारी राष्ट्रीय क्रीडापटू...\nहत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक...\n18 दिवसांचा शोध संपला\nएका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये\nहिमेश रेशमियाचा धमाकेदार कमबॅक\nभावूक पोस्ट शेअर करत म्हणाले ‘ती माझ्याकडे चंद्र-तारे...\nदिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची...\nएशियाई विदेशी: शीर्ष 10 सबसे खूबसूरत अभिनेत्री\nगोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी\nPSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार\nBPCL Q4 का शुद्ध लाभ ₹11,940 करोड़, सह ने ₹58/ शेयर के...\nऑनलाइन पैसा कमाना 28 साल की उम्र में भारत का सबसे अमीर...\nबापासारखीच कणखर, राष्ट्रीय राजकारणात रस\nमहाराष्ट्राच्या राजकारणातील प्यादी आजही लिलया हलवणारा आणि ‘ओल्ड मॅन इन वॉर’ असे...\nतौत्के वादळग्रस्त्रांना मदत जाहीर\nतौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या...\nजळगाव: महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पिता-पुत्र ठार; लोक...\nगुजराल पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार पिता-पुत्र ठार झाले. तर अपघातानंतर...\nजत तालुक्यातील अंतराळ गावच्या शेतकऱ्याचा नादखुळा, एकाच...\nजत तालुक्यातील अंतराळ गावच्या शेतकऱ्याचा नादखुळा, एकाच झाडावर 22 जातीच्या देशी/परदेशी...\nआठवडाभरात 1300 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…\nजर आपण आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. भारतीय...\nरमेश पोखरियाल यांनी शिक्षणमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली\nरमेश पोखरियाल निशंक यांनी 23 मे रोजी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या...\nमोदीजी तुम्ही गरिबांच्या भल्याची योजना का रद्द केली\nसरकार अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं रेशन बांधून करून त्या गरिबाच्या घरी...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nसच्चा बातम्यांचा सच्चा दावा लढेल अन्यायाविरुद्ध आपला गनिमी कावा. गनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nराज्यात आज ४०६ करोन��बळी; आकडेवारीतील 'हा' बदल चिंता वाढवणारा\nऑक्सिजन अभावी आधी 26, 15 रुग्णांचा मृत्यू\nBPCL Q4 का शुद्ध लाभ ₹11,940 करोड़, सह ने ₹58/ शेयर के...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/05/20-383754276357-auto-news-maruti-suzuki-1413434234234-alto-becomes-342342342344-best-selling-car-in-january-2021-know-details8735428657365243827345872/", "date_download": "2021-06-18T02:03:22Z", "digest": "sha1:AWWS3CMZZAVKWJZ2PRE6M6CVVMFSYNCM", "length": 12150, "nlines": 183, "source_domain": "krushirang.com", "title": "20 पेक्षा जास्त मायलेज देणारी ‘ही’ कार; मिळतेय अवघ्या 3 लाखात, वाचा जबरदस्त फीचर्स | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n20 पेक्षा जास्त मायलेज देणारी ‘ही’ कार; मिळतेय अवघ्या 3 लाखात, वाचा जबरदस्त फीचर्स\n20 पेक्षा जास्त मायलेज देणारी ‘ही’ कार; मिळतेय अवघ्या 3 लाखात, वाचा जबरदस्त फीचर्स\nसध्या लोक स्वस्तात मस्त गाडी शोधण्यास प्राधान्य देत आहेत. मारुती- सुजुकी ही ऑटो क्षेत्रातील बडी कंपनी आहे. ही कंपनी नेहमीच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीयांची मानसिकता ओळखून गाडी बनवते. कमी पैशात जास्तीत जास्त मायलेज देणार्‍या गाड्या तयार करण्यासाठी मारुती सुजुकी प्रसिद्ध आहे.\nभारतीयांच्या पसंतीस उतरलेली आणि अनेक सामान्य भारतीयांची ड्रीम कार असलेली मारुती सुजुकी अल्टो या गाडीला आता 20 वर्षे पूर्ण होत आहेत. 2020 पासून आजवर अनेक भारतीयांच्या मनाला या कारने भुरळ घातली. या गाडीचे सर्वच व्हेरियंट जास्त मायलेज देतात. आजही या गाडीची ओळख मायलेजसाठीच आहे. अल्टोची सुरुवातीची किंमत २.९९ लाख रुपये आहे.\nअसे आहेत फीचर्स :-\nपॉवर साठी ७९६ सीसी, ३ सिलिंडर, १२ वॉल्व, बीएस६ कम्प्लायन्टचे इंजिन\nइंजिन ६००० आरपीएमवर ४८ पीएसचे मॅक्सिमम पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ६९ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.\nअल्टोचे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.\nही आहेत वैशिष्ट्ये :-\n२००४ मध्ये देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार बनली होती.\nगेल्या १६ वर्षापासून बेस्ट सेलिंगचा किताब आपल्या नावावर या कारने केला आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावर��� केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nभारतीय संविधानाशी संबंधित ‘हे’ 8 तथ्य; जे प्रत्येक भारतीयाला नक्कीच असले पाहिजेत माहिती\nआघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले अत्यंत महत्वाचे विधान\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/gurdaspur/", "date_download": "2021-06-18T03:16:16Z", "digest": "sha1:5XOL66NB3QJYGLGZ6NSMZMNN6SLKJCEX", "length": 15391, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gurdaspur Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nINSTAGRAMवरील मैत्रीनं केला घात; प्रेमाच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nपैसे वाचवण्याच्या नादात 50 % अपघात; गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन\nऑनलाईन वर्गासाठी मुलांना चढावा लागतो 2 किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज\nअक्षय कुमार आणि ट्विंकलचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL\nजम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमार उभारणार शाळा; 1कोटी केले दान\nदिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा\nअहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nWTC फायनलसाठी Playing 11 ची घोषणा; मोहम्मद सिराज बाहेर, तर या खेळाडूंची वर्णी\nइंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांना गमावले, टीम इंडियाच्या खेळाडूची पदार्पणातच कमाल\nमाजी भारतीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nकामाची वेळ, PF आणि तुमच्या पगारासंबंधी महत्त्वाची बातमी, मोदी सरकार बदलणार नियम\n खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात\n सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, एका दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nशेतमजूर वडिलांच्या मेहनती मुलाची कहाणी; शरण कांबळे यांचं UPSC परीक्षेतलं यश\nराशीभविष्य: कन्या आणि वृषभेसाठी शुभसंकेत; पाहा आजचा दिवस कसा असेल\nChanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास\n‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nExplainer : ग्रॅच्युइटी म्हणजे नक्की काय ती कशी मोजतात\nExplainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का काय आहेत तथ्यं\nब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण\nमासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी\nजपा लहानग्यांच्या डोळ्यांना; ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास;अशी घ्या काळजी\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात त���फान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\nमाहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर\nराष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nमहिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : चाकू घेऊन हृदय चिरण्यासाठी मागे लागली बायको; लोकांकडून मागतोय मदत\nमहासागरातून 2400 मैल पार करून आलेल्या बाटलीत मिळाला खास मेसेज, वाचताच बसला धक्का\nVIDEO : अँकरनं सनी देओलऐवजी घेतलं सनी लिओनीचं नाव, तिनं दिलं असं उत्तर\nअँकरच्या चुकीनंतर सनी लिओनीने सोशल मीडियावर घेतलेल्या फिरकीची सध्या जोरात चर्चा होत आहे.\n'हिन्दुस्तान जिंदाबाद था, है और रहेगा'; PM मोदींच्या ट्विटची चर्चा\nलोकसभा 2019: सनी देओल यांना गुरुदासपूरमधून उमेदवारी\nपरदेशात राहतात सनी देओलच्या बहिणी, असं आहे संपूर्ण कुटूंब\nगुरूदारपूरमध्ये धुडगूस घालणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले- राजनाथ सिंह\nगुरदासपूर हल्ल्याचं अफगान-पाक कनेक्शन उघड, अतिरेकी पाकमधून आले\n12 तासांनंतर धुमश्चक्री थांबली; 3 दहशतवाद्यांना कंठस्नान\nहल्ल्याबाबत केंद्राकडून कोणतीही माहिती मिळाली नव्हती - प्रकाश सिंह बादल\nया हल्ल्याचं सडेतोड उत्तर देऊ -राजनाथ सिंग\nमुंबईसह पुणे,नाशिक आणि नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी\n'माझ्यापेक्षा तुम्ही 'ते' 4 रन मिस कराल', शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया\nदेशातील सर्वांत स्वच्छ शहरात ‘कोव्ही सेफ रोड’साठी प्रयत्न, काय आहे हा उपक्रम\n ही बाईक आहे की कार VIRAL VIDEO पाहून नेटकरीही गोंधळले\nPost Officeमध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे\nगोवा ट्रिप प्लॅन करत आहात, तर आधी हा नवा आदेश नक्की पाहा\nशमा सिकंदरनं केली सनी लियोनीची नक्कल टॉपलेस फोटोशूटनं उडवली खळबळ\nसोनालीने घेतलं Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम\nभारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क\n कोरोना काळात जॅकलिननं खरेदी केला 175 कोटींचा बंगला\nनातीला भेटून 'डॅडीं'च्या चेहऱ्यावर खुलला आनंद; अरुण गवळींच्या घरातील गोड क्षण...\nजोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध ���रा प्रेम\nKhatron Ke Khiladi अडकले डेंजर झोनमध्ये; अनुष्का सेनला कोरोनाची लागण\nशर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन'\nसंजनानं घेतली बुमराहची मुलाखत, Photos मधून उलगडलं आयुष्य, पाहा VIDEO\nअभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल\nसाधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा\nPHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/boat-xplorer-smartwatch-launched-in-india-gps-with-heart-beat-sensor-available/", "date_download": "2021-06-18T03:09:35Z", "digest": "sha1:63V7IFKXSYZ5KD5KECQZHXNEHYFEDW2Z", "length": 13377, "nlines": 159, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "BoAt Xplorer स्मार्टवॉच भारतात लाँच...हार्ट-बीट सेन्सरसह जीपीएस उपलब्ध...", "raw_content": "\nBoAt Xplorer स्मार्टवॉच भारतात लाँच…हार्ट-बीट सेन्सरसह जीपीएस उपलब्ध…\nन्यूज डेस्क :- बोट कंपनीने शाओमी, ओप्पो आणि झेब्रोनिक्स सारख्या कंपन्यांना कडक स्पर्धा देण्यासाठी भारतीय बाजारपेठेत बोएट एक्सप्लॉलर नावाची एक नवीन स्मार्टवॉच सुरू केली आहे. ही स्मार्टवॉच हृदयाची गती, स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटर करण्यास सक्षम आहे. या स्मार्टवॉचमध्ये 8 स्पोर्ट मोड आहेत. याशिवाय यूजर्सला बोएट एक्सप्लोरर अंगभूत जीपीएस मिळेल.\nBoAt Xplorer स्मार्टवॉच मध्ये अंगभूत जीपीएस आहे. या घड्याळाला मैदानी सायकल चालविणे, धावणे आणि चालणे यासारख्या क्रियाकलापांसह 8 सक्रिय खेळाच्या पद्धती मिळतील. या स्मार्टवॉचमध्ये महिलांसाठी एक विशेष ट्रॅकर आहे, जो मासिक पाळी आणि ओव्हुलेशन पॅटर्नबद्दल अचूक माहिती देतो.\nBoAt एक्सप्लॉरर स्मार्टवॉच हवामानाची अचूक माहिती देते. तसेच यात वैयक्तिकृत वॉच चेहरे देण्यात आले आहेत. हे घड्याळ हृदय गती आणि तणाव पातळीवर देखरेख ठेवण्यास सक्षम आहे. याशिवाय, BoAt Xplorer स्मार्टवॉचमध्ये वापरकर्त्यांना म्युझिक कंट्रोल, कॉल-मेसेज नोटिफिकेशन्स आणि अलार्म सारखी वैशिष्ट्ये मिळतील.\nBoAt Xplorer स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. या घड्याळाच्या खरेदीसाठी एक वर्षाची वॉरंटी उपलब्ध असेल. ही स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल.\nBoAt Xplorer स्मार्टवॉचला भारतीय बाजारपेठेत असलेल्या ZEB-FIT2220CH स्मार्टवॉचकडून कठोर स्पर्धा मिळणार आहे. झेडबी-फिट 2220 सीएच स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. झेडबी-फिट 2220 सीएच स्मार्टवॉचम���्ये टीएफडी टच राऊंड डायल आहे. या नवीन घड्याळात हार्ट-रेट सेन्सर, स्टेप काउंटर, स्लीप मॉनिटर, सिडेटरी ट्रॅकर आणि एसपी 2 यासारख्या महत्त्वपूर्ण सेन्सर्स देण्यात आल्या आहेत.\nPrevious articleअमरावती शहरातील असंख्य महिलांनी केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश…\nNext articleयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर २६ मृत्युसह जिल्ह्यात १२३७ नव्याने पॉझेटिव्ह ६६० जण कोरोनामुक्त…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे अनुदान\nकडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…\nडहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…\nशासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…\nतेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरू करा…सामाजिक कार्यकर्ते सागर खराटे\nमनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…\n१२ वीच्या CBSE आणि CICSE परीक्षेच्या निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी…\nGold Price Today | सोने झाले स्वस्त…जाणून घ्या आजचे भाव\nफुटबॉलर रोनाल्डोने PC सुरु असताना कोकाकोलाची बॉटल बाजूला काय केली…तर हे घडले\nइम्मूनिटी बूस्टर – कोथिंबीर सूप…\nमुंबईत भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा…\nRange Rover Velar भारतात लाँच…किंमतीपासून वैशिष्ट्यासह जाणून घ्या…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमुंबई - महानंद आणि गोकुळ यांचेमध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा दोन्ही संघांच्या संचालक मंडळात सामंजस्य करार झाल्याने सहकार क्षेत्राला चालना मिळणार आहे. शासनाच्या...\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nBreaking | बोईसर मध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा…१४ किलो सोने ६०...\nState Bank of India | पाच हजार लिपिक पदांसाठी भरती अधिसूचना...\nधक्कादायक | Buddhist Law लिहणारी ऍड.शताब्दी मुकुंद खैरे हिचे कोरोनाने निधन…\nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्�� राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \nमहानंद आणि गोकुळ यांच्यामध्ये गोकुळ दुधाचे को-पॅकिंग करुन देण्याचा सामंजस्य करार…\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री…\nओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना...\nकसोटी अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ तयार, कोण निघाले बाहेर…\nएंजेल ब्रोकिंग प्रथमच ५ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचला…\nगुगल भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारणार – दिले ११३ कोटी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2019/01/blog-post_54.html", "date_download": "2021-06-18T02:12:13Z", "digest": "sha1:X6BSUW4RCXXWCSFCIKILXXBTLP36M3HQ", "length": 6446, "nlines": 50, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'व्हेअर इज माय कन्नडका' सिनेमातून अभिनेत्री पत्रलेखाचे कानडी सिनेमात पदार्पण", "raw_content": "\n'व्हेअर इज माय कन्नडका' सिनेमातून अभिनेत्री पत्रलेखाचे कानडी सिनेमात पदार्पण\n- गोल्डन गणेशसोबत चमकणार\n- राज आणि दामिनी या जोडीचे दिग्दर्शन\nहंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली हिंदी सिनेमात पदार्पण केल्यानंतर, आता अभिनेत्री पत्रलेखा पॉल कानडी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'व्हेअर इज माय कन्नडका' या ऍक्शन कॉमेडीपटात ती लोकप्रिय अभिनेता गणेशसोबत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनचे असतील. कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्रि-प्रोडक्शन असे सगळे काही जुळून आले असून यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात युनायटेड किंगडममध्ये संपूर्णतः शूट होणार आहे. यावर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील अस���ील.\nकन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही नवरा बायकोची जोडी पत्रलेखाच्या या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.\n'हा माझा पहिला कानडी सिनेमा असून मी खूप उत्सुक आहे. सिनेमातील भूमिकेबद्दल मी आता फारसे काही बोलू शकत नसले तरी मी आजवर ऑनस्क्रीन असे काही काम केले नाहीय एवढे मात्र नक्की. त्यामुळे अर्थातच ही भूमिका माझ्यासाठी खास आहे' असे पत्रलेखा सांगते.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-cutting-of-workers-in-handloom-factories-5696432-NOR.html", "date_download": "2021-06-18T02:01:52Z", "digest": "sha1:E34KLTOP5DY4XHCMNO4DSBGJCUMFJ2AQ", "length": 5324, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about cutting of workers in handloom factories | 20 पेक्षा जास्त कामगार नकोत म्हणून कपात, नवरात्र उत्‍सवादरम्‍यानच कामगारांवर संक्रांत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n20 पेक्षा जास्त कामगार नकोत म्हणून कपात, नवरात्र उत्‍सवादरम्‍यानच कामगारांवर संक्रांत\nसोलापूर - भविष्य निर्वाह निधीसंदर्भात तपासणी सुरू झाल्याने यंत्रमाग कारखानदारांनी २० पेक्षा अधिक कामगार कमी करण्याचे सुरू केले. एकाच छपराखालील इतर युनिट्सना चक्क टाळे लावत असल्याचेही चित्र आहे. गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर कारखानदारांनी बंद पाळला होता. आता नवरात्र काही दिवसांवर येऊन ठेपला आणि कामगारांवर पुन्हा ‘संक्रांत’ आली.\nभविष्य निधी कार्यालयाच्या पथकांनी प्रत्येक अाठवड्यात २० कारखान्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट घेतले. त्यानुसार दररोज एका कारखान्यात त्यांची तपासणी असते. ही पथके येण्यापूर्वीच काळजी म्हणून काही कारखानदारांनी कामगार कपातीचे धाेरण स्वीकारले आहे. काही युनिट्स बंद राहिले तरी हरकत नाही. पण ‘इपीएफ’ची झंजट नको, अशी त्यांची मानसिकता दिसून येते. त्यामुळे कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nकामगार हतबल : भविष्य निधी, किमान वेतन या विषयांवर प्रत्यक्ष काम करणारे कामगार दूरच असतात. कारण त्यांना काम हवे असते. अधिक काही मागितले, संघर्ष पेटला तर रोजी-रोटी बुडेल याची भीती असते. त्यांची सध्याची स्थिती तशीच आहे. एकीकडे हक्कासाठी लढाई अन् दुसरीकडे कारखानदारांची दांडगाई...यामुळे दाद मागायची कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. साहजिकच तो हतबल अाहे. शुक्रवारी काही कामगार ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही हतबलता व्यक्त केली. आमचे कुठेही नाव नको, असेही बोलून गेले.\nकामगार कपात करून ‘पीएफ’चा प्रश्न सुटणारा नाही. उलट त्याने दोघांचे नुकसानच होईल. याबाबत संबंधित कारखानदारांची बैठक बोलावतो. समस्या ऐकून तोडगा काढण्याचे प्रयत्न राहतील.\n- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mayanks-double-century-after-10-years-the-indian-opener-made-a-strong-performance-125833168.html", "date_download": "2021-06-18T03:25:14Z", "digest": "sha1:6TZHD2YQ33XJH6GI4WFPECFN3AZ2GOGK", "length": 10860, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mayank's double century; After 10 years, the Indian opener made a strong performance | मयंकचे दुहेरी शतक; १० वर्षांनी भारतीय सलामीवीराने केली दमदार कामगिरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमयंकचे दुहेरी शतक; १० वर्षांनी भारतीय सलामीवीराने केली दमदार कामगिरी\nविशाखापट्टणम - मयंक अग्रवाल (२१५) आणि रोहित शर्मा (१७६) यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. कसोटी इतिहासात पहिल्यांदा आपल्या दोन सलामीवीर फलंदाजांनी एका डावात १७५ पेक्षा अधिक धावा काढल्या. जगात सातव्यांदा अशी कामगिरी झाली. मयंक अग्रवालचे हे कसोटीतील पहिले शतक ठरले. कर्णधार विराट कोहली केवळ २० धावांवर परतला. त्याला डावखुरा फिरकीपटू मुथुस्वामीने बाद केले. मुथुस्वामीची ही पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ठरली. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात ७ बाद ५०२ धावांवर धाव घोषित केला. प्रत्युत्तरात दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३ बाद ३९ धावा काढल्या.\nसामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी टीम इंडियाने पहिल्या डावात बिनबाद २०२ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित ११५ आणि मयंक ८४ धावांवर नाबाद होते. रोहितने ६१ धावा जोडल्या. ताे फिरकीपटू महाराजच्या चेंडूवर त्रिफळा��ीत केले. त्यानंतर आलेले चेतेश्वर पुजारा (६), विराट कोहली (२०), अजिंक्य राहणे (१५) आणि हनुमा विहारी (१०) मोठी खेळी करू शकले नाहीत. रवींद्र जडेजा ३० धावांवर नाबाद राहिला. डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने ५५ षटके टाकली. १८९ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मकरम (५) आणि ब्रुएन (४) यांना आश्विनने बाद केले. पीटला (०) जडेजाने टिपले. टीमने ३ बाद ३९ धावा केल्या. एल्गर २७ आणि बावुमा २ धावांवर नाबाद खेळत आहेत. टीम पहिल्या डावात अद्याप भारतापेक्षा ४६३ धावा मागे आहे. भारत त्यांना फॉलोऑन देण्याचा प्रयत्न करेल.\nमयंक अग्रवालने भारताकडून ५१० वे शतक झळकावले\nमयंक अग्रवालने कसोटीत पहिले शतक ठाेकले. तो भारताकडून शतक झळकावाणारा ८६ वा खेळाडू बनला. कसोटी क्रिकेटमध्ये हे भारताकडून ५१० वे शतक ठरले आहे.\n४८ व्या वेळी ५०० पेक्षा अधिक धावा केल्या\n५०० पेक्षा अधिक धावा केल्यावर टीम इंडिया पराभूत झाली नाही. १८ सामन्यांत विजय मिळाले व २९ सामने बरोबरीत सुटले. या सामन्यातही या दोन पैकी एक निकाल अपेक्षीत आहे.\nमयंक शतकाला दुहेरी परावर्तित करणारा चौथा भारतीय फलंदाज\nमयंक कसाेटीत आपल्या पहिल्या कसोटी शतकाला दुहेरी शतकात बदलणारा चौथा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी १९६५ मध्ये दिलीप सरदेसाईने (२००*), १९९३ मध्ये विनोद कांबळीने (२२४) आणि २०१६ मध्ये करुण नायरने (३०३*) अशी कामगिरी केली आहे. भारताकडून कसोटीत २३ खेळाडूंनी आतापर्यंत ५२ दुहेरी शतके झळकावली आहेत.\nतिसऱ्यांदा सलामीवीरांनी ३०० पार भागीदारी केली\nरोहित व मयंकने ३१७ धावांची भागीदारी रचली. ही कसाेटीमधील आपल्या सलामीवीराची तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली. विनू मंकड व पंकज रॉयने १९५६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४१३ धावांची सर्वोच्च भागीदारी केली होती. राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवागने २००६ मध्ये सलामीवीर म्हणून पाकिस्तानविरुद्ध ४१० धावांची भागीदारी रचली.\nतिसऱ्यांदा भारतीय सलामीवीरांच्या ३९०+ धावा\nमयंक व रोहितने मिळून एकूण ३९१ धावा काढल्या. ही भारतीय सलामीवीरकडून तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी १९५६ मध्ये सलामीवीरांनी न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ४०४ धावा आणि २००८ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध ३९२ धावा केल्या होत्या.\n१९१२ मध्ये हॉब्ज व रोड्सच्या एका डावात १७५+ धावा\nखेळाडू (देश) विरुद्ध वर्ष मैदान\nजॅक हॉब्ज-विल्फ्रेड रोड्स (इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया १९१२ मेलबर्न\nबिल लॉरी-बॉब सिम्प्सन (ऑस्ट्रेलिया) वि. वेस्ट इंडीज १९६५ ब्रिजटाऊन\nग्लेन टर्नर-टेरी जार्विस (न्यूझीलंड) वि. वेस्ट इंडीज १९७२ जॉर्जटाऊन\nमर्वन अटापट्टू-सनथ जयसूर्या (श्रीलंका) वि. पाकिस्तान २००० कँडी\n​​​​​​​ग्रीम स्मिथ-हर्षल गिब्ज (द. आफ्रिका) वि. बांगलादेश २००८ चटगाव\n​​​​​​​मयंक अग्रवाल-रोहित शर्मा (भारत) वि. द. आफ्रिका २०१९ विशाखापट्टणम\nराेहितचे पहिल्यांदा ओपनिंगला शतक; टीम इंडियाचा ठरला चाैथा फलंदाज\nरोहित लाल चेंडूवर सलामीवीराच्या भूमिकेत अपयशी; शून्यावर विकेट\nसिंधू प्री-क्वार्टर फायनलमध्ये; सायना नेहवालचा झाला सलामीला पराभव\nबॉक्स ऑफिस : हिंदीमध्ये 2019 चा तिसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला प्रभास-श्रद्धा कपूर स्टारर 'साहो'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/15/3016-world-bank-report-on-road-accidents-in-india-revealed-that-road-accidents-are-making-families-much-poor/", "date_download": "2021-06-18T03:29:13Z", "digest": "sha1:5PIP4RMSZYWMVBXLUNWO7L2INANVZN4S", "length": 14198, "nlines": 178, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून मंत्री गडकरींनी व्यक्त केले दु:ख आणि केल्या ‘त्या’ महत्वाच्या सूचनाही | Krushirang maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून मंत्री गडकरींनी व्यक्त केले दु:ख आणि केल्या ‘त्या’ महत्वाच्या सूचनाही\nम्हणून मंत्री गडकरींनी व्यक्त केले दु:ख आणि केल्या ‘त्या’ महत्वाच्या सूचनाही\nअपघात झाल्यावर अनेक सुखासीन कुटुंब संकटांच्या खाईत जातात. तसेच त्याच्याही पुढे जाऊन देश, समाज आणि मुख्य म्हणजे महिलांना अपघाताचे धक्के एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातात, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलेले आहे. त्यावरून दु:ख व्यक्त करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही ठोस सूचनाही दिलेल्या आहेत.\n‘ट्रॅफिक क्रॅश इंजरी अँड डिसएबिलिटी: द बर्डन ऑन इंडियन सोसायटी’ हा अहवाल उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 56 टक्के लोकांचे आयुष्य बाधित झाल्याचे आकडे आलेले आहेत.\nघरातील कर्ता अपघातात गेल्यावर घराची जबाबदारी स्त्रियांवर पडतो. सर्वेक्षणात असे आढळले आहे की, अशा 75 टक्के लोकांना आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो. तसेच त्याचा परिणामही दीर्घ ���ालावधीसाठी असतो. अभ्यासानुसार 40 टक्के महिलांनी त्यांचा दिनक्रम आणि सामाजिक स्थिती बदलली आहे.\nजागतिक बँकेच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे की, देशभरातील सर्व राज्यांनी मोटार वाहन कायदा तातडीने अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्यावर होणारे अपघात आणि त्यात सामील झालेल्या कुटुंबाचे दु:ख चिंताजनक आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रितपणे एक प्रभावी योजना तयार केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या कुटुंबाचा नाश होण्यापासून वाचला जाऊ शकेल.\nदिल्ली पोलिसांचे सह पोलिस आयुक्त आलोक कुमार रस्ते सुरक्षा जनजागृतीवर काम करतात. याबाबतीत ते म्हणतात की, जर प्रत्येक व्यक्ती रस्ता सुरक्षेच्या दिशेने जागरूक झाली तर अपघात कमी होण्यासह कुटुंबातील ज्यांना दुर्घटनांचा सामना करावा लागतो त्यांनाही अशा समस्येचा सामना करावा लागणार नाही.\nअपघात कमी होण्याची किंवा न होण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनापासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांची आहे. जागतिक बँकेच्या अहवालातून सत्य समोर आले आहे की, याचे आर्थक, सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम भयंकर आहेत. त्याबद्दल चिंतन करून सुधारणेला प्राधान्य द्यायला पाहिजे, असेही अलोक कुमार यांनी म्हटले आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी..\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; पहा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी केलीय\nम्हणून कांदा उत्पादकांना बसला झटका; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील मार्केट रेट\nमुंबई, पुणे, सांगलीत ज्वारी जोमात; वाचा, राज्यात कुठे, किती मिळाला भाव\nकसोटी विश्वचषकासाठी विराटसेना सज्ज, अंतिम 11 जणांत ‘या’ खेळाडूंना मिळाली…\n ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती…\n चीनने अमेरीकावरच केलाय प्रहार; प��ा नेमके काय म्हटलेय चिनी शास्त्रज्ञांनी\nचीन खेळत आहे ‘तो’ डाव; पहा लडाख आणि तिबेटच्या भागात नेमके काय करून ठेवलेय ते\nत्यासाठी किसानपुत्रने घेतली खासदार बापट यांची भेट; पहा कोणती शेतकरी हिताची मागणी…\nकिम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन\nकांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे…\nआणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी…\nधक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या…\n‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय…\nपुणेकरांची कमाल.. करोनाफ्री करण्यासाठी आलाय पॉवरफुल मास्क;…\nआणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात…\nकरोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7/", "date_download": "2021-06-18T02:43:11Z", "digest": "sha1:T2GTT3BLSICITX6ORRCTMRHBVOLEKP7I", "length": 14988, "nlines": 83, "source_domain": "www.amhikastkar.com", "title": "धनतेरस विषयी काही खास गोष्टी जाणून घ्या आणि घरात आनंद खरेदी केल्याने काय होईल !!! - मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती - Amhi Kastkar Krushikendra", "raw_content": "\nधनतेरस विषयी काही खास गोष्टी जाणून घ्या आणि घरात आनंद खरेदी केल्याने काय होईल – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nदिवाळी म्हणजे लक्ष्मीच्या पूजेचा सण. या दिवशी लक्ष्मीजींना धन आणि शांती मिळण्यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या दोन दिवस आधी धनतेरस हा सण साजरा केला जातो. दिवाळी धनतेरसच्या दिवसापासून सुरू होते.\nसमुद्र मंथन दरम्यान, धनतेरसच्या दिवशी भगवान धनवंतरी अमृत कलश घेऊन आणि त्याच्यासमवेत आयुर्वेद घेऊन प्रकट झाले. या कारणास्तव भगवान धन्वंतरी यांना औषधाचे जनक देखील म्हटले जाते.\nधनतेरसच्या दिवशी श्रीमंत देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते. भगवान कुबराला लक्ष्मीचे कोषाध्यक्ष म्हणतात. धनतेरसच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.\nया दिवशी दिवाळी शॉपिंगही केली जाते. असा विश्वास आहे की धनतेरसवर वस्तूंच्या खरेदीत 13 पट वाढ होते.\nतसे, सर्व लोक त्यांच्या इच्छेनुसार खरेदी करतात, परंतु या दिवशी काही खास गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत. आता अशा परिस्थितीत बहुतेकदा लोकांच्या मनात असा ��्रश्न पडतो की कोणता माल खरेदी करावा.\nतर आज आम्ही तुम्हाला काही देऊ धनतेरस त्या दिवसातील शॉपिंग आयटमबद्दल सांगत आहोत…\nधनतेरसवर भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. भांडी खरेदी करताना एखाद्याने पितळ धातूपासून बनविलेले भांडी खरेदी केली पाहिजेत.\nभांडी खरेदी करण्यामागील श्रद्धा अशी आहे की जेव्हा भगवान धन्वंतरि प्रकट झाले तेव्हा त्यांनी एका पात्रात अमृत आणले. म्हणून धनतेरसवर भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते.\nधनतेरसवर चांदीच्या धातूची खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी चांदीची नाणी किंवा भांडी खरेदी करावीत. चांदी ही चंद्राची धातू आहे. धनतेरसच्या दिवशी चांदी विकत घेतल्यास घरात यश, संपत्ती, संपत्ती वाढते.\nजेव्हा समुद्र मंथन दरम्यान लक्ष्मीजी हजर झाल्या, तेव्हा कौरीही त्यांच्याबरोबर आल्या. कमळाच्या फुलांप्रमाणेच कौरीलाही लक्ष्मी खूप आवडते.\nधनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही गायी खरेदी करून दिवाळीच्या दिवशी त्यांची पूजा करा आणि त्यांना आपल्या घरात ठेवा. असे मानले जाते की तिजोरीत पैसे ठेवल्यास पैशाचे नुकसान होत नाही.\nधनतेरस वर कोथिंबिरीची खरेदी देखील शुभ मानली जाते. धनतेरस वर कोथिंबीर विकत घ्या आणि दिवाळीत वाढवा. असे मानले जाते की असे केल्याने पैशाचे नुकसान होत नाही.\nदिवाळी धनतेरसच्या दिवसापासून सुरू होते. त्यामुळे दिवाळीशी संबंधित खरेदी देखील या दिवशी केली जाते. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी-गणेश, खिला-बाशे आणि मातीची मूर्ती खरेदी करावी.\nधनतेरस विषयी काही खास गोष्टी\n१ धनतेरस, धनवंतरी त्रयोदशी किंवा धन त्रयोदशी हा दिवाळीपूर्वी साजरा होणारा महत्वाचा सण आहे. या दिवशी, उपचार करणारे देवता धनवंतरी, मृत्यूचे स्वामी यम, वास्तविक संपत्तीची प्रमुख देवता देवी लक्ष्मी आणि श्रीमंत कुबेर यांची पूजा केली जाते.\n२ हा सण साजरा करण्यामागील कारण म्हणजे लक्ष्मीची हाक देण्यापूर्वी रोग बरे होण्यासाठी आणि यमाला प्रसन्न करण्यासाठी कर्मांचे शुद्धीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. कुबेर हा देखील देव आहे जो आसुरी प्रवृत्तींचे नेतृत्व करतो.\nDhan धन्वंतरी आणि आई लक्ष्मी समुद्र मंथनातून खाली उतरली होती. दोघेही कलश घेऊन हजर झाले. यासह समुद्र लक्ष्मीच्या मंथनातून आई लक्ष्मीचे वाहन ऐरावत हत्तीही उघडकीस आले.\nSri श्री सूक्त मधील लक्ष्मीच्या स्वरूपाचे वर्णन अशा प्रकारे आढळते. ‘धानमग्नि, धनम वायू, धनम सूर्ययो धनम वासु:’ म्हणजे, निसर्ग लक्ष्मी आहे आणि निसर्गाचे रक्षण केल्यास मनुष्य केवळ स्वत: साठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी नि: स्वार्थीने लक्ष्मी निर्माण करू शकतो.\nSri. पुढे श्रीसक्त्यात असेही लिहिले आहे- ‘ना क्रोधो, न मत्स्यारम्, लोभो ना आशुभा मती:’ याचा अर्थ असा आहे की जिथे कोणावर राग व द्वेषाची भावना असेल तेथे मनाच्या शुभतेत घट होईल. ज्याच्या प्राप्तीत खरी लक्ष्मी अडथळा आणेल म्हणजेच लक्ष्मीच्या प्राप्तीत कोणत्याही प्रकारची मानसिक विकृती आड येऊ शकते.\nDhan आचार्य धनवंतरी यांनी सांगितल्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यविषयक उपायांचा अवलंब करणे हे धनतेरसचे उद्दीष्ट आहे. श्री सुक्तमात असे वर्णन केले आहे की लक्ष्मी जी भय आणि दु: खापासून मुक्त होते आणि श्रीमंत व इतर सुविधा देऊन माणसाला निरोगी शरीर व दीर्घायुष्य देते.\nआवडले लोड करीत आहे …\nआम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nहॉलिवूडच्या काही प्रसिद्ध चित्रपटांबद्दलची रोचक तथ्य – मनोरंजक तथ्य, हिंदी मधील माहिती\nही ‘फूल डे’ची सुरुवात होती – मनोरंजक तथ्य, हिंदीमधील माहिती\nPrevious: होळीवर केल्या गेलेल्या या 7 अनोख्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवतील – मनोरंजक तथ्य, हिंदीमधील माहिती\nNext: या चमत्कारी युक्तीमुळे – होळी घरात कायमच राहील – मनोरंजक तथ्ये, हिंदीमधील माहिती\nकेसांमध्ये तीळ तेलाची नियमित मालिश केल्याने आपल्याला हे 7 फायदे मिळू शकतात\n(साथीचा रोग) सर्वत्र होणारा धोका\nपूजा माखीजाची ही चवदार आणि कमी कॅलरी आंबा चीजकेक रेसिपी वापरुन पहा\nकोविड -१ for साठी लठ्ठपणा देखील एक घातक घटक असू शकतो\nवाढत्या उंचीबरोबरच, हे 4 आरोग्य फायदे आपल्या मुलास ताडासाना देखील देतील, त्यासाठी योग्य मार्ग जाणून घ्या\nCovid-19 Second Wave : दुसरी लाट इतकी प्राणघातक का आहे हे जाणून घ्या Corona News बद्दल जाणून घ्या Corona News बद्दल - आम्ही कास्तकार on covid-19 news & Diet Plan : Corona मध्ये द्रव आहार किती महत्वाचा आहे हे जाणून घ्या\nWait Loss Marathi : लठ्ठपणा कमी करायचा असेल तर या 5 सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करा - आम्ही कास्तकार on Lemon Zinger Tea आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करु शकतो, त्याचे 5 आरोग्य फायदे जाणून घ्या\n डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on हे आहेत डिजिटल मार्केटिंगचे 5 प्रकार - आम्ही कास्तकार on गुड न्यूज आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक\n ब्रॉयलर चिकन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय जल दिन माहिती व शुभेच्छा : World Water Day - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार on World Water Day Wishes : 22 March 2021- जागतिक जल दिन स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/cm-kejriwal-visits-pm-discussion-on-the-situation-in-delhi-126904710.html", "date_download": "2021-06-18T03:38:52Z", "digest": "sha1:S23SFHXPMXQSPQSMDX764UBWOAVPN2DS", "length": 8395, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM Kejriwal visits PM; Discussion on the situation in Delhi | केजरीवालांनी घेतली पंतप्रधानांची भेट; दिल्लीतील स्थितीवर चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेजरीवालांनी घेतली पंतप्रधानांची भेट; दिल्लीतील स्थितीवर चर्चा\nनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवन परिसरात भेट घेतली. या वेळी त्यांनी मोदींसोबत दिल्लीतील परिस्थितीवर चर्चा केली.\nदिल्ली विधानसभेच्या निकालानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भेटीनंतर केजरीवालांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासूनच पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोदींसोबत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधामुळे राजधानीत उफाळलेल्या हिंसाचारानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसेच दिल्लीच्या विकासासाठी सहकार्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. मोदींनीही त्यांची मागणी मान्य केली. तसेच दिल्लीत रविवारी अफवांनी जोर धरला होता. मात्र अफवांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी तत्काळ पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. अफवांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी उत्तम काम केल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, केजरीवालांनी कोरोना विषाणूच्या धोक्यापासून बचावासाठी काही उपाययोजना आखण्याबाबत मोदींसोबत चर्चा केली. कारण दिल्लीत कोरोना विषाणूची काही प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीत पुन्हा असा हिंसाचार होऊ नये यासाठी मोदींना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांनीही दिल्लीत पुन्हा असा प्रकार होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. दिल्लीत गेल्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधाने हिंसक वळण घेतले होते. दंगेखोरांनी उत्तरपूर्व दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. दंगलीत आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजप नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांविषयी चर्चा झाली का, असा प्रश्न पत्रकारांनी केजरीवालांना विचारला. मात्र याबाबत कुठलीही चर्चा न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकाँग्रेसचा निशाणा : मुख्यमंत्री केजरीवालांनी भाजपसमोर टेकले गुडघे\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर केजरीवालांनी केेलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षासमोर गुडघे टेकल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला.\nते म्हणाले की, मोदींच्या भेटीनंतर केजरीवाल अत्यंत आनंदी होते. हे दृश्य धक्कादायक होते. यामुळे त्यांनी भाजपसमोर गुडघे टेकल्याचे स्पष्ट होत आहे. केजरीवालांनी दिल्लीतील दंगलीत ५० जणांच्या मृत्यूविषयी मोदींशी कुठलीही चर्चा केली नाही हे आश्चर्यकारक आहे. तसेच, केजरीवालांनी हिंसा भडकवणाऱ्यांविरोधात कारवाई का केली नाही, असा जाब मोदींना का विचारला नाही, असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487634616.65/wet/CC-MAIN-20210618013013-20210618043013-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}