diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0316.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0316.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0316.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,729 @@ +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/breaking-news/", "date_download": "2020-09-28T21:10:47Z", "digest": "sha1:FWTVJZ53BKBWK5A76DISBNLNGG6N7DYJ", "length": 6406, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Breaking-News Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपवार-शिवतारे भेटीने राजकारण ढवळले\nप्रभात वृत्तसेवा\t 7 hours ago\nराष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांची अवस्था महाभारतातील ‘अभिमन्यू’ सारखी\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nआज नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक\nप्रभात वृत्तसेवा\t 3 days ago\nव्होडाफोनने कर विभागाविरोधात केस जिंकली\nप्रभात वृत्तसेवा\t 3 days ago\n‘लेह-लडाख’मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के\nप्रभात वृत्तसेवा\t 3 days ago\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्रभात वृत्तसेवा\t 5 days ago\nराज्यात आज २१ हजार २९ नवीन रुग्णांचे निदान\nप्रभात वृत्तसेवा\t 5 days ago\n#IPL2020 : राजस्थान रॉयल्सचा चेन्नईसमोर धावांचा डोंगर \nप्रभात वृत्तसेवा\t 6 days ago\nखासदार साहेब जरा मतदारसंघातही फिरा\nप्रभात वृत्तसेवा\t 6 days ago\nअजित पवारांच्या घरासमोर ‘ढोल बजाओ’\nप्रभात वृत्तसेवा\t 6 days ago\nशेतकरी संघटनांकडून देशव्यापी आंदोलनाची हाक\nप्रभात वृत्तसेवा\t 1 week ago\nराज्यात आज २२ हजार एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण झाले बरे\nप्रभात वृत्तसेवा\t 1 week ago\nराज्यात आज १९ हजार ५२२ एवढ्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nपुणे जिल्ह्यातील आजी-माजी खासदार समर्थक ‘भिडले’\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nडोपिंग प्रयोगशाळेवरील बंदी अन्यायकारक\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nनिर्यातबंदी निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nअंतिम वर्ष परीक्षेचा पेपर 40 टक्‍के सोपा\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sabdasabdanta-sandeep-nulkar-1208", "date_download": "2020-09-28T21:41:11Z", "digest": "sha1:ODTVV4ZY6C62Y4REXKQPKMHZ77K5FVQD", "length": 10185, "nlines": 156, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sabdasabdanta Sandeep Nulkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंदीप नूलकर, व्यावसायिक, अनुवाद कंपनीचे स���चालक\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nअसे कुठले noun म्हणजेच नाम आहे, ज्याच्याबरोबर फक्त एक विशिष्ट preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय वापरता येते\nते नाम आहे abroad. नाम म्हणून abroad चा फक्त from बरोबरच उपयोग होतो. उदा. Most of those who return from abroad have way too much luggage. अर्थातच, दुसरा कुठलाही शब्दयोगी अव्यय वापरला तर ते चुकीचे ठरते. त्यामुळे काही लोक जे he lives in abroad किंवा he goes to abroad असे म्हणतात ते अयोग्य आहे.\nत्याचे कारण असे, की abroad या शब्दाचा अर्थ in / to a foreign country असा होतो. त्यामुळे परत in किंवा to वापरण्याची गरज नाही.\nआहेत असेही काही शब्द\nशब्द ः Farrago (noun) उच्चार ः फर्रागो.\nअर्थ ः A confused mixture, मिश्रण. मिश्रण.\nशब्द ः Rodomontade (noun) उच्चार ः रोडोमाँटेड.\nआपण जो instalment plan हा शब्द वापरतो, तो अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये hire purchase असे म्हणतात.\nSire हे क्रियापद आणि child या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Sire child म्हणजे बाप असणे / होणे.\nWax हे क्रियापद आणि eloquently या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Wax eloquent म्हणजे पटायला सोपे जाईल असे.\nशब्द एक, अर्थ दोन\nPat (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) A compact mass of soft material, छोटा - विशेषतः बटरचा तुकडा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-statue-of-unity-surpasses-daily-average-footfall-at-usas-statue-of-liberty-1825413.html", "date_download": "2020-09-28T22:10:54Z", "digest": "sha1:4EDGAMFLDBAZL7BPUD4XJAA2METB3CYV", "length": 24465, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Statue of Unity surpasses daily average footfall at USAs Statue of Liberty, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिस���ात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nगुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nगुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील १३३ वर्षे जुन्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला एका मुद्द्यावर मागे टाकले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी येणाऱ्या दैनंदिन पर्यटकांची संख्या ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा जास्त आहे. गुजरातमधील ही भव्य कलाकृती पाहण्यासाठी रोज सुमारे १५००० पर्यटक येतात.\nअनैतिक संबंधांच्या संशयावरून सासऱ्याचा सूनेवर आणि पत्नीवर चाकूने हल्ला\n१ नोव्हेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या एका वर्षाच्या काळात स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची सरासरी संख्या १५००० झाली आहे. आठवड्याच्या अखेरिस म्हणजे शनिवारी, रविवारी या ठिकाणी २२४३० पर्यटक येतात. त्याचवेळी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी अमेरिकेत दररोज १०००० पर्यटक येतात, अशी माहिती सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडने दिली.\nHTLS 2019 : नरेंद्र मोदींच्या त्या मुलाखतीबद्दल अक्षय कुमार म्हणाला...\nदेशाचे पहिले गृहमंत्री राहिलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्याची उंची १८२ मीटर आहे. हा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये सरदार सरोवर धरणाजवळ केवडिया कॉलनीमध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nआईचे आशीर्वाद घेण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या गुजरातला जाणार\n३७० वरून अमेरिकेतील काश्मिरी पंडीत भावूक, मोदींच्या हाताचा घेतला मुका\nपरदेशात जरूर जा, पण भारतातही पर्यटन करा - नरेंद्र मोदी\nमंगळवारी मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन, नरेंद्र मोदींची घोषणा\nनरेंद्र मोदी यांच्या या फोटोसाठी लोक दहा लाख द्यायला तयार\nगुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्��ामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/90592894193894291a93f924-91594d93794792494d93093e924940932-91794d93093e92e93892d94791a94d92f93e-93892d93e", "date_download": "2020-09-28T20:47:33Z", "digest": "sha1:YJG2H2OZL27ONRT2FAKWSMNAXC3SAXHE", "length": 13201, "nlines": 111, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या सभा — Vikaspedia", "raw_content": "\nअनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या सभा\nअनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या सभा\nकलम ५४ क नुसार\n१. ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास जबाबदार असेल. सचिव हा सर्व सभांची कार्यवृत्ते तयार करील. मात्र त्याच्या अनुपस्थितीत सभेत अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळीत असणाऱ्या व्यक्तीकडून याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी अशी कार्य्वृत्तेन तयार करील.\n२. पंचायतीचा सचिव सभेची तारीख, वेळ, ठिकाण निश्चित करून १५ दिवसांपेक्षा कमी नसतील इतके दिवस अगोदर ग्रामसभेच्या प्रत्येक सभेची तारीख, वेळ, ठिकाण ग्रामसभेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना व सदस्यांना कळविल.\n३. ग्रामसभेने सुत दिली नसेल तर प्रत्येक संबंधित गाव कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा कनिष्ठ अभियंता व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित राहतील.\n४. या अधिनियमांत मतदारांच्या यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तिच्या एकूण सभासदसंख्येच्या २५ टक्के किंवा १०० यापैकी संख्या असल्यास गणपूर्ती झाल्याचे समजण्यात येईल. गणपूर्ती शिवाय कोणतीही सभा घेण्यास मुभा दिली जाणार नाही.\n५. पंचायत क्षेत्राअंतर्गत एकाहून अधिक ग्रामसभांशी संबंधित कोणत्याही बाबीवर ग्रामसभामध्ये कोणताही विवाद उत्पन्न झाल्यास ग्रामसभांच्या संयुक्त सभेपुढे आणला जाईल आणि अशा संयुक्त सभेत बहुमताने घेतलेला निर्णय हा प्रत्येक ग्रामसभेने घेतलेला निर्णय आहे असे गृहीत धरण्यात येईल.\nग्रामसभेत पुढील विषय घेण्यात यावे.\n१. मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.\n२. मागील वित्तीय वर्षातील सर्व कामांच्या प्रशासन अहवालाचे वाचन करणे व त्यास मंजुरी देणे.\n३. मागील वर्षाच्या जमाखर्चाचे वारंवार वाचन करणे व त्या वार्षिक जमाखर्चास मंजुरी देणे.\n४. मागील लेखा परिक्षण अहवालाचे वाचन करणे आणि त्या अहवालातील शंकांना तसेच पूर्वीच्या अहवालातील शंकांना गतवर्षी दिलेल्या उत्तराचे वाचन करणे.\n५. मंजूर अंदाजपत्रकाचे वाचन करणे व त्यानुसार चालू वर्षात घ्यावयाचा विकास कामाची माहिती घेणे.\n६. चालू वित्तीय वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेणे व पुढील करावयाच्या कामांचा विचार करणे.\n७. पंचायत समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचविलेले विषय घेणे.\n८. राज्य सरकारने सूचविलेले विषय घेणे.\n९. तसेच ग्रामपंचायतीकडे कायदयाने सोपविलेल्या पुढील कामाचे विषय घेणे, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादी मान्यता देणे.\n१०. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील सर्व योजनेंची माहिती ग्रामसभेस देणे.\n११. दर तीन वर्षांनी ग्रामशिक्���ण समितीचे सदस्य निवडणे.\n१२. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेकरिता दारिद्रय रेषेखालील लाभार्थींची निवड करणे.\n१३.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या समाजकल्याण, महिला बाळ कल्याण विभागाकडे योजनांची सभेत माहिती देणे.\n१४. ग्राम कृषी विस्तारक आणि कृषी सहाय्यक यांनी तयार केलेला गावाचा वार्षिक कृषी आराखडा वाचून दाखविणे.\n१५. ग्रामविकासाचा वार्षिक कृती आराखडा वाचून दाखविणे.\n१६. याशिवाय ग्रामपंचायतीच्या गरजेचे इतर आवश्यक विषय घेणे.\nग्रामसभेच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यातील बैठकीची कार्यक्रम पत्रिका\nआर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेनंतरच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्यात अनिवार्य ग्रामसभा घेऊन त्या सभेत पुढील विषय घ्यावेत.\n१. पहिल्या सहामाहीतील झालेल्या विकास कामांचा आढावा घेणे.\n२. पहिल्या सहामाहीतील जमाखर्चाचा आढावा घेणे.\n३. उरलेल्या सहामाहीतील घ्यावयाच्या विकास कामांच्या माहितीचा आढावा घेणे.\nग्रामपंचायतीच्या पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकावर चर्चा करणे.\nसंदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा\nवॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/category/summary/?filter_by=random_posts", "date_download": "2020-09-28T21:23:13Z", "digest": "sha1:URDMG6GZLRTQWGL7OZ7IME3XMRWC56IC", "length": 2885, "nlines": 72, "source_domain": "www.piptell.com", "title": "Summary | Piptell", "raw_content": "\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\n2020 च्या पूर्वावलोकन आरशामध्ये भारतीय आरोग्य सेवा\nजगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल\nज्या क्षेत्रांमध्ये कंपन्यांनी वेगवान विकास केला आहे\nफ्लिपकार���ट, Amazonमेझॉन, स्नॅपडील: 10 वर्षे, 3 खेळाडू, 1 ई-कॉमर्स स्टोरी\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nफ्लिपकार्ट, Amazonमेझॉन, स्नॅपडील: 10 वर्षे, 3 खेळाडू, 1 ई-कॉमर्स स्टोरी\nजगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल\n2020 च्या पूर्वावलोकन आरशामध्ये भारतीय आरोग्य सेवा\nस्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/04/", "date_download": "2020-09-28T22:52:17Z", "digest": "sha1:RDFB2CD4L4IS6LDNZHV6UTSDZUIEXNV2", "length": 10135, "nlines": 304, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: एप्रिल 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशुक्रवार, १२ एप्रिल, २०१३\nजाब विचारेन आणि कधी तर\nविटेवर घराबाहेर उभा ठेवेन\nमी माझ्या देवाचे अनेक पदर उलगडेन\nकाही विचारायची हिम्मत नाही\nभीतीतून बाहेर पडायचे नाही\nकाहीच उणे ऐकायचे नाही\nमाझ्या देवाला जाब विचारायचा नाही\nआपले काचेचे घर सावरत बसायचे\nवरनान हिल्स, ११ एप्रिल २०१३, १७:५०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, एप्रिल १२, २०१३ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ६ एप्रिल, २०१३\nडोळे नसले तरी स्वप्ने पाहता येतात\nपाय नसले तरीही ध्येये गाढता येतात\nहात नसले तरीही आधार देता येतो\nमाझ्याजवळ तर सगळेच आहे\nमी कशाला काय नाही तेच पाहत बसतो\nएक दार बंद झाले तरी\nनवे दार पुन्हा मिळणार आहे\nजमीन संपली असे वाटले तरी\nडोक्यावर आकाश अपार आहे\nखरंच आकाश माझी सीमा नाहीच\nते तर आव्हान देणारे\nखुणावणारे.. नक्षत्रांचे दार आहे.\nवर्नान हिल्स, ०६ एप्रिल २०१३, ०७:४०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, एप्रिल ०६, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1923/", "date_download": "2020-09-28T21:03:11Z", "digest": "sha1:C677B7BTI35657JHEWZLTRLJAA2TTYQR", "length": 17388, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "कर्तव्य बजावण्यात अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या, अपयशी ठरलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी-औरंगाबाद खंडपीठ - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nआरोग्य औरंगाबाद खंडपीठ क्राईम मराठवाडा महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालय\nकर्तव्य बजावण्यात अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या, अपयशी ठरलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी-औरंगाबाद खंडपीठ\nऔरंगाबाद दि. २६ – शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची भयावह पद्धतीने वाढत चाललेली संख्या, ही साथ नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव, रुग्णांची होणारी हेळसांड आणि रुग्णसाखळी तोडण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा आदी अनेक बाबीसंदर्भात राज्य शासन, आरोग्य विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच उच्च न्यायालय खंडपीठाच्या कार्यकक्षेतील सर्व जिल्ह्यांतील जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे एक आठवड्यात सादर करावे, असे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले. आपले कर्तव्य बजावण्यात अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या, अपयशी ठरलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही खंडपीठाने निर्देशांत स्पष्ट केले आहे.\nगेल्या काही दिवसांत विविध वृत्तपत्रांतून कोरोना रुग्णांची दररोज वाढती संख्या, जबाबदार अधिकाऱ्यांतील असमन्वय, रुग्णांना योग्य उपचार न मिळणे आदीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली. यात अमायकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.\nकोरोना नियंत्रणात आणण्याची, रुग्णांना योग्य ते उपचार पुरविण्याची तसेच कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत असून, त्याच्या परिणामी औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज दोनशेपेक्षा जास्त या गतीने वाढत चालली आहे. केरळ, धारावी आदी अत्यंत कोरोनाग्रस्त क्षेत्रातील साथ नियंत्रणात येत असताना औरंगाबादमधील दररोजची वाढती रुग्णसंख्या ही चिंता निर्माण करणारी असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिक सर्रास बाहेरही फिरतात ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामागे हे देखील एक मोठे कारण आहे. यात संबंधित यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत समन्वय नसल्याचे दिसून येते, त्यामुळे सर्व जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात यावे, असे निर्देशही देण्यात आले.\nसाथ नियंत्रण कारवाईमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यातही समन्वय नसल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करीत, साथ नियंत्रणात प्रत्येक पातळीवर हेळसांड होत असल्यानेच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला, असे खंडपीठाने स्पष्ट केले.\nअनेक रुग्णालयांमध्ये तसे साथ नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत विविध संस्था आणि कार्यालयांतून अनेक कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यासंदर्भात सविस्तर अहवाल खंडपीठात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणाऱ्या कर्मचारणाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.\nज्या खासगी रुग्णालये तसेच लॅबोरेटरीज यांनी कोरोना रुग्णांसंदर्भात संब���धितांकडे अहवाल सादर केले नाहीत, त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली, याची माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. रुग्णांची गैरसोय, मृतदेहांची हेळसांड, वेळेत उपचार न मिळणे अशा प्रकारच्या अनेक घटना वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. ज्या कर्मचाऱ्यांवर रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी होती त्यांनी आपले काम योग्य पद्धतीने केले आहे काय, याचा अहवाल सादर करावा तसेच त्यांनी प्रत्यक्ष त्या- त्या विभागात जाऊन पाहणी केली असल्यास त्याचे रेकॉर्ड राखून ठेवावे, प्रत्येक क्वारंटाईन सेंटर आणि आयसोलेशन सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक असून, त्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे स्पष्ट होऊ शकेल असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.\nसर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि इतर यंत्रणांनी योग्य समन्वयाने काम करून ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढील शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे ऍड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.\n← बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कारवाईचे अंतरिम निर्देश\nराज्यात कोरोनाच्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू →\nनांदेड जिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा\nऔंरगाबाद जिल्ह्यात आज 55 रुग्णांची वाढ\nराज्यात आतापर्यंत पावणेदोन लाख रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/27/news-271021/", "date_download": "2020-09-28T21:57:19Z", "digest": "sha1:6MTLMBNHI3DGYCXASTK3GWHZMXGWH2JI", "length": 10933, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "निकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/निकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.\nनिकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.\nअहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.\nया वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर ��हराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.\nकेडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.\nपोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु रा��णार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/notice/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T22:38:42Z", "digest": "sha1:PFF4NYW4FY4LHKGADKR2JRE3PJLDFXAQ", "length": 5464, "nlines": 113, "source_domain": "jalna.gov.in", "title": "पीएम-किसान लाभार्थींच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करणेसाठी भरावयाचा अर्ज | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nपीएम-किसान लाभार्थींच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करणेसाठी भरावयाचा अर्ज\nपीएम-किसान लाभार्थींच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करणेसाठी भरावयाचा अर्ज\nपीएम-किसान लाभार्थींच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करणेसाठी भरावयाचा अर्ज\nपीएम-किसान लाभार्थींच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करणेसाठी भरावयाचा अर्ज\nपीएम-किसान लाभार्थींच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करणेसाठी भरावयाचा अर्ज\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T22:47:57Z", "digest": "sha1:ABNPW3IQJYJYJTIGA3WEPZBIN2U22DH4", "length": 7374, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नाईल नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअफ्रिकेतील व जगातील सर्वात लांब नदी\n(नाइल नदी या पानावरून पुनर्निर्देशित)\nनाईल (अरबी: النيل) ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[१] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढर्‍या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवा��ाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.\nआफ्रिकेच्या नकाशावर नाईल नदी\nनाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती इथियोपिया, इजिप्त, सुदान, युगांडा, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान व इजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\n१ नील नदीच्या उपनद्या\nनील नदीच्या उपनद्यासंपादन करा\nनिळ्या नाईल संगमाच्या खाली अटबारा नदी आहे, साधारणतः [[ताना तलावा]]च्या उत्तरेस इथिओपियामध्ये उगम पावते. सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) लांब आहे. इथिओपियामध्ये पाऊस पडतो तेव्हाच अटबारा नदी वाहते.मुखाजवळ तिचे पात्र १५० किमी रुंद आहेत.\nनाईल नदीतील बोट इजिप्त येथे इ.स. १९००\nक्रूस बोटेतून नाईल नदिचे दृश्य लक्सर आणि अस्वान दरम्यानचे\nफेलूक्का, अस्वान जवळील दृश्य\nनाईल नदीतील बोट झामलेक भागातील, कॅंरियो.\nनाईल नदी दलदलीचे दृश्य\nनाईल नदी युगांडा येथे\nनाईल नदी पार करतांना बोट, युगांडा येथील दृश्य\nनाईल नदीच्या काठावरील वाळवंटातील सापासारखे दिसणारे दृश्य.\nनदी आणि पर्वत दृश्य नाईल नदी जवळील\nनाईल नदी काठावर राहणारे लोक.\nनाईल नदीची तपशील माहिती (इंग्रजी)\nनाईल व ॲमेझॉन नद्यांची तुलना (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २० सप्टेंबर २०२०, at १८:४४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/mehndi-chi-jalmate...-season-2-part-1", "date_download": "2020-09-28T21:05:21Z", "digest": "sha1:QBAL2ZRMINS55KZ4MF2GRDBGZYLWSWPV", "length": 21674, "nlines": 183, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Mehndi chi jalmate... Season 2 (part 1)", "raw_content": "\nमेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग पहिला)\nवाचकांनी मला दिलेल्या प्रेम आणि प्रोत्साहना बद्दल मी त्यांची खुप ऋणी आहे.. त्यांच्या साठी मी पुन्हा प्रयत्न करत, मेहंदी ची जळमटे कथेच पुढचं पर्व लिहायला सुरुवात केली आहे. ह्या पर्वात देखील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. नवीन वाचकांना विनंती, मागील पर्व वाचा. लगेच वाचून होईल. भाग मोठे नाहीयेत..\nमेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे\nएका वेगळ्या वळणावर आलेल्या आयुष्यात कावेरी स्वतःला सावरू पाहत होती. पण अभय च मनात असलेलं प्रेम तिला ते तिला करू देत नव्हतं. कधी भावनांचा तोल जाऊ नये म्हणून अभय च्या घरी येणं जाणं देखील तिने मुद्दाम कमी केलं. पण आठवणी.. त्यांच काय.. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपून राहिलं तरी प्रिय व्यक्तींच्या आठवणी आपला पिच्छा कधीच सोडणार नाही. तरीही तिने काही दिवस ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी पुण्याला आपल्या काकांकडे राहायला जाण्यासाठी ठरवलं. कोणालाही न सांगता ती निघणार होती. पण तिचं मन विचलित होत होतं. म्हणून ती आभा च्या घरी त्यांना भेटायला गेली.\nजाताना मुद्दाम तिने अभय च्या आवडीचा ड्रेस घातला होता. मरून कलर चा लखनवी कुर्ता त्यावर ऑफ व्हाईट कलर चा प्लाझो आणि वन साईड ओढणी. ती जेव्हा ही हा सूट घालायची तेव्हा अभय ने दिलेल्या आजवर च्या सगळ्या कॉम्पलीमेंट्स तिच्या लक्षात होत्या. सोबतीला कानात सिल्व्हर झूमके, साधी पावडर, डोळ्यांत काजळ आणि बारीकशी टिकली लावून ती तयार झाली. आपण चुकीचं वागतोय हा विचार मनात एकदा दोनदा तिच्या येऊन गेला पण आज शेवटचं म्हणून ती निघाली.\nदारावरची बेल वाजवली पण बेल चा आवाज आला नाही पाहून तिने दार ढकलल तर ते उघडं होतं. तिने आत डोकावून आभा ला आवाज देणार तितक्यात तिचं लक्ष समोर गेलं. अभय ने सायलीचा हात धरला होता आणि सायली तो हात सोडवण्यासाठी लडिवाळ प्रयत्न करत होती. तिचं हृदय अगदी जोरजोरात धडकू लागलं. ती तशीच दारावर उभी होती की पाठून आभा ची आई आली.\n\"अं.. काकु.. ते मी..\" तिला खुप ओशाळल्या सारखं झालं. तितक्यात त्यांच पण लक्ष समोर जात.\n\"अरे अभय सायली.. काय चाललय तुमचं.. घरी कोण येतंय जातंय काही भान आहे की नाही तुम्हाला.. घरी कोण येतंय जातंय काही भान आहे की नाही तुम्हाला..\" आई आणि कावेरी ला समोर पा��ून दोघंही घाबरले. अभय ने पटकन तिचा हात सोडला.\n\"आई अग ये ना आत. कावेरी ये बस..\"\n\"तुमचे पराक्रम थांबतील तर येईल ना ती आत.\nसायली मान खाली घालून कोपऱ्यात अजुनही उभीच होती.\n\"सायली बाहेरून आलोय आम्ही पाणी देशील का नाही. की तु सुध्दा अभय च्या पावलांवर पाऊल ठेवणार आहेस..\n\"आलेच.\" म्हणून ती किचन कडे वळली.\n\"आणि काय हे तु अजून अंघोळ केली नाहीस..\n\"नाही. जातोच आहे. कावे तु बस इथेच मी असा गेलो आणि असा आलो.\"\nकावेरी ने ठीक आहे म्हणून सांगितलं. अभय वळला आणि समोरून सायली येताना दिसली तसा तो पुन्हा तिथेच तिला पाहत थांबला. सायली ला खुप लाजल्या सारख झाल. आईने घसा खवखवत त्याची तंद्रि मोडली.\n\"काय रे.. जातोय की नाही. की मी येऊ..\n\"हो आई हे काय जातोच आहे.\"\nतो जाताच आईने दाबून ठेवलेलं हसू बाहेर काढलं.\n\"पाहिलंस ना कावेरी कसा हा आपला अभ्या.\"\nकावेरी ने कसनुस हसत त्यांना प्रतिसाद दिला.\n\"सायली ही बघ ग आमची कावेरी. लहानपणा पासूनच आमच्या घरची लाडकी. जशी आम्हाला आभा तशी ही.\"\nसायली ने आणलेलं पाणी देत असताना तिला हसून विचारपूस केली. कावेरी चं लक्ष तिच्यावर पडत. पिवळ्या रंगाची बांधणी साडी, हातात खळखळ वाजणारा हिरवा चुडा, छुमछुन वाजणार पायात पैंजण, भांगेत भरलेलं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी देण्यासाठी पुढे केलेल्या तिच्या हातात असलेली हातभर मेहंदी. जी पाहून तिला तिच्या मेहंदी च्या जळमटांची आठवण झाली. सौभाग्य अलंकारात सजलेलं तीच नवी नवरीच रूप पाहून तिला स्वतःच रूप फिक वाटू लागल. उगाच इथे आलो अस तिला वाटून गेलं. आधीच झालेल्या दुखऱ्या मनावर अजूनच घाव पडत होते. दोघींशी जुजबी बोलणं झाल्यावर ती निरोप घेऊन जायला उठली. पण आईने अडवल.\n\"नाही खरच नको.. सामानाची बांधाबांध देखील अजुन बाकी आहे.\"\n\"मला बाई काही पटत नाही हं तुझ हे अस अचानक निघून जाणं. अग हवं तर इथेच ये काही दिवस राहायला. बरं वाटेल तुला. सायली सोबत देखील गट्टी जमेल तुझी.\"\n\"पुन्हा कधीतरी नक्की येईल काकु.. तुम्ही आता फक्त आभा ला बोलवा. नाहीतर मीच जाते खोलीत तिच्या.\"\n\"अग बाळा आभा तर बाहेर गेलीय. ते ती जात असलेल्या अनाथालायात, स्कूल किट्स डीस्ट्रीब्युशन आहे ना पर्वा. म्हणून बोलतेय तु थांब येईल ती तोपर्यंत.\"\nठीक आहे बसते म्हणून कावेरी तिथे बसते. नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेला अभय, सायलीला आत येण्याचा इशारा करत तिथून निघतो. काही क��षणांनी सायली देखील बहाणा करून तिथून सटकते. दोघांच्या हालचालींवर नजर ठेवून असलेल्या कावेरी ला आता सगळं असह्य झाल्याने ती तिथून निघण्याचा विचार करत आपली पर्स उचलते.\n\"काकु मी परत कधीतरी येईल. आता मला निघाव लागेल.\"\n\"अग पण तु थांबणार होतीस ना मग अचानक काय..\"\n\"हो काकु पण खुप काम पेंडिग आहेत ती करून जायची आहे. निघते मी सॉरी.\"\n\"अग पण..\" पुढे काही बोलायच्या आतच कावेरी तिथून पटकन निघून जाते. बिल्डिंग च्या पाठीमागे सुमसान अश्या जागी येताच तिथे कोणी नसल्याची खात्री करून आपल्या डोळ्यांतील आसवांची वाट मोकळी करून देते. झालेले प्रसंग तिच्या डोळ्यापुढे सारखे उभे राहत होते. वेळीच जर का आपल्या भावना अभय ला सांगितल्या असत्या तर आज सायली च्या जागी आपण असतो ह्याचा आज तिला पच्छाताप होत होता. तिथून घरी जाण्यासाठी, स्वतःचे डोळे पुसून तिने स्वतःला शांत केलं आणि निघाली पण मनातली दाह कमी होत नव्हती.\nपर्वा असलेल्या स्कूल डीस्ट्रीब्युशन च्या तयारी साठी बाहेर निघालेली आभा, ऑटो करिता वाट बघत होती. घाईच्या वेळी एकही मिळत नाही म्हणून तिची चिडचिड होत होती. तितक्यात एक ऑटो आली आणि तिने हात दाखवला. ऑटो जवळ पोहचणार की तेवढ्यात एक व्यक्ती त्या ऑटो मध्ये बसायला गेला. आभा ने जोरात त्याला आवाज देत थांबवलं.\n मी थांबवलीय आधी ऑटो..\"\n\"अहो मॅडम मला जाऊद्या ना\n\"लवकर यायचं ना. आधी मी थांबवलीय. सरका तुम्ही. व्हा बाजूला.\"\n\"मॅडम अहो खुप काम आहेत म्हणून प्लीज.\"\n\"म त्याचा काय संबंध. काम तर सगळ्यांनाच असतात. मला ही महत्वाचंच काम आहे.\"\n\"अहो कसं सांगू तुम्हाला. जीवनाचा प्रश्न आहे. आता तरी जाऊ द्याल की नाही..\n आधी सांगायचं ना. जा तुम्ही मी दुसरी बघते.\"\n\"ओ चला पटकन मी सांगतो तुम्हाला कुठे न्यायचं ते.\" अस म्हणत ती रिक्षा तिथून निघून गेली. खुप वेळाने आभा ला रिक्षा मिळाली.\n\"सायली, इथे ये बरं जरा.\"\n\"हो आज्जी आलेच.\" सायली हातातलं काम आटपून घाईघाईने आज्जीच्या खोलीत जाते.\n\"हा आज्जी. बोला ना काय झालं..\n\"काय करत होतीस. इतका उशीर लावलास यायला.\"\n\"अहो मी ते मॅगी बनवत होते.\"\n\"का घरात काही नाही खायला..\n\"आहे ना.. पण मेथीची भाजी आहे. जी मला अजिबात नाही आवडत.\"\n\"अग सायली, काय ग तु पण ना. बरं इथे ये बस माझ्यासमोर.\"\n\"अग कोणी नाही खाणार तुझी मॅगी. ये बस इथे.\" सायली जाऊन आज्जीसमोर त्यांच्या बेडवर जाऊन बसते. आज्जी उठून आपल्या कपाटातून ��क सुंदर कोरीवकाम केलेला लाकडी बॉक्स काढतात. आणि सायली पुढे येऊन बसतात. त्या बॉक्स मध्ये काय असेल, तिलाही उत्सुकता लागली होती.\n\"हे घे. तुझ्यासाठी.\" सायली तो बॉक्स उघडून पाहते. त्यात दोन सोन्याच्या पाटल्या होत्या.\n\"आज्जी पण ह्याची काय गरज. ह्या तर तुमच्या आहेत ना..\n\"जशी प्रत्येक सासू आपल्या सुनेला काही ना काही देत असते. तशी माझ्या सासूने देखील ह्या मला दिल्या होत्या. तसचं मी तुझ्या सासूला दिल्या. तिने सुरवातीचे दिवस ह्या घालून नंतर माझ्या कडे आणून ठेवल्या. तसं तु देखील, आता आपल्या घरी कार्यक्रमात घाल मग तुझ्या सासू कडे दे सांभाळायला.\"\n\"ठीक आहे. मी आलेच.\" म्हणून ती निघून गेली.\nडीस्ट्रीब्युशन साठी लागणार साहित्य घेता घेता तिला खुप उशीर होणार होता. तिने ऍडवान्स पेमेंट करून डिलेवरी ची ऑर्डर देण्याचा विचार करून हिशोब लावत होती आणि घाईतच तिथून चालत होती की समोरच तिला टपरी दिसली. खुप थकली असल्याने दोन चहाचे घोट घेऊन निघू म्हणून ती त्या दिशेने वळली. टपरी च्या जवळ येताच तिने पाहिले, समोर एक व्यक्ती उभी होती. एका हातात चहा पीत आणि दुसऱ्या हातात पेटलेली सिगारेट होती. त्याला पाहून आभा चा पारा मात्र खुप तापला कारण हा तोच व्यक्ति होता जो मगाशी तिने थांबवलेल्या रिक्षात बसून गेला होता. ती जाऊन त्याच्या समोर उभी राहिली.\nस्वप्नातली सुंदर दुनिया शब्दांत व्यक्त करायला चालतेय ह्या वळणावर..\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nमेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग पहिला)\nमेहंदी ची जळमटे... (भाग पाचवा)\nमेहंदी ची जळमटे... (भाग चौथा)\nमेहंदी ची जळमटे... (भाग दुसरा)\nमेहंदी ची जळमटे (भाग पहिला)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/3/3/-sangu-ka-gosht-spardha-prathmik-gat-nikal.aspx", "date_download": "2020-09-28T22:49:06Z", "digest": "sha1:URFD5JFQU5OP2ORCRV3PRHGQQ6VAHB3G", "length": 7797, "nlines": 173, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "'सांगू का गोष्ट' स्पर्धा (प्राथमिक गट) निकाल", "raw_content": "\n'सांगू का गोष्ट' स्पर्धा (प्राथमिक गट) निकाल\nमराठी राजभाषादिनानिमित्त शिक्षणविवेक तर्फे विविध शाळांमध्ये इ. ३ री व ४ थी (प्राथमिक गट)च्या मुलांसाठी 'सांगू का गोष्ट' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे :\nनवीन मराठी शाळा, पुणे\nवा.दि.वैद्य मुलींची प्राथमिक शाळा\nशिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर\nन्यू.इंग्लिश मिडीयम स्कूल प्रायमरी\nएस्.पी.एम.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग\nएस्.पी.एम. इंग्लिश मिडीयम प्राथमिक\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/interview/balumamachya-navana-changbhala-actor-sumeet-pusavale-wants-to-play-a-role-like-kgf/articleshow/77852057.cms", "date_download": "2020-09-28T21:40:00Z", "digest": "sha1:CJ3MKF4YFPNWTBTY4X4WQBP54NLO72QH", "length": 16335, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुमीत पुसावळेला आहे केजीएफसारखी भूमिका करण्याची इच्छा\nबाळूमामांच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे सध्या चर्चेत आहे. भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, लॉकडाउनमधलं चित्रीकरण तसंच भविष्यात करायला आवडेल अशी भूमिका अशा विविध विषयांवर त्यानं ‘मुंटा’शी गप्पा मारल्या.\n‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूमामाचं पात्र साकारताना कशा प्रकारे मेहनत घेतोस\nबाळूमामा या पात्राशी लोक भक्तीनं आणि श्रद्धेनं जोडले गेले आहेत. त्यामुळे हे पात्र साकारताना स्वत:वर नेहमीच एक जबाबदारी आहे असं वाटतं. ही भूमिका साकारताना तिच्याविषयी आधी अभ्यास केला. खूप वाचनदेखील केलं. बाळूमामांवर काही चित्रपटसुद्धा आले आहेत. ते मी बघितले आणि अर्थातच दिग्दर्शक संतोष अयाचित हे छान मार्गदर्शन करताहेत.\n'बाळूमामा' हे पात्र आता घरोघरी पोहोचलं आहे. तुला काय अनुभव येतात\nप्रेक्षक खूप आशेनं माझ्याकडे बघतात. सुमीतपेक्षा बाळूमामा म्हणून घराघरात पोहोचलो आहे. 'आम्ही तुमच्यात बाळूमामा बघतो' असं सांगणारे प्रेक्षकांचे खूप फोन येतात. विदर्भ, नागपूर, बीड, नाशिक या शहरांतून प्रेक्षकांचे फोन आलेले आहेत. प्रेक्षक मला भेटायला आलेले आहेत. नांदेडहून काही वयस्कर महिलांचा ग्रुप सेटवर भेटायला आला होता. कर्नाटक, गोवा इथेदेखील ही मालिका आवडीनं बघितली जाते.\nमराठी अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; हॅकर्सनी केली ४० हजारांची मागणी\nएक पौराणिक पात्र साकारतांना आव्हानं काय येतात\nमाझ्यासाठी या मालिकेतील पात्रासाठी माझी भाषा महत्त्वाची ठरली. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि बाळूमामांचं कार्य ��ाझ्या भागात खूप आहे. त्यामुळे मला भाषेची मदत झाली. बाळूमामा या पात्रासाठी मला प्रेक्षक स्वीकारतील का हे एक आव्हान होतं. पण प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. त्यामुळे आता अजून छान काम करायचंय.\nनव्याने सुरूवात... रवी जाधव यांच्या 'त्या' पोस्टची चाहत्यांना उत्सुकता\nलॉकडाउननंतर चित्रीकरण करताना कसं वाटंतय काही अडचणी येतायत का\nअडचण असं म्हणता येणार नाही. पण टीम कमी आणि काम जास्त, असं सध्या झालेलं आहे. चित्रीकरण करताना मध्येच वेळ मिळाल्यावर मजा, मस्ती करणं, गप्पा मारणं हे जे स्वातंत्र्य होतं, ते आता नाहीय. सुरक्षित वावर, सरकारी नियम पाळून चित्रीकरण करावं लागतं.\nवाचन करायला वेळ मिळतो का\nहो. मी बऱ्यापैकी वाचतो. ऐतिहासिक गोष्टी आणि कथानक असलेली पुस्तकं वाचायला जास्त आवडतात. ‘झाडाझाडती’ वाचलंय. ‘फकिरा’ माझं खूप आवडतं पुस्तक आहे.\nचित्रपट आणि वेब सीरिजसाठी विचारणा झाली आहे का\nहो. दोन्हीसाठी विचारणा झालेली आहे. पण, सध्या मी मालिकेवरच लक्षं केंद्रीत करणार आहे. भविष्यात एखादा विषय चांगला निवडून, स्क्रिप्ट आवडली तर नक्कीच काम करायला आवडेल.\nएकदा तरी करायची इच्छा आहे, अशी तुझ्या मनातली एखादी भूमिका\nदाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता यश, ज्यानं के.जी.एफ नावाचा चित्रपट केलाय. तशी एखादी भूमिका करण्याची माझी इच्छा आहे.\nमला एकदा एका गावातून माझ्या चाहत्यांचा फोन आला. त्या गावात सवाष्ण्या बसवण्याची रीत आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं, की आम्ही सवाष्ण्या बसवल्या आहेत. देवाबरोबरच आम्ही बाळूमामा म्हणून तुम्हालादेखील नैवेद्य दाखवतो आहोत. तेव्हा मला प्रकर्षानं जाणवलं की प्रेक्षक माझ्यात बाळूमामा बघतात. मी त्यांचं बोलणं ऐकून भावुक झालो होतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n'लई भारी'अदिती पोहनकर म्हणतेय आता 'सैराट' करायचाय...\nकरोनाचं संकट म्हणजे आपल्याच चुकांची पृथ्वीनं दिलेली शिक...\nअंगप्रदर्शन , बोल्ड दृश्यं अशा व्यक्तिरेखा करायच्या नाह...\nटीव्हीचं काम चौकटीतलं, सीरिजमध्ये मोकळीक...\nकरोनाचं संकट म्ह��जे आपल्याच चुकांची पृथ्वीनं दिलेली शिक्षा: शंकर महादेवन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nन्यूजमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nविदेश वृत्तUS Election बायडन यांनी ड्रग्ज चाचणी करावी; ट्रम्प यांचे आव्हान\nमुंबईमुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू यांचे निधन\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nआयपीएलसंजू सॅमसन हा पुढचा धोनी आहे, या थरुर यांच्या वक्तव्यावर गंभीर भडकला\nगुन्हेगारीमुलाला आश्रय देणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी केली अटक\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-mumbai-marathon-2020-srinu-bugatha-sudha-singh-win-indian-elite-full-marathon-ethiopias-amane-beriso-international-elite-full-marathon-womens-category-1828375.html", "date_download": "2020-09-28T21:21:02Z", "digest": "sha1:OAQHVPZQLOQ5ESEYQZH5TEUGH6LU7DEX", "length": 24816, "nlines": 298, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mumbai Marathon 2020 Srinu Bugatha Sudha Singh win Indian Elite Full Marathon Ethiopias Amane Beriso International Elite Full Marathon Womens category, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घ��तला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमुंबई मॅरेथॉन: हाफ मॅरेथॉनमध्ये या मराठमोळ्या महिलांनीही मारली बाजी\nHT मराठी टीम, मुंबई\nआशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळालेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यंदाच्या स्पर्धेत मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास नऊ हजार अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कडाक्याच्या थंडीत मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत स्पर्धेचे महत्त्व दाखवून दिले.\nमुंबई मॅरेथॉनः ६४ वर्षीय स्पर्धकाचा हृदयविकाराने मृत्यू\nइथिओपिआच्या डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंनी वर्चस्व ठेवल्याचे पाहायला मिळाले. पुरुष गटात डेरारा हरीसा विजेता ठरला. तर महिला गटात अमाने बेरीसोने बाजी मारली. महिलांच्या हाफ मॅरेथॉन गटात मराठमोळ्या धावपटूंनी बाजी मारली उत्तर प्रदेशची पारुल चौधरी हिने प्रथम, तर मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आणि नाशिकच्या म��निका अथरेनं तिसरा क्रमांक पटकवला. भारतीय फुल मेरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू बुगथा आणि महिलांमध्ये सुधा सिंघने अव्वल कामगिरी नोंदवली.\nपुण्यात पब्जी खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू\nदेशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यानी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला होता.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nInternational Mens Day : पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतंय\nMCG वरील विक्रमी गर्दी ही महिला क्रिकेटसाठी 'अच्छे दिन'चे संकेत\nभुवनेश्वरमध्ये रंगणार १७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा\nICC WC:पत्नीचा खेळ पाहण्यासाठी स्टार्कने आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडला\nWomens Day Special : ती पंतप्रधान निवडू शकते पण जोडीदार नाही\nमुंबई मॅरेथॉन: हाफ मॅरेथॉनमध्ये या मराठमोळ्या महिलांनीही मारली बाजी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं ���ा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8B", "date_download": "2020-09-28T22:30:51Z", "digest": "sha1:KJ3SZC3PVSKTRBKTI4SV4XFEKZUGGZG4", "length": 22313, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्लेटो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट)[१] ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.[२] प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता. पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटोचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राजा हा राज्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. राजाची आज्ञा सर्व प्रजेने मानली पाहिजे. भूतलावरील परमेश्वराच दैवी अंश म्हणजे राजा आहे. राजाज्ञा ही प्रमाण मानून प्रजेने राजाच्या प्रती समर्पीत असले पाहिजे. राजा हा एकाच वेळी प्रजापालक व प्रजापिता ही आहे. शासन करण्याचा अधिकार जन्मतः राजाला प्राप्त आहे. यासंदर्भामध्ये प्लेटोने आपल्या राजकीय विचारांची मांडणी केलेली आहे.[३]\nसिलानिअन ने बनविलेला अर्धपुतळा\nकला, साहित्य, न्याय, नीतिशास्त्र, राजकारण, शिक्षण, कुटुंब, लष्करशाही\n१.१.२ आयडियांच्या सिद्धांतावरील आक्षेप\n२ संदर्भ आणि नोंदी\nप्लेटोच्या मते, हे तुमचे-आमचे जग, यातील सर्व वस्तू मुळात अस्सल शंभर टक्के खऱ्या नाहीत. त्यातील सर्व काही या जगाबाहेरील अस्सल, कायम सत्य अशा तात्त्विक कल्पनांची नक्कल आहे. जितक्या प्रकारच्या वस्तू व घटना आपल्याला अनुभवता येतात तितकी सत्सामान्ये (आयडिया) असतात. उदा. मावळता नारिंगी सूर्य, उमलते कमळ, निळा जलाशय, हसरे बालक या सर्वांमध्ये ‘सौंदर्य’ असते. अनेक वस्तूंमध्ये समानतेने राहणारे सौंदर्य हे नित्य असते, पण ज्यातून ते दिसते त्या सर्व वस्तू अनित्य असतात. संवेद्य, परिवर्तनीय वस्तूंचे सत्य कमी प्रमाणात असते तर शौर्य, क्रौर्य, शुभ्रत्व, शीतत्व, घटत्व वगैरे कल्पना अर्थात सत्सामान्ये ही नित्य, निश्चल, विचारावर आधारित परिपूर्ण असतात. सत्सामान्यांचे जग स्वतंत्र आणि तुमचे-आमचे व्यवहाराचे जग कमी प्रतीचे, त्यापेक्षा वेगळे असे प्लेटोचे म्हणणे आहे. दिक्कालाने मर्यादित नसलेले आकार (फॉर्म्स) म्हणजेच आयडियाज अल्प प्रमाणात या जगातील वस्तूंमध्ये उतरतात. या सत्सामान्यांची रचना पिरॅमिडसारखी असून सर्वात वरच्या टोकाचे स्थान कल्याणप्रद अशा कल्पनेला म्हणजे ‘द गुड’ ला जाते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात सत्सामान्ये व त्यांची व्यवस्था समजणे हे उच्च प्रतीचे ज्ञान मानले गेले. त्याला तो डायलेक्टिक्स म्हणतो.\nएकूण विश्वाचे स्वरूप सांगताना प्लेटोला ईश्वर, सत्सामान्ये व इंद्रियसंवेदनांना उपलब्ध जग अशा तीन गोष्टींची आवश्यकता भासते. विशिष्ट काळात तयार झालेल्या जगामागे ईश्वर असून तो सत्सामान्यांच्या आधारे हे जग तयार करतो अशी त्याची कल्पना आहे. बुद्धिनिष्ठतेला, सत्सामान्यांना प्राधान्य देताना जगाच्या उत्त्पत्तीत ईश्वराला निर्माता म्हणून असलेले स्थान प्लेटो कायम ठेवतो. खरा चमत्कारिक प्रसंग निर्माण होतो तो म्हणजे कल्पनांचे खरेखुरे जग आणि हे इंद्रियांना जाणवणारे कमअस्सल जग यांचा संबंध निश्चित करताना होणारी त्याची तारांबळ. जर सत्सामान्ये येथील जगाच्या वस्तूंमध्ये सहभाग (पार्टिसिपेशन) घेतात तर इतक्या अलिप्तपणाने स्वतंत्र वास्तव्य ती कशी काय करतात \nआयडियांच्या सिद्धांतावरील आक्षेपसंपादन करा\nमनुष्य व मनुष्याची आयडिया ह्यांत जो साधारण भाग आहे, त्यासाठी मनुष्याची आयडिया-२ असली पाहिजे, व मग पहिल्या आयडियात व दुसऱ्याचत असणार्या समान भागासाठी आयडिया-३ असली पाहिजे. अशा रीतीने अनवस्था प्रसंग येतो. विशिष्ट वस्तू आयडियांत कशा सहभागी होतात आयडिया सबंध वस्तूंत येत असेल तर जितक्या वस्तू तितक्या आयडिया होतात, भागशः येत असेल तर ती विभाजनीय आहे; म्हणून आयडिया एक व अविभाज्य असू शकत नाही. सॉक्रेटिस उपाय सुचवतो की, यासाठी आयडिया मनातच आहेत असे समजावे. पार्मेनिडीझ म्हणतो : मनातील कल्पना कशाच्या तरी असतात. आयडिया केवळ विचारच असेल तर ती वस्तूंत कशी असेल आयडिया सबंध वस्तूंत येत असेल तर जितक्या वस्तू तितक्या आयडिया होतात, भागशः येत असेल तर ती विभाजनीय आहे; म्हणून आयडिया एक व अविभाज्य असू शकत नाही. सॉक्रेटिस उपाय सुचवतो की, यासाठी आयडिया मनातच आहेत असे समजावे. पार्मेनिडीझ म्हणतो : मनातील कल्पना कशाच्या तरी असतात. आयडिया केवळ विचारच असेल तर ती वस्तूंत कशी असेल समजा, आयडिया असल्याच तर त्या सीमित मनुष्यांना कशा करणार सम���ा, आयडिया असल्याच तर त्या सीमित मनुष्यांना कशा करणार शुद्ध आयडिया शुद्ध आत्म्यांत म्हणजे ईश्वरांत राहणार. तसेच ईश्वराला व्यावहारिक वस्तूंचे ज्ञान होणार नाही म्हणून या सिद्धांतातून आपल्याला आयडिया अज्ञेय व ईश्वराला व्यवहार अज्ञेय असा दुहेरी अज्ञेयवाद होतो. आयडियांचा एकमेकींशी संबंध काय आहे शुद्ध आयडिया शुद्ध आत्म्यांत म्हणजे ईश्वरांत राहणार. तसेच ईश्वराला व्यावहारिक वस्तूंचे ज्ञान होणार नाही म्हणून या सिद्धांतातून आपल्याला आयडिया अज्ञेय व ईश्वराला व्यवहार अज्ञेय असा दुहेरी अज्ञेयवाद होतो. आयडियांचा एकमेकींशी संबंध काय आहे त्यांचे संघटन व विघटन करता येते का त्यांचे संघटन व विघटन करता येते का त्यांचे वर्ग होतात काय\nप्लेटोच्या तत्त्वज्ञानाची भाषा मुख्यत: साहित्यिक राहिलेली आहे. त्याच्या शास्त्रीय व तात्त्विक सिद्धान्ताचे आविष्करण करताना तो रुपके वापरतो. ‘रिपब्लिक’ मध्ये बौद्धिक विकासाची प्रक्रिया मांडताना प्लेटोने एक गुहेचे रुपक वापरलेले आहे. त्या अंधाऱ्या गुहेत दोरखंडाने बांधलेले काही कैदी तुरुंगाच्या भिंतीकडे बघू शकतात अशी कल्पना केली आहे. ते एकमेकांकडे वळूनही बघू शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागे उंचावर एकमेव झरोका आहे. त्यातून भिंतीवर उजेड पडतो. उजेडाकडे पाठमोर्या असलेल्या कैद्यांना बाहेरील व्यक्तींची हालचाल भिंतीवरील पडछायांच्या स्वरुपात फक्त दिसते. बाहेरील व्यक्ती डोक्यावर पुतळे घेऊन इकडेतिकडे हालचाल करीत आहेत. गुहेबाहेरील त्या व्यक्ती वस्तू इकडून तिकडे हलवतात त्याची ‘छायाचित्रे’ कैद्यांना बघता येतात. कैद्यांच्या जगाच्या वास्तवाच्या कल्पनेत असते ते छायाकृतींचे जग. त्यापलीकडे अन्य काही नाही. गुहेतील एखाद्या कैद्याला मुक्त होण्याची संधी मिळून जेव्हा तो गुहेबाहेरील स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले जग बघू शकतो तेव्हा आधीच्या अनुभवात उतरलेले जगाचे स्वरुप वास्तविक नव्हते हे त्याच्या लक्षात येते. शृंखलांमधून, मर्यादांमधून बाहेर पडल्यावर छायांचे जग संपते. सूर्यप्रकाशाने माखलेल्या या जगापलीकडे अधिक आणि अंतिम अर्थी सत्य तो आणखी प्रयत्नांनी पाहू शकतो. हे जमते तेव्हा प्रकाशातील जगापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशाचा स्रोत असलेल्या देदीप्यमान अशा सूर्याच्या वास्तवाची त्याला जाण येते. ही ज्ञानाची सर्वात वरची पायरी आहे. हा सूर्य जगातील सर्वात शिवाचे (द गुड) प्रातिनिधिक रूप आहे.\nया गुहेच्या रुपकातून प्लेटोने विवेकी मनाचा विकास अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या पायरीपासून विवेकापर्यंत, अंधकारापासून प्रकाशाच्या वाटेकडे कसा होतो हे दाखवले. जाणिवेला विशेष प्रयत्नांनी प्रकाशाकडून प्रकाशाच्या उगमापर्यंत जाता येते. सूर्याच्या दर्शनानंतर अंधकारात बंदी असलेल्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणारी काही माणसे असतात पण गुहावासियांना प्रकाश पाहिलेल्यांचा भरवसा वाटतो असे नाही. एका अर्थाने गुहेचे रुपक हे सॉक्रेटिसच्या आयुष्याला चपखलपणे लागू होते हा योगायोग नक्कीच नसावा.\nफीडो ह्या संवादाचे उद्दिष्ट आत्म्याचे अमरत्व सिद्ध करणे हा आहे. आकारांच्या सिद्धांताचा वापर करून हे दाखविता येते. सॉक्रेटिसचा आत्मा म्हणजे सॉक्रेटिसच : सॉक्रेटिसचा आत्मा टिकणे याचा अर्थ विशुद्ध अवस्थेतील सॉक्रेटिसच टिकणे असा होतो. सॉक्रेटिसने आयुष्यभर स्वतःला (आत्म्याला) शरीरावरील अवलंबित्वापासून सोडविण्याचा प्रयत्न केला. शरीर हे नेहमीच आत्म्याच्या गतिविधींवर मर्यादा आणीत असते. शरीराच्या भुका आणि इच्छा आत्म्याला ज्ञान आणि चांगुलपणाची कास धरू देत नाहीत. आत्मा मृत्यूनंतरही टिकून राहतो असे समजण्यामागे चार युक्तीवाद आहेत.\nनिसर्गातील घटना या चक्रीय स्वरुपाच्या आहेत. आत्म्याने अनेक जन्म घेतलेले आहेत आणि निसर्गातील चक्रियता आत्म्यालाही लागू होते.\nज्याला मनुष्य “ज्ञान” म्हणतो ते मुळात “स्मरण” असल्याने आत्म्याचे जीवन शरीरावर अवलंबून नाही हे सिद्ध होते; किमानपक्षी तसा अंदाज बांधता येतो.\nआत्मा चिरंतन, अपरिवर्तनीय आणि निरवयवी (सिंपल) असलेल्या आकारांचे मनन (ध्यान) करतो; आत्मा आकारांप्रमाणेच आहे; म्हणून तो अविनाशी आहे.\nहा युक्तीवाद तपशीलवार आणि लक्षवेधक आहे. असणे (बिइंग) आणि बदलामागील कारणे शोधताना सॉक्रेटिस आकारांचा सिद्धांत वापरतो. उदा., एखादी गोष्ट तापते, ती उष्णतेमध्ये सहभागी झाल्याने तापते. आणखी पुढे जाऊन, अग्नीमध्ये सहभागी झाल्याने ती तापते असे म्हणता येईल. (अग्नीसोबतच उष्णता येते.) आता अग्नी जर उष्णता आणीत असेल, तर तो शीतलतेचा स्वीकार करणार नाही. कारण शीतलता ही अग्नीची विरोधावस्था आहे. हाच युक्तीवाद आत्म्याला लावल्यास – मनुष्य जीव��ामध्ये सहभागी होऊन जिवंत राहतो, आणि जीवन हे आत्म्यांसोबतच येते. आत्मा जीवन आणीत असल्याने तो मृत्यू कधीही स्वीकारणार नाही.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०२० रोजी २३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:37:43Z", "digest": "sha1:FKOBFW3GDJDRB63DBQ7XD6D5WMCMPGOY", "length": 3542, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बॉस्नियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबॉस्नियन ही भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाच्या घटक प्रजासत्ताकांमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे.\n२७ ते ५० लाख\nbos (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-amazon%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2-10-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-28T20:58:40Z", "digest": "sha1:PI5DQF7K2TCYHMCAUU7OWQ2G7RSTKJ5A", "length": 15608, "nlines": 96, "source_domain": "www.piptell.com", "title": "फ्लिपकार्ट, Amazonमेझॉन, स्नॅपडील: 10 वर्षे, 3 खेळाडू, 1 ई-कॉमर्स स्टोरी | Piptell", "raw_content": "\nHome Summary फ्लिपकार्ट, Amazonमेझॉन, स्नॅपडील: 10 वर्षे, 3 खेळाडू, 1 ई-कॉमर्स स्टोरी\nफ्लिपकार्ट, Amazonमेझॉन, स्नॅपडील: 10 वर्षे, 3 खेळाडू, 1 ई-कॉमर्स स्टोरी\nमागील दशकात भारतातील ई-कॉमर्ससाठी व्यावहारिकदृष्ट्या संपूर्ण जीवनकाळ आहे.\nजन्मापासू�� बाळापर्यंतच्या घसघशीत पायर्‍या, क्रॅशिंग हॉल्ट्स – बाय बूटआउट्सपर्यंत घसघशीत वाढ. भारतीय ई-कॉमर्स – दोन्ही कंपन्या ज्या भारतात प्रवेश केलेल्या भारतीय कंपन्या आणि अगदी नाटकात मोठ्या आहेत, तरीही भारताच्या $ 650 अब्ज किरकोळ उद्योगातील फक्त 3% आहेत.\n1 तीन टक्के. 3% मार्केट शेअर का महत्त्वाचे आहे\nतीन टक्के. 3% मार्केट शेअर का महत्त्वाचे आहे\nकारण किरकोळ क्षेत्रात, ई-कॉमर्सने गेल्या 10 वर्षात प्रसिद्धी मिळविली आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन (आयबीईएफ) च्या मते, भारत या क्षेत्रासाठी सर्वात वेगवान विकसनशील बाजारपेठ आहे आणि जवळजवळ न संक्षेपार्ह %१% दराने वाढेल. शिवाय, हे क्षेत्र किती मनोरंजक आहे आंतरराष्ट्रीय किरकोळ विक्रेता वॉलमार्टने स्कूप अप करण्यापूर्वी फ्लिपकार्ट अडखळत आहे; तेथे Amazonमेझॉनने भारतात प्रवेश केला आणि बाजारपेठ आणि लोकांची कल्पनाशक्ती दोन्ही हस्तगत केले; स्नॅपडील आहे…\nई-कॉमर्सच्या तोट्यात जाणा business्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करतांना – फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि पेटीएम मॉल या चार मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मार्च २०१ 2019 मध्ये संपलेल्या वर्षात १०,००० कोटींपेक्षा जास्त तोटा झाला – तीन मोठ्या कथा समोर आल्या. गेल्या दशकात तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून.\nनशिबाचा एक वेडा स्ट्रोक. फ्लिपकार्ट.\nपालकांचा एक आधार. .मेझॉन\nआणि आपला मृत्यू होईपर्यंत प्रयत्न करीत असलेला एक. स्नॅपडील\nसर्वांमध्ये काहीतरी साम्य आहे. भारतात ई-कॉमर्ससाठी अस्तित्वातील संघर्ष सन २०२ an पर्यंत एका उद्योगाला २०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा विचार केला जाईल, जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनलीच्या म्हणण्यानुसार भारतीय ई-कॉमर्सला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मॉर्गन स्टेनली यांनी 2018 मध्ये 2026 पर्यंत 200 अब्ज डॉलर्सच्या वाढीचा अंदाज लावला होता, परंतु 2019 च्या सुरुवातीच्या वर्षातच त्यास परत आणले. दुस its्यांदा हा अंदाज सुधारला होता.\nकंपनीने या नवीन पुनरावृत्तीला भारताच्या ताज्या थेट परकीय गुंतवणूकीच्या (एफडीआय) नियमांवर दोष दिला. “डिसेंबर २०१ in मध्ये प्रसिद्ध झालेल्या नवीन नियमांमुळे भारतातील ईकॉमर्स कंपन्यांचे कामकाज अधिक कडक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.… आम्हाला विश्वास आहे की या नियमांमुळे नजीकच्या काळात वाढीस धोका होईल, कारण काही प्रमु�� कंपन्या त्यांचे व्यवसाय, प्रक्रिया आणि करारांचे पुनर्रचना करतील. , ”मॉर्गन स्टेनली यांनी एका अहवालात म्हटले आहे.\nअगदी एफडीआयच्या नवीन नियमांशिवाय, जरी, वेगवान वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगाला आठ वर्षांत त्या 200 अब्ज डॉलर्सची संख्या मिळवणे फार कठीण जाईल. आम्ही 2018 च्या मध्यात या अति-प्रोजेक्शनबद्दल लिहिले आहे.\nहा आकडा गाठण्यासाठी आठ वर्षांच्या कालावधीत बाजाराचा आकार सध्याच्या आकारापेक्षा 10 गुणापर्यंत वाढला पाहिजे. शक्य निश्चितच, जर आपण आकाशात पाईवर विश्वास ठेवला असेल तर. हे देखील मनोरंजक आहे की फार पूर्वी इतकेच नाही, त्याच विश्लेषक कंपनीने असे भाकीत केले होते की २०२० मध्ये भारतातील ई-कॉमर्स मार्केट १२० अब्ज डॉलर्स होईल. वास्तविक संख्या ही आकडेवारीच्या निम्म्याही असणार नाही हे निश्चित आहे. 2020 वरून 2020 पर्यंत कंपनीने गोलपोस्ट शांतपणे का हलविला हे कदाचित स्पष्ट करते.\nअसे म्हटले जात आहे की, आजच्या कथेतल्या तीन पात्रांनी न थांबता त्यांच्या शक्तीमध्ये सर्व काही केले आहे. किंवा स्नॅपडीलच्या बाबतीत, पुन्हा प्रयत्न करा. तर, पुढील अडचणीशिवाय, त्या दशकात डुंबू.\n२०१० मध्ये सुरू झाल्याने स्नॅपडील या दशकाचा पोस्टर बॉय बनू शकला असता- दशकाच्या उत्तरार्धात भारताचा पहिला युनिकॉर्न बनला होता वगैरे वगळता २०१ 2017 मध्ये फ्लिपकार्टने कोलाहल केले नाही तर – सौजन्याने १.4 डॉलर्स अमेरिकन टेक राक्षस मायक्रोसॉफ्ट आणि ई-कॉमर्स मेजर ईबे यांच्या नेतृत्वात चीनी समूहातील टेंन्संट यांच्या नेतृत्वात अब्ज डॉलर्स निधी संकलित केले गेले.\nपरंतु स्नॅपडीलचे संस्थापक रोहित बहल आणि कुणाल बन्सल हे सहजतेने हार मानण्याचे प्रकार नव्हते. अगदी सुरुवातीपासूनच. ते कंपनी कोणत्याही द्रुत निराकरणासाठी कंपनी उघडण्यास तयार होते, ज्यामुळे बहुविध पिव्हट्स होते. २०१ 2016 मध्ये आम्ही हे लिहिले होते की स्नॅपडीलला आपल्या महत्वाकांक्षामध्ये ठेवण्यासाठी हे दोघे इतके उघडे होते:\n“स्नॅपडील गप्पांशिवाय वेचॅट ​​होऊ शकतात तर काय, बन्सल आणि बहल यांनी वक्तृत्व विचारले.”\nस्नॅपडीलने जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ब्लू-चिप गुंतवणूकदारांकडून सॉफ्टबँक, ईबे, बेसेमर, नेक्सस आणि ओंटारियो पेन्शन फंड या संस्थांकडून सुमारे 2 अब्ज डॉलर्स इतका निधी जमा झाला. पण हे फक्त टिकू शकले नाही.\nया गोष्टी इतक्या भयानक झाल्या की जेसन कोठारी – हाऊसिंगसह मागील कंपन्यांवरील शेकडो कंपन्यांना काढून टाकण्यासाठी कुप्रसिद्ध होते. तो मुख्य गुंतवणूक व रणनीती अधिकारी (सीआयएसओ) बनला आणि कंपनीला वळसा देण्यासाठी स्नॅपडील २.० प्रोग्रामचे श्रेय त्यांना देण्यात आले.\nवगळता स्नॅपडील मधील अंतर्गत लोकांनी आम्हाला अन्यथा सांगितले. आमच्या कोठारीवरील २०१ late च्या उत्तरार्धातील कथेतील एक खुलासा स्निपेट येथे आहे:\nकोठारीचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की तो गुंतवणूकदारांनी स्वत: ला चपराक लगावला होता पण स्नॅपडीलमधील वरिष्ठ कर्मचारी सांगतात की बहल यांनी कंपनीसाठी निधी उभारण्याचे नेतृत्व केल्यावर बोर्ड आश्चर्यचकित झाला.\nकंपनीने नवीनता आणली नाही. दोन्हीपैकी कोणतेही नवीन तंत्रज्ञान किंवा विक्रेते जोडले नाहीत. कोठारी कंपनीला ऑटोपायलटवर चालवू द्या. त्यावेळी स्नॅपडीलमध्ये कोठारींची भूमिका काय होती\n“कोणालाही माहित नाही. “त्याने खरोखर काहीही केले नाही,” असे एक माजी फ्रीचार्ज (कोठारी हे रिचार्ज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते) होते. “कंपनी चालविणे आमच्यावर सोडले होते.”\nPrevious articleचाचणी तयारी ऑनलाइन हलवते\nNext articleज्या क्षेत्रांमध्ये कंपन्यांनी वेगवान विकास केला आहे\nस्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nबजाज, रेझरपे, झेरोधा हे भारतीय फिनटेक मशाल घेऊन जातात\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/healthy-and-attractive-growth-of-maize-5f2cf2b264ea5fe3bdf194bc", "date_download": "2020-09-28T22:57:42Z", "digest": "sha1:7OFMRI2RIOUBAJQTNUGSKMBG3ZHGQI63", "length": 5347, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी व आकर्षक मका पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व आकर्षक मका पीक\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. परमार मनोहरसिंग राज्य:- गुजरात टीप:- २०:२०:२० @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nमकाप���क पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nअखेर मका खरेदी शेतकऱ्यांना 'इतक्या' कोटींचा लाभ\nमागील वर्षी खरीपात बाजारात दर तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी बाजारातच मका विक्री केल्याने खरिपातील शासकीय मका खरेदी प्रक्रिया गुंडाळी गेली होती. याचा लाभ शेतकऱ्यांना...\nकृषी वार्ता | सकाळ\nकापूस, मूग,उडद पिकांसाठी कृषी सल्ला\nपीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची संख्या भरपूर प्रमाणात असते. परिणामी हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. या काळात रासायनिक कीडनाशकांची फवारणी केल्यास...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\nमकापीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमका पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. रामस्वरूप धाकड़ राज्य:- राजस्‍थान उपाय:- लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% + थायोमेथॉक्झाम १२.६% झेडसी @५० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-28T23:09:58Z", "digest": "sha1:QDFW6OE3SOGXVO3LOZUDZXMMUSMQHMXT", "length": 18735, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फिशिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफिशिंग ही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणातील विश्वासार्ह संस्था म्हणून स्वतःची ओळख करून वापरकर्तानाव, संकेतशब्द आणि क्रेडिट कार्ड तपशील यासारखी संवेदनशील माहिती मिळवण्याचा फसव्या प्रयत्न आहे. [१] [२] ईमेल स्पूफिंग [३] किंवा इन्स्टंट मेसेजिंगद्वारे सामान्यत: केले जाते, [४] हे सहसा वापरकर्त्यांना बनावट वेबसाइटवर वैयक्तिक माहिती प्रविष्ट करण्याचे निर्देश देते जे कायदेशीर साइटच्या देखाव्याशी आणि भावनांशी जुळते. [५]\n(काल्पनिक) बॅंकेच्या अधिकृत ईमेलच्या रूपात वेशात फिशिंग ईमेलचे उदाहरण. प्रेषक फिशरच्या वेबसाइटवर \"पुष्टीकरण\" करून गोपनीय माहिती उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राप्त आणि विसंगती अनुक्रमे म्हणून शब्द चुकीचे स्पेलिंग लक्षात ठेवा. जरी बॅंकेच्या वेबपृष्ठाची URL वैध असल्याचे दिसत असले तरी फिशरच्या वेबपृष्ठावरील हायपरलिंक पॉईंट्स.\nफिशिंग हे सामाजिक अभियांत्रिकी तंत्राचे एक उदाहरण आहे जे वापरकर्त्यांना फसवण्यासाठी वापरले जात आहे. सोशल नेटवर्क्स, लिलाव साइट, बॅंका, ऑनलाइन पेमेंट प्रोसेसर्स किंवा आयटी प��रशासकांसारख्या विश्वासू पक्षांकडून संवाद साधण्याद्वारे वापरकर्त्यांना बहुतेक वेळा आमिष दाखविली जाते. [६]\nफिशिंगच्या घटनांशी संबंधित असलेल्या प्रयत्नांमध्ये कायदे, वापरकर्त्याचे प्रशिक्षण, जनजागृती आणि तांत्रिक सुरक्षा उपायांचा समावेश आहे (फिशिंग हल्ल्यांमुळे सध्याच्या वेब सुरक्षिततेतील कमकुवतपणाचे वारंवार शोषण होत आहे).[७]\nहा शब्द नव्याने तयार केलेला आहे जो homophone च्या मासेमारी .\nविशिष्ट व्यक्ती किंवा कंपन्या निर्देशित फिशिंग प्रयत्नांना आपन भाले फिशिंग म्हणून ओळखतो . [८] बल्क फिशिंगच्या उलट, भाले फिशिंग हल्लेखोर त्यांच्या यशाची संभाव्यता वाढविण्यासाठी अनेकदा त्यांच्या लक्ष्याबद्दल वैयक्तिक माहिती गोळा करतात आणि वापरतात. [९] [१०] [११] [१२]\nथ्रीट ग्रुप -4127 (फॅन्सी बियर) यांनी हिलरी क्लिंटन यांच्या 2016 च्या अध्यक्षीय मोहिमेशी संबंधित ईमेल खात्यांवर लक्ष्य देण्यासाठी भाले फिशिंग ची युक्ती वापरली. त्यांनी काही वापरकर्त्यांना धमकी देण्यासाठी 1,800 पेक्षा जास्त Google खात्यावर हल्ला केला आणि खाती- google.com डोमेन वर लागू केली. [१३] [१४]\nव्हेलिंग या शब्दाचा अर्थ भाला फिशिंग हल्ल्यांचा संदर्भ आहे जे विशेषत: वरिष्ठ अधिकारी आणि इतर उच्च-लक्ष्यीय अधिकाऱ्यांवर निर्देशित केले जातात. [१५] या प्रकरणांमध्ये, अप्पर मॅनेजर आणि कंपनीमधील व्यक्तीची भूमिका लक्ष्य करण्यासाठी सामग्री तयार केली जाईल. व्हेलिंग अ‍ॅटॅक ईमेलची सामग्री कार्यकारी समस्या असू शकते जसे की सबपॉना किंवा ग्राहक तक्रारी. [१६]\nक्लोन फिशिंग हा फिशिंग आक्रमणाचा एक प्रकार आहे ज्यासाठी कायदेशीर, आणि यापूर्वी वितरित केलेला, संलग्नक किंवा दुवा असलेल्या ईमेलची सामग्री आणि प्राप्तकर्ता पत्ता (एस) आहे आणि जवळजवळ एकसारखे किंवा क्लोन ईमेल तयार करण्यासाठी वापरला जातो. ईमेलमधील संलग्नक किंवा दुवा दुर्भावनायुक्त आवृत्तीने बदलला जाईल आणि नंतर मूळ प्रेषकाकडून आल्यासारखे दिसल्यासारखे बनावट ईमेल पत्त्यावरून पाठविले जाईल. हे मूळ किंवा मूळ आवृत्तीवर अद्ययावत केलेल्या आवृत्तीचे पुन्हा पाठविलेले असल्याचा दावा करू शकतो. सामान्यत: यासाठी एकतर प्रेषक किंवा प्राप्तकर्त्यास यापूर्वी दुर्भावनायुक्त तृतीय पक्षाने कायदेशीर ईमेल प्राप्त करण्यासाठी हॅक केले होते [१७] [१८]\nफिशिंगच्या बर्‍या�� पद्धतींमध्ये ईमेलमध्ये लिंक बनविण्या साठी तयार केलेल्या मशिनिक फसवणुकीचा काही प्रकार वापरला जाउ शकतो (आणि त्याच्याकडे जाणारी स्पूफ वेबसाइट) स्पूफ केलेल्या संस्थेची असल्याचे दिसून येते . [१९] चुकीचे स्पेलिंग URL किंवा सबडोमेनचा वापर फिशरद्वारे वापरल्या जाणार्‍या साधारण युक्त्या आहेत. खालील उदाहरण URL मध्ये, http://www.yourbank.example.com/, असे दिसते की URL आपल्याला आपल्या बॅंक वेबसाइटच्या मेन विभागात नेईल ; वास्तविक ही URL मेन वेबसाइटच्या \" yourbank \" (म्हणजे फिशिंग) विभागाकडे निर्देश करते. लिंक प्रत्यक्षात फिशर्सच्या साइटवर गेल्यानंतर दुव्यासाठी प्रदर्शित केलेला मजकूर ( टॅगमधील मजकूर) विश्वसनीय गंतव्यस्थान बनविणे ही आणखी एक सामाधारण युक्ती आहे. बरेच डेस्कटॉप ईमेल क्लायंट आणि वेब ब्राउझर त्यावरील माउस फिरवत असताना स्थिती बारमध्ये दुव्याची लक्ष्य URL दाखवितात . हे वर्तन तथापि, काही परिस्थितींमध्ये फिशरद्वारे प्रस्तापित केले जाऊ शकते. [२०] समतुल्य मोबाइल अ‍ॅप्समध्ये सामान्यत: हे पूर्वाव लोकन वैशिष्ट्य नसू शकते .\nआंतरराष्ट्रीयकृत डोमेन नाव (आयडीएन) आयडीएन स्पूफिंग [२१] किंवा होमोग्राफ हल्ल्या द्वारे शोषण केले जाऊ शकते, [२२] कायदेशीर साइटच्या दिसणारे तत्सम वेब पत्ते तयार करण्यासाठी, जे त्या ऐवजी दुर्भावनापूर्ण आवृत्ती आणतात. विश्वासू संस्थेच्या वेबसाइटवर ओपन यूआरएल रीडायरेक्टर्सचा वापर करुन फिशर्सने अशाच नाहीत फायदा उठविला आहे.. [२३] [२४] [२५] [२६]\nफिशर ईमेलमध्ये सामान्यत: वापरल्या जाणार्‍या व्यक्तीची ओळख पटविण्या साठी फिशर्सने अ‍ॅन्टी फिशिंग फिल्टर्सना कठिण करण्यासाठी मजकूऐवजी प्रतिमाचा वापर केलेला आहे. [२७] अधिक परिष्कृत ॲंटी-फिशिंग फिल्टर ओसीआर ( ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन ) वापरून प्रतिमांमध्ये लपविलेले व्यक्ती पुनर्प्राप्त करण्यास तयार आहेत. [२८]\n'फिशिंग पेज' अर्थात फसवणुकीचे जाळे - Maharashtra Times\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०२० रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia�� हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T23:08:34Z", "digest": "sha1:LM5F5YMOCD6LXHRM4VMGC5PM6GAQTBUS", "length": 7702, "nlines": 74, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मनोहर जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमनोहर जोशी (डिसेंबर २, इ.स. १९३७ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.\n१४ मार्च इ.स. १९९५ – ३१ जानेवारी इ.स. १९९९\n१० मे इ.स. २००२ – ४ जून इ.स. २००४\n२ मनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्था\n४ मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके\nमनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.\nनंतर मुंबईत आल्याव्बर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावरॅ नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे बाळ ठाकरे यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची राजकारणात भरभराट झाली.\nमनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्थासंपादन करा\nमनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई)\nकोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (मुंबईत अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्‍नागिरी, सांगली वगैरे एकूण ४० ठिकाणी)\nकोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), वगैरे वगैरे.\nकोहिनूर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स\nमनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nलोकसभा सभापती कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ - मनोहर जोशी यांचा परिचय (इंग्लिश मजकूर)\nमे १०, इ.स. २००२ - जून ४,इ.स. २००४ पुढील\nशरद पवार महाराष्ट्राचे ���ुख्यमंत्री\nमार्च १४, इ.स. १९९५ - जानेवारी ३१, इ.स. १९९९ पुढील\nLast edited on १६ जानेवारी २०१७, at ११:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.joshtalks.com/joshkosh/mr/category/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8-mr/", "date_download": "2020-09-28T21:23:06Z", "digest": "sha1:DU5UGIKSHXJJFP74C32SX3JMHBKG2YEH", "length": 3797, "nlines": 53, "source_domain": "www.joshtalks.com", "title": "बिजनेस प्लान Archives - Josh कोश", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९: कॉन्स्टेबल आणि SI रिक्त जागांची पूर्ण माहिती\nमराठीमध्ये नवीनतम भारतीय सैन्य महिला भरती २०१९ ची संपूर्ण माहिती जाणून घ्या\nयुथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक शिष्यवृत्ती कार्यक्रम\nमहिला ब्युटी पार्लर बिजनेस कसा सुरु करावा – बिजनेस प्लान|Beauty Parlour Business Plan in Marathi\nफार्मसी बिजनेस कसा सुरु करावा – मराठी मध्ये बिजनेस प्लॅन\nकोरमो जॉब्स मध्ये जॉब कसा शोधायचा हे जाणून घ्या\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९: कॉन्स्टेबल आणि SI रिक्त जागांची पूर्ण माहिती\nमराठीमध्ये नवीनतम भारतीय सैन्य महिला भरती २०१९ ची संपूर्ण माहिती जाणून घ्या\nयुथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक शिष्यवृत्ती कार्यक्रम\nमहिला ब्युटी पार्लर बिजनेस कसा सुरु करावा – बिजनेस प्लान|Beauty Parlour Business Plan in Marathi\nफार्मसी बिजनेस कसा सुरु करावा – मराठी मध्ये बिजनेस प्लॅन\nकोरमो जॉब्स मध्ये जॉब कसा शोधायचा हे जाणून घ्या\nफार्मसी बिजनेस कसा सुरु करावा – मराठी मध्ये बिजनेस प्लॅन\nमहिला ब्युटी पार्लर बिजनेस कसा सुरु करावा – बिजनेस प्लान|Beauty Parlour Business Plan in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/this-hero-had-received-threats-from-his-wife/", "date_download": "2020-09-28T22:57:24Z", "digest": "sha1:F5SPL6KUJ346NKIONMIVSJGZ53DIBTTW", "length": 16998, "nlines": 374, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "या नायकाला मिळाली होती बायकोकडून धमकी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nया नायकाला मिळाली होती बायकोकडून धमकी\nचांगले चित्रपट केले नाहीस तर दुसऱ्या बाळाला जन्म देणार नाही प्रत्येक लग्न झालेल्या पुरुषाला पत्नीची भिती वाटतच असते. त्यामुळे पत्नी नाराज होऊ नये म्हणून पती सर्वतोपरी काळजी घेत असतो. मग तो पति बॉलिवुडमधला सुपरस्टार असो वा एखाद्या कंपनीत असलेला क्लार्क. आता तुम्ही म्हणाल हे काय. पती-पत्नीच्या कथा आम्हाला कशाला वाचायला लावता आम्हाला याचा अनुभव आहेच. पण तुम्हाला कधी तुमच्या पत्नीने अशी धमकी दिली नसेल. चांगले काम केले नाही तर मी दुसऱ्या बाऴाला जन्मच देणार नाही. आता तुम्ही म्हणाल अशी धमकी कुठली बायको आपल्या पतीला देईल. तर अशी धमकी बॉलिवुडच्या सुपरस्टारला त्याच्या पत्नीने दिली. आणि त्याने त्या धमकीकडे गंभीरतेने लक्ष दिले.\nहा अभिनेता आहे अक्षयकुमार. हे नाव वाचूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण चित्रपटात अक्षयचे जे रूप दिसते त्यापेक्षा वेगळे असे त्याचे वर्तन आहे. बरं हे आम्ही कुठून तरी ऐकलेले नाही तर स्वतः अक्षयनेच या गोष्टीचा एका टीव्हीवरील कार्यक्रमात केला होता. अक्षय आणि ट्विंकलचा प्रेम विवाह झाला होता. ट्विंकल ही बॉलिवुडचा सुपरस्टार राजेश खन्ना आणि बॉबी गर्ल डिंपलची मुलगी. ट्विंकलनेही काही हिंदी चित्रपटात काम केले. अक्षयबरोबर लग्न झाल्यानंतर मात्र ट्विकंलने चित्रपटात काम करणे सोडले होते. अक्षय सुरुवातीला कोणतेही चित्रपट करायचा.\nत्यामुळे नाराज झालेल्या ट्विंकलने अक्षयला धमकी दिली की, जर तू चांगले चित्रपट केले नाहीस तर मी दुसऱ्या बाळाला जन्मच देणार नाही. ट्विंकल जे बोलते ते करते हे अक्षयला ठाऊक असल्याने त्याने आपला मार्ग बदलला आणि कथा निवडून चित्रपट करू लागला. त्याचे सर्व चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि तो सगळ्यात जास्त कमाई करणारा स्टार बनला. हे सर्व ट्विंकलमुळेच झाल्याचेही त्याने या कार्यक्रमात म्हटले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleया गायकाची ही इच्छा अपूर्णच राहिली\nNext articleसिनेसृष्टीची निर्मिती करण जोहर किंवा त्याच्या बापाने केली नाही; कंगनाचा कांगावा सुरूच\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1478/", "date_download": "2020-09-28T22:39:26Z", "digest": "sha1:YYMHWI7LV3T4G3WFSFYK2WB3EAALLET4", "length": 9079, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "हिंगोलीत एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nआरोग्य मराठवाडा महाराष्ट्र हिंगोली\nहिंगोलीत एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण\nसद्यस्थितीत जिल्ह्यात 37 कोरोना बाधीत रुग्ण\nहिंगोली, दि.16: पुणे येथून आलेल्या व सद्यस्थितीत वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या 25 वर्षीय पुरुषास कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरील पुरुष वसमत तालुक्यातील मुरुंबा गावचा रहिवासी आहे.आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 229 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 192 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 37 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञग डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.\n← नांदेड जिल्ह्यात 24 व्यक्ती कोरोना बाधित\nबीड, परभणी, नांदेड जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प →\nशेतकऱ्यांच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’करिता ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे साधन ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात १०० कोटी – मंत्री धनंजय मुंडे\nगोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत���री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://citykatta.com/aaditya-thackeray-visits-auriccity/", "date_download": "2020-09-28T22:07:09Z", "digest": "sha1:RASB3UXIG2SJTWPLAIRA4XSDOLS6KTUR", "length": 12008, "nlines": 197, "source_domain": "citykatta.com", "title": "आदित्य ठाकरे यांची ऑरिक सिटीला भेट; ऑरिक हॉल येथे स्टार्टअप्स इनक्युबेशन सेंटरसाठी जागा राखीव ठेवण्याची केली सूचना | CityKatta", "raw_content": "\nHome Industry AURIC आदित्य ठाकरे यांची ऑरिक सिटीला भेट; ऑरिक हॉल येथे स्टार्टअप्स इनक्युबेशन सेंटरसाठी...\nआदित्य ठाकरे यांची ऑरिक सिटीला भेट; ऑरिक हॉल येथे स्टार्टअप्स इनक्युबेशन सेंटरसाठी जागा राखीव ठेवण्याची केली सूचना\nराज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील ऑरिक सिटी या भारतातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक वसाहतीला भेट दिली, याप्रसंगी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि एआयटीलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना येथील झालेल्या कामाची माहिती दिली.\nया भेटी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शेंद्र येथील प्रशासकीय इमारत असलेल्या ऑरिक हॉलची भेट दिली. सिटी कमांड सेन्टर, ऑरिकचे थ्रीडी मॉडेल याची पाहणी केल्यानंतर एआ���टीलच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती सांगणारे प्रेसेंटेशन करण्यात आले.\nऑरिक हॉल येथे स्टार्टअप्ससाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना\nऑरिक हॉलची माहिती घेत असतांना आदित्य ठाकरे यांनी या हॉलमध्ये आयटी कंपन्या तसेच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या तरुण मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टार्टअप्स साठी जागा राखीव ठेवण्याची सूचना केली. तसेच मियामकी पद्धतीने डेन्स फॉरेस्ट, सार्वजनिक स्वच्छतागृह, आणि नागरी वसाहतीमध्ये पोलिसांच्या घरकुल योजनेसाठी जागा राखीव ठेवण्याची सूचना केली.\nसिटीकट्टाशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले कि, ऑरिक वसाहतिचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण करण्यात येणार असून लवकरच देश विदेशातील मोठे उद्योग येथे येतील. नवी मुंबईच्या धर्तीवर येथे शहराचा विकास करण्यात येणार असून. पर्यावरणपूरक उद्योग येथे यावे यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.\nपैठण रस्ता, शेंद्रा-बिडकीन लिंक रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बोलणी करणार\nशेंद्रा आणि बिडकीन वसाहतींना जोडणारा रस्ता, आणि औरंगाबाद – पैठण चार पदरी रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी अपेक्षा एआयटीलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली, त्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले कि या बाबत लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बोलून काम सुरु करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. शेंद्रा नोडला मुंबई नागपूर एक्स्प्रेसवेशी जोडणारा रस्ता आणि इंटरचेंजसाठी त्यांनी होकार दिला. तसेच अन्य मागण्याचे प्रस्ताव पाठव्ण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.\nदिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरीडोरअंतर्गत विकसित होणाऱ्या ऑरिक या स्मार्ट वसाहतीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या हस्ते मागील वर्षी करण्यात आले असून, ऑरिक वसाहत या कॉरीडोरमधील सर्वात वेगाने विकसित होत असून मराठवाड्याच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून पुढील काही वर्षात नावारुपाला येईल असा विश्वास ऑरिक प्रशासनाने व्यक्त केला.\nPrevious articleपाणीप्रश्नावर मराठवाड्यातील नेत्यांची अजित पवारांसोबत चर्चा\nडेटॉल, हार्पिक उत्पादन असलेला RB ग्रुप करणार ऑरीकमध्ये मोठी गुंतवणूक\nऔरंगाबाद ग्रीन झोनमध्ये आणावे – पालकमंत्री सुभाष देसाई\nकोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त – पालकमंत्री सुभाष देसाई\nBalaji J. Deshmukh on कसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ शकतो २४ तास पाणी पुरवठा\nऔरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत करणार इंडिगोच्या उद्घाटनाच्या विमानाचे उड्डाण\nRemembering Aurangabad Plane Crash…… २६ एप्रिल १९९३: औरंगाबादच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस\nकसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ...\nऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/country/us-records-2600-new-coronavirus-cases-every-hour-as-total-approaches-4-million/9936/", "date_download": "2020-09-28T21:38:54Z", "digest": "sha1:SAAAQEMZMKWXQU5UK77KMZW2SQFKBXZK", "length": 12129, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "धक्कादायक; अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2600 रुग्ण आढळतायेत -", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nधक्कादायक; अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2600 रुग्ण आढळतायेत\nअमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2 हजार 600 रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nसुरुवातीला करोना व्हायरस हा प्रकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांनी या व्हायरसला चायना व्हायरस वगैरे अशी नावंही ठेवली. तसंच सातत्याने या मुद्द्यावरुन चीनवर टीकाही केली. मात्र आता त्यांनी त्यांचा सूर बदलला आहे. देशातली कोरोनाची स्थिती त्यांना ठाऊक आहे म्हणूनच त्यांनीही मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. अमेरिकेत सध्याच्या घडीला मिनिटाला ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.\nआत्तापर्यंत अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या 40 लाखापर्यंत गेली आहे.\nTagged अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2600 रुग्ण आढळतायेत\nइटलीकर गातायेत ‘दुल्हे का सेहरा’ गाणं; व्हिडिओ व्हायरल, काय आहे सत्य वाचा..\nचीन नंतर इटलीमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आह���त. त्यामुळे तेथेही पूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती आहे. इटलीमधील नागरिकांनाही घराबाहेर न पडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे इटलीतील लोकही सध्या घरात बंदिस्त आहेत. मात्र सध्या इटलीतील लोकांचा बॉलिवूडचे गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इटलीमधील माणसं नुसरत फतेह अली खान यांचं ‘दुल्हे का […]\nरघुवंश प्रसाद सिंह यांचे कोरोनामुळे निधन\nमाजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ते निकटवर्तीय होते. बिहारच्या राजकारणात रघुवंश बाबू अशी त्यांची ओळख होती. रघुवंश प्रसाद सिंह यांनी […]\nआता ग्राहकांच्या खिशाला लवकरच कात्री लागणार आहे. कारण लवकरच विमान प्रवास महागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विमानांसाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाच्या दरात मे महिन्यासाठी अडीच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या इंधनाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळेच विमानाच्या तिकीट दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या देशात विमान तिकीटांचे दर मूळातच […]\nगणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार\n‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परिक्षा नको’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा ���्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nनवऱ्यासाठी प्रियांका शिकतेय हे खास काम\nमरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजेः राज ठाकरे\nचाहत्यांसाठी खुशखबर…सलमानच्या किक-२ मध्ये-दीपिकाची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/congress-aani-gandhijinee-akhand-bharat-ka-nakarala/", "date_download": "2020-09-28T21:38:26Z", "digest": "sha1:XK2CRE77KX2LZ7BHFZAUW2F7OQTNWXGV", "length": 23999, "nlines": 183, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nकाँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला\nसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:\nमथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,\nतर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो\n(आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).\n§ फाळणीचे मूलकारण कोणते होते\n§ जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी\n§ फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची\n§ राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता\nत्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता\n§ अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण\n§ हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते\n§ ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला\n’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते\n§ आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर\nभारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे\nलागले असते… मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती… जेव्हा\nफाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप\nकाढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा\nमार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे\nनाव का घ्यावे लागले\nअशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व\nफाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा,\nफाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,\nराष्ट्रहिताच्य�� दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.\n राजकारण Tag: महात्मा गांधी\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशि�� बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओ��ा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/upsc-result-2020-topper-pradeep-singh-family-father-mother-strategy-upsc-2019/", "date_download": "2020-09-28T20:59:06Z", "digest": "sha1:FNBDDFGXZF5X3ZE7IAXSPYHIG2QO2O5I", "length": 20952, "nlines": 214, "source_domain": "policenama.com", "title": "UPSC Result 2019 : 'टॉपर' प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर विकून शिकवलं, मुलगा बनला IAS | upsc result 2020 topper pradeep singh family father mother strategy upsc 2019 | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nUPSC Result 2019 : ‘टॉपर’ प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर विकून शिकवलं, मुलगा बनला IAS\nUPSC Result 2019 : ‘टॉपर’ प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर विकून शिकवलं, मुलगा बनला IAS\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीएससीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. देशाच्या सर्वोच्च परीक्षांपैकी या एका परीक्षेत प्रदीप सिंहने ऑल इंडिया रँक वन मिळवले आहे. या यादीमध्ये २६ व्या स्थानीही प्रदीप सिंहचे नाव आहे. आयआरएस अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या या प्रदीप सिंहनेही आपल्या वडिलांचा आणि कुटुंबाचा मान वाढवला आहे. जाणून घेऊया प्रदीप सिंहच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी…\nप्रदीप सिंहची सीएसइ २०१८ मध्ये ऑल इंडिया रँक\nएआयआर ९३ प्राप्त केली होती. २२ वर्षीय प्रदीपने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. उत्तीर्ण झाल्यानंतर प्रदीपने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या आयुष्यात मी जितका संघर्ष केला त्याहीपेक्षा जास्त माझ्या आई-वडीलानी संघर्ष केला आहे.\nप्रदीप सिंहचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात. प्��दीपचे एक मोठे स्वप्न होते. अशा परिस्थितीत त्याने दिल्लीला येण्याचे ठरवले. २०१७ मध्ये जून महिन्यात तो दिल्लीला आला होता, तेथे त्याने बाजीराव कोचिंगमध्ये प्रवेश घेतला.\nप्रदीप म्हणतो की, बर्‍याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्याच्या आई-वडिलांनी अभ्यासात हे सर्व येऊ दिले नाही. प्रदीपने सांगितले कि त्याच्या घरात पैशांची खूप अडचण होती, पण माझ्या आई-वडिलांचा आत्मविश्वास माझ्यापेक्षा खूप जास्त होता.\nएका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रदीपचे वडील म्हणाले होते की, “मी इंदूरमधील एका पेट्रोल पंपावर काम करतो. मला नेहमीच माझ्या मुलांना शिकवायचे होते, जेणेकरुन ते आयुष्यात चांगले काम करतील.” प्रदीपने सांगितले की, त्याला यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे, मला पैशांची कमतरता होती. अशा परिस्थितीत मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी माझे घर विकले. त्या काळात माझ्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला होता. पण आज मी माझ्या मुलाच्या यशाने आनंदी आहे.”\nप्रदीपने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याची कोचिंग फी सुमारे दीड लाख रुपये होती. तसेच वरखर्च वेगळा होता. माझ्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वडिलांनी घर विकले.\nप्रदीपने सांगितले की- माझ्या वडिलांची आयुष्यभराची मालमत्ता त्यांचे इंदूर येथील घर होते. पण माझ्या अभ्यासासाठी ते विकले आणि एका क्षणासाठी मी हे का करत आहे याचा विचार देखील केला नाही. त्याने म्हटले की, जेव्हा मला हे कळले तेव्हा माझे परिश्रम करण्याची आवड दुप्पट झाली. माझ्या वडिलांच्या या बलिदानाने मला अधिक सक्षम केले. आणि मी ही यूपीएससी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पास करण्याचा निर्णय घेतला.\nत्याचे वडील इंदूरमधील निरंजनपूर देवास नगर येथील डायमंड पेट्रोल पंपवर काम करतात. त्याची आई गृहिणी व त्याचा भाऊ खासगी क्षेत्रात काम करतो. त्याने सांगितले की, माझ्या प्रत्येक अडचणीत हे तिघेही संरक्षक भिंतीसारखे उभे होते. वडील आणि भावाने माझ्या अभ्यासाची खूप काळजी घेतली. जेव्हा माझी यूपीएससी मेन परीक्षा चालू होती, तेव्हा माझ्या आईला रुग्णालयात दाखल केले होते. पण मला याबाबत माहिती दिली गेली नाही, जेणेकरून मी कोणत्याही प्रकारे ताण घेऊ नये, ज्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. प्रदीपने सांगितले की, वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी फक्�� घरच नव्हे तर बिहारच्या गोपालगंज या गावातील वडिलोपार्जित जमीनही विकली, जेणेकरुन मला दिल्लीत पैशांची अडचण होऊ नये. प्रदीपचा जन्म बिहारमध्ये झाला होता, त्यानंतर ते इंदूरला गेले होते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपुण्यातील व्यावसायिकांना मोठा दिलासा ‘सम-विषम’चे असलेले बंधन उठविण्यात येणार, काही तासात आदेश होण्याची शक्यता\nIT नोकरदारांना झटका, ट्रम्प यांनी H-1B वीजाधारकांना नोकरी देण्यास रोखणार्‍या आदेशावर केली स्वाक्षरी\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\nवैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी \nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंना ‘कोरोना’ची लागणं \nITR दाखल केल्यानंतर ‘हे’ काम करणं खुप महत्वाचं,…\nMP : हाय कोर्टात पदवीधरांसाठी मेगा भरती, जाणून घ्या…\n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या…\nबद्धकोष्ठतेसाठी ‘रामबाण’ उपाय आहे तूप आणि गरम…\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दची लस…\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही –…\nCDC नं ‘कोरोना’ व्हायरस हवेतून पसरणारा आजार…\nहिरड्यांमध्ये वेदना असतील तरी जेवण टाळू नका, घ्या…\nCoronavirus : पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रूग्ण, संख्या 16…\n‘कोरोना’सोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती…\nफर्ग्युसन महाविद्यालय : विद्यार्थीनींसाठी बसविले सॅनिटरी…\nजाणून घ्या, ‘कॉस्टोकॉनड्रायटिस’ म्हणजे काय \nआता केईएममध्ये होणार सर्व नवजात बालकांच्या कानाची तपासणी\n‘कोरोना’च्या भीतीनं काढ्याचं अतिसेवन करत असाल तर…\nअक्षय कुमारच्या फिटनेसचे रहस्य माहित आहे का\nमणक्यातील वेदना हे असू शकते पॅरालिसिसचेही लक्षण\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभि��ेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\n‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’…\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \nMP : पत्नीला मारहाण करणार्‍या स्पेशल डीजींवर मोठी कारवाई,…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nITR दाखल केल्यानंतर ‘हे’ काम करणं खुप महत्वाचं, फक्त 3…\nPune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची अन्याय झाल्याची…\nहॅलो… मी कॉल बॉय बनायला तयार आहे, यासाठी मला पुढं काय करावे…\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटविल्याचा व्हिडीओ…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल, पण….’\nनोएडा : मसाज करण्यासाठी गेलेल्या DRDO च्या शास्त्रज्ञाचे अपहरण, रात्री उशीरा पोलिसांनी केले मुक्त, तिघांना अटक\nअशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, ‘हे’ आहेत 8 सोपे उपाय, ‘कोरोना’ राहिल दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/hal-records-highest-ever-turnover-1762113/", "date_download": "2020-09-28T21:01:26Z", "digest": "sha1:24RG775WN5CRQXBWTUZG7G36UPERCQPR", "length": 12337, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "HAL Records Highest Ever Turnover| हिंदुस्थान एरोनॉटिक्सची आतापर्यंतची सर्वोच्च उलाढाल, क्षमतेबद्दल शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nहिंदुस्थान एरोनॉटिक्सची आतापर्यंतची सर्वोच्च उलाढाल, क्षमतेबद्दल शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर\nहिंदुस्थान एरोनॉटिक्सची आतापर्यंतची सर्वोच्च उलाढाल, क्षमतेबद्दल शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना या सरकारी कंपनीने आपल्या उत्पन्नाचे आकडे जाहीर केले आहेत.\nराफेल फायटर विमानांच्या खेरदी व्यवहारात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना या सरकारी कंपनीने आपल्या उत्पन्नाचे आकडे जाहीर केले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात कंपनीने आतापर्यंतची सर्वोच्च १८,२८,३८६ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. त्याआधीच्या २०१६-१७ या वर्षात कंपनीने १७,६०,३७९ लाख रुपयांची उलाढाल केली होती.\nकंपनीने एकूण ४० विमाने आणि हॅलिकॉप्टरची निर्मिती केली. यामध्ये सुखोई-३०, एलसीए तेजस, डॉर्नियर विमाने तसेच एएलएच ध्रुव आणि चीतल हॅलिकॉप्टरचा समावेश आहे. त्याशिवाय १०५ नव्या इंजिनांचे उत्पादन केले. २२० विमाने/हेलिकॉप्टर आणि ५५० इंजिन्सची दुरुस्ती केली. अवकाश कार्यक्रमासाठी १४६ एअरो स्ट्रक्चरचे उत्पादन केले.\nएचएएलने शेअर होल्डर्सच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हे आकडे जाहीर केले. राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात एचएएलसारख्या अनुभवी कंपनीला डावलून अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला झुकते माप देण्यात आले. रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट कंत्राट का दिले असा प्रश्न काँग्रेसने मोदी सरकारला विचारला आहे. एचएएलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर माधवन यांनी कंपनीच्या २०१७-१८ वर्षातील दमदार कामगिरीची माहिती देतानाच भविष्यातील योजनांची माहिती दिली. २०१७-१८ मध्ये कर लावण्याआधी ३,३२,२८४ लाख रुपये नफा झाला. त्याआधीच्या वर्षात ३,५८,२८४ लाख रुपये नफा झाला होता. कर वजा केल्यानंतर शुद्ध नफा २,०७,०४१ लाख रुपये झाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल च��हता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 इंधन दरवाढ रोखण्यात मोदी सरकारची सपशेल हार-काँग्रेस\n2 वीरमाहदेवी सिनेमाचे पोस्टर फाडून सनी लियोनीचा निषेध\n3 नवविवाहितेवर पतीसह सातजणांकडून लग्नाच्या पहिल्याच रात्री सामूहिक बलात्कार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/khatron-ke-khiladi-10-karishma-tanna-pick-up-snakes-in-mouth-for-task-rohit-shetty-tejasswi-prakash-avb-95-2097698/", "date_download": "2020-09-28T23:04:25Z", "digest": "sha1:4QAK3ESRN2EACCC2HEYAR54ZK3GREOEQ", "length": 12352, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "khatron ke khiladi 10 karishma tanna pick up snakes in mouth for task rohit shetty tejasswi prakash avb 95 | करिश्मा तन्नाने तोंडाने उचलला साप, व्हिडीओ व्हायरल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nकरिश्मा तन्नाने तोंडाने उचलला साप, व्हिडीओ व्हायरल\nकरिश्मा तन्नाने तोंडाने उचलला साप, व्हिडीओ व्हायरल\nकरिश्माच्या चेहऱ्यावरील भीती दिसत आहे\nटेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना. ‘लव स्कूल’, ‘नच बलिए’, ‘बिग बॉस’ यांसारख्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या खतरों के खिलाडी पर्व १०मध्ये सहभागी झाली आहे. शोमध्ये एकीकडे शोचा सूत्रसंचालक रोहित शेट्टी स्पर्धकांना भीतीवर मात करण्यास प्रोत्सोहन देत आहे तर ���ुसरीकडे हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास देखील पुढे आहे. सध्या या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा तन्नाने तोंडाने साप उचलला असल्याचे दिसत आहे.\nनुकताच कलर्स वाहिनीने खतरों के खिलाडीच्या पुढील भागाचा प्रमो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या प्रमोमध्ये करिश्मा एक टास्क करताना दिसत आहे. तिने तोंडाने साप उचलून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकले आहेत. हा टाक्स पाहायला जितका कठीण वाटत आहे त्याहून अधिक भीती करताना वाटत असल्याचे करिश्माच्या चेहऱ्यावरुन दिसत आहे. तसेच प्रमो पाहता या टास्कमध्ये करिश्मासोबत भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया देखील दिसत आहे. ज्या कंटेनरमध्ये करिश्मा साप ठेवत आहे. त्याच कंटेनरमध्ये हर्ष उभा आहे. दरम्यान तो करिश्मासोबत मस्ती करताना दिसत आहे. हा भाग आज प्रदर्शित होणार आहे.\nखतरों के खिलाडी पर्व १०मध्ये करिश्‍मा तन्‍ना, राणी चॅटर्जी, करण पटेल, आरजे मलिष्‍का, अदा खान, श‍िविन नारंग, धर्मेश येलांदे, बलराज स्‍याल, तेजस्‍वी प्रकाश, अमृता खानविलकर यांनी सहभाग घेतला आहे. पण पहिल्याच आठवड्यात राणी चॅटर्जीला टास्क हरल्यामुळे घरी परतावे लागले आहे. तसेच शोमध्ये अभ‍िषेक वर्मा, स्‍मृति कालरा, सलमान यूसुफ खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, बीर मायरा पाहुणे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित��रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 जाणून घ्या कपिल शर्माच्या सर्वात महागड्या ५ गोष्टी\n2 ऐतिहासिक चित्रपटांचे पर्व\n3 पाहुणे असंख्य पोसते मराठी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-leader-girish-mahajan-speaks-about-mns-everything-is-possible-maha-adhiveshan-live-jud-87-2067262/", "date_download": "2020-09-28T23:19:54Z", "digest": "sha1:IDVOBACR6AZK7SV3JFAVPMRYBVRC4G7F", "length": 12736, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp leader girish mahajan speaks about mns everything is possible Maha Adhiveshan Live | मनसे भाजपा समविचारी पक्ष; गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत ? | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमनसे भाजपा समविचारी पक्ष; गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत \nमनसे भाजपा समविचारी पक्ष; गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत \nभविष्यात काहीही अशक्य नसल्याचं ते म्हणाले.\nमनसे आणि भाजपा समविचारी पक्ष आहेत, असं वक्तव्य भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. भविष्यात काहीही अशक्य नसल्याचं ते म्हणाले.\n“मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये हरकत घेण्यासारखं काहीही नाही. आमच्या मित्रपक्षाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे,” असं महाजन यावेळी म्हणाले. मनसेने झेंड्याची काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. “राज्यात विषम विचारी पक्ष एकत्र आले आहेत. तर मग आम्ही समविचारी आहोत,” असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं त्यांनी सांगितलं.\n“सध्या मतभेद असले तरी भविष्यात आमची मतं जुळली तर काही अशक्य नाही. आम्ही एकत्र आलो तर लोकांनाही ते आवडेल. मनसे आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच मताचे आहेत,” असं महाजन यांनी स्पष्ट केलं. गुरूवारी मनसेच्या महाअधिवेशनादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं.\nमनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते. पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा ‘ज��णता राजा’ म्हणून केला उल्लेख\n2 झेंड्याला विरोध करणाऱ्यांना मनसेचं खणखणीत उत्तर\n3 भविष्याला संघर्षाचं ओझं वाटत नाही; शिवसेनाप्रमुखांना मनसेचं अभिवादन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-start-action-on-high-risk-buildings-zws-70-2261344/", "date_download": "2020-09-28T21:28:27Z", "digest": "sha1:MCJBKPDW2FNPHETCDWRIYOQI76DLI3YJ", "length": 14830, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bmc start Action on high risk buildings zws 70 | अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईला वेग | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअतिधोकादायक इमारतींवरील कारवाईला वेग\nअतिधोकादायक इमारतींवरील कारवाईला वेग\nमुंबई महापालिकेकडून वीज-पाणीपुरवठा खंडित; पाडकामास प्राधान्य\nमुंबई महापालिकेकडून वीज-पाणीपुरवठा खंडित; पाडकामास प्राधान्य\nमुंबई : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेऊन कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही इमारतींचा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्यात येत असून रिकाम्या के लेल्या इमारतींचे युद्धपातळीवर पाडकाम करण्यात येत आहे.\nपावसाळ्यापूर्वी घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये मुंबईत ४४३ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये महापालिकेच्या ५२, सरकारच्या २७ आणि खासगी ३६४ इमारतींचा समावेश आहे. पालिकेच्या ‘परिमंडळ-३’ म्हणजेच वांद्रे पूर्व-पश्चिम, अंधेरी-पूर्व आणि परिसरात सर्वाधिक म्हणजे १०९ अतिधोकादायक इमारती आहेत. त्याखालोखाल ‘परिमंडळ-६’ म्हणजे घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरांतील १०५ इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहेत.\nपश्चिम उपनगरातील पालिकेच्या काही विभाग कार्यालयांनी अतिधोकादायक इमारतींबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘परिमंडळ-७’मधील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरांतील ५३ पैकी आठ धोकादायक इमारती जमीनदोस्त, तर १४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतरही १६ इमारतींमध्ये रहिवाशी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या इमारतींचा ��ीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. २० इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १८ इमारतींबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.\nउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ इमारतींबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले आहे. २५ अतिधोकादायक इमारतींची प्रकरणे प्रलंबित असून या इमारतींबाबत संबंधित विभाग कार्यालये कारवाईच्या पवित्र्यात आहेत.\nपालिकेच्या के-पश्चिम विभागाने एस. व्ही. रोड येथील धोकादायक इमारतीचा वीज, पाणीपुरवठा खंडित केला होता. रहिवाशांनी इमारत रिकामी केल्यानंतर या इमारतीचे पाडकाम सुरू झाले आहे. आंबोली येथील एका इमारतीचा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून या इमारतीचे पाडकामही हाती घेण्यात येणार आहे.\nअतिधोकादायक इमारत वेळीच रिकामी करून रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ‘के-पश्चिम’ विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केले आहे. या विभागात ४४ अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी १३ इमारती रिकाम्या, तर १५ इमारतींचा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.\nठाण्यात बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम\n’ करोना प्रादुर्भावाच्या काळात ठाणे शहरात बेकायदा बांधकामे उभी राहिल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. येत्या ४ सप्टेंबरपासून या सर्व बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सहायक आयुक्तांना शुक्रवारी दिले.\n’ करोना आटोक्यात आणण्याच्या कामात पालिका अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. त्याचाच फायदा घेऊन भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली आहेत. प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून सोमवापर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्वच सहायक आयुक्तांना दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आम��रने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 शहरांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती\n2 मुंबईतील पाणीकपात पूर्णत: रद्द\n3 मोहरमच्या मिरवणुकीला सशर्त परवानगी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/opposition-leader-devendra-fadnavis-attacks-congress-and-chief-minister-uddhav-thackeray-over-madhya-pradesh-congress-statue-and-shidori-book-issue/", "date_download": "2020-09-28T22:01:39Z", "digest": "sha1:N3EZQLHS43HQ5NSQOREII2RQEE653ENZ", "length": 24960, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "शिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? – फडणवीस | शिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? - फडणवीस | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » Mumbai » शिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार\nशिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nमुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ���ध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.\nशिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेसने महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरु केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीतही शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. ही लाचारी शिवसेना किती काळ सहन करणार छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी. भाजपा असे अपमान सहन करणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं लिखाण करणार असेल, तर भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का, शिवसेनेला हे लिखाण मान्य नसेल तर उद्धवजी काय भूमिका घेणार आहेत. काँग्रेस पक्षानं शिदोरीतले हे लेख मागे घेतले पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रानं शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी मी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे करणार आहे.\nदरम्यान, मध्य प्रदेशात अतिक्रमाणाची कारवाई करत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भोपाळमध्ये उमटले. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\n सावरकरांवर सडकून टीका करणारे भाजप आ. नितेश राणे आणि फडणवीस सभागृहात एकत्र\nनागपुरा�� विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nअमृता फडणवीस यांच्या इंटरटेनिंग ट्विटवर सेनेचं सणसणीत प्रतिउत्तर\n‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.\nते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.\nब्रिटिशांची ४ वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांचे आदर्श होऊ शकत नाहीत; भाजप आ. राणेंचं ते ट्विट\nनागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nमनसेच्या व्यासपीठावर वीर सावरकरांची प्रतिमा; राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडणार\nराज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.\nया भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा: आदित्य ठाकरे\nराज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भ��वाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/17/funds-of-rs-20-crore-75-lakhs-available-for-road-works-mla-vikhe-patil/", "date_download": "2020-09-28T21:18:17Z", "digest": "sha1:5GICUVM3EFUXZYKWVQIRKESEC5COC3FD", "length": 12761, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध - आ.विखे पाटील - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध – आ.विखे पाटील\nरस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध – आ.विखे पाटील\nअहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- मतदार संघातील विविध रस्‍त्‍यांच्‍या कामांकरीता २० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध झाल्‍याने ग्रामीण भागातून मुख्‍य राज्‍यमार्गाला जोडणा-या ५ महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांच्‍या कामांना सुरुवात झाली आहे.\nमाजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्यामुळे नाबार्ड कर्ज सहाय्य, अर्थसंकल्‍पातील तरतुद आणि विशेष दुरुस्‍ती निधीतून महत्‍वपुर्ण रस्‍त्‍यांची कामे सुरु झाली आहेत.\nमतदार संघातील रस्‍ते विकासासाठी सातत्‍याने निधीची उपलब्‍धता करुन दळणवळणाच्‍या दृष्‍टीने उपाययोजना केल्‍या जातात. यासाठी शासनाच्‍या विविध योजनांचा निधी उपलब्‍ध होण्‍यासाठी सातत्‍याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.\nया कामासाठी मोठा निधी मंजुर झाला असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, हसनापूर, लोणी बुद्रूक, आडगांव, केलवड, नांदुर्खी बुद्रूक, निमगाव ते प्रमुख राज्‍य मार्गाला जोडणा-या मार्गाचे रुंदीकरण,\nमजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्‍यासाठी नाबार्ड कर्ज योजनेतून ६ कोटी ९१ लाख रुपये मंजुर झाल्‍याने या रस्‍त्‍यांच्‍या कामांना सुरुवात झाली आहे.\nहसनापूर, लोणी बुद्रूक, आडगांव, केलवड, नांदुर्खी बुद्रूक, निमगाव या मार्गावरील पुलाच्‍या कामांसह प्रमुख राज्‍यमार्गाला जोडणा-या रस्‍त्‍यासाठी २०१९-२० च्‍या अर्थसंकल्‍पातील तरतुदीतून ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध झाला,\nशिर्डी बाह्यवळण मार्गास हा जोडला जाणार असल्‍याने वाहतुकीच्‍या दृष्‍टीने हा मार्ग महत्‍वपुर्ण ठरेल. तसेच काकडी ते केलवड रस्‍त्‍याच्‍या कामासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांच्‍या निधीतून होत\nअसलेल्‍या याकामामुळे शिर्डी विमानतळाकडे जाणारा मार्ग जोडला जाईल. खडकेवाके, पिंपळस, दहेगांव,को-हाळे, वाळकी या मार्गासाठी ३ कोटी ४९ लाख, खडकेवाके,\nपिंपळस, दहेगांव, को-हाळे, वाळकी या रस्‍त्‍यांच्‍या कामासाठी विशेष दुरुस्‍ती योजनेतून ८ कोटी रुपयांच्‍या निधीची तरतुद या रस्‍त्‍यांच्‍या कामासाठी झाली असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/increase-eye-disease-children-due-online-study-nashik-marathi-news", "date_download": "2020-09-28T21:12:46Z", "digest": "sha1:YW54NDKLXNXKJLZYQAKCFIL3FKEMEN6Q", "length": 16221, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऑनलाइन अभ्यासामुळे बालकांमध्ये वाढताएत नेत्रविकार; वाचा सविस्तर | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन अभ्यासामुळे बालकांमध्ये वाढताएत नेत्रविकार; वाचा सविस्तर\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोरोना आटोक्यात येण्याची आणि शाळा सुरू होण्याची चिन्हे नसल्याने बालकांच्या नेत्रविकारात मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोवीडमुळे शाळा अद्यापही बंदच असून ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनाही कित्येक तास मोबाईल स्क्रिनसमोर बसावे लागते.\nनाशिक : लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल, टीव्हीचा वापर वाढला आहे. याच्या दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेता लहानग्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, असे सांगणारी यंत्रणा आता मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी त्याच मोबाईलचा आधार घेत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे चिमुरड्या डोळ्यांना तुम्ही किती ताण देणार, असा प्रश्‍न नेत्ररोगतज्ज्ञ विचारू लागले आहेत.\nशाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोरोना आटोक्यात येण्याची आणि शाळा सुरू होण्याची चिन्हे नसल्याने बालकांच्या नेत्रविकारात मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोवीडमुळे शाळा अद्यापही बंदच असून ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनाही कित्येक तास मोबाईल स्क्रिनसमोर बसावे लागते. अवघ्या पाच-सहा इंची स्क्रीनमुळे लहान मुलांच्या नेत्रपटलावर नकळत मोठा ताण येतो. त्यामुळे अनेकांना अल्पवयात चष्मे लागण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजात एकीकडे लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका, असे डॉक्टर सांगतात, दुसरीकडे त्याच मुलांकडे मोबाईल द्यावा लागत असून, हा मोठा विरोधाभास आहे.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\nमुलांच्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो, म्हणून मुलांनी जास्त काळ टीव्ही पाहू नये, त्यांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवले जाते. परंतु चार-पाच महिन्यांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात आलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे काही प्रश्‍न नव्याने निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nसातत्याने मोबाईल पाहिल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडून चुरचूर वाढते. त्यामुळे ज्यांना आगोदरच चष्मा आहे, त���यांचा नंबर वाढण्याची शक्यता आहे, तर अनेकांना नव्याने चष्मा लागतो.\n- डॉ. संदीप जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ, नाशिक\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. परंतु लहान मुलांनी सातत्याने मोबाईल पाहिल्यास डोळे कोरडे पडून डोकेदुखी होते. मुलांमध्ये न कळत चिडचिडेपणा येतो. त्यामुळे शक्यतो मोठ्या स्क्रिनचा वापर व्हावा, तसेच दर तासाला डोळे स्वच्छ धुवावेत.\n- डॉ. मिलिंद भराडिया, बालरोगतज्ज्ञ, नाशिक\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nसंपादन - रोहित कणसे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nपोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध व्यापाऱ्‍याला लुटले; परिसरात खळबळ\nनाशिक/सटाणा : पोलिस असल्याचा बनाव करत तोतयाने शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याकडील सव्वादोन लाख रुपयांचा सोने व चांदीचा ऐवज लुटून...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसराईत चोरट्यांकडून 24 तोळे दागिने जप्त\nइचलकरंजी ः कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाखले व वारणानगर येथे झालेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक...\nजेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'\nपुणे - आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या \"जेईई ऍडव्हान्स' परीक्षेचा निकाल 5 ऑक्टो बर रोजी जाहीर केला जाणार आहे. तर उद्या (मंगळवारी) उत्तरांसाठी...\nNCB येत्या काळात करू शकते मोठे खुलासे, आणखी कुणाला धाडले जाणार समन्स\nमुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु आहे. यामधील ड्रग्स अँगलबाबत सखोल चौकशी केली जातेय. ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इं���रनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jath.info/author/admin/", "date_download": "2020-09-28T22:03:48Z", "digest": "sha1:UPLLT6NTPJYBSAJYDHHZLADBBZO332SH", "length": 21853, "nlines": 276, "source_domain": "www.jath.info", "title": "admin – Jath", "raw_content": "\n– प्रमोद पोतनीस, जत\nप्रत्येक सुखाची किंमत मोजावी लागते म्हणतात. आज २१ व्या शतकात माणसाच्या अलौकिक बुद्धीमत्तेतून वैज्ञानिक क्रांती झाली आहे. क्षणाक्षणाला नवीन ज्ञान आणि ज्ञानशाखा निर्माण होत आहेत. नवे शोध लागत आहेत. सर्वच क्षेत्रात अमुलाग्र झालेल्या बदलांमुळे माणसाचे जीवन सुखाचे झाले आहे. अर्थातच सुखाचे हा शब्द मी धाडसाने वापरला आहे. कारण सुखासीन जीवन शारीरिक हालचालींवर बंधने आणत आहे. आणि परिणामी शरीरस्वास्थ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध ताणतणावांनी मानसिक शांतता ढळत आहे. आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळातच मधुमेह , रक्तदाब सारख्या विकारांचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. सगळीकडे धावायला वेळ आहे, फक्त स्वतःकडे पाहायला मात्र सवड नाही. म्हणून कधी नव्हे इतका ‘आरोग्याचा’ प्रश्न महत्वाचा , गांभीर्याने विचार करण्यासारखा झाला आहे. खरतर ‘ आरोग्य ‘ ह्या विषयावर लिहायला मी काही डॉक्टर नाही , योगगुरू नाही किंवा आरोग्य गुरूही नाही. तेव्हा हे काही लिहिण्याबाबत मी काही असा अधिकारी पुरुष नाही.\nपण आज माझे वय ७२ + आहे . गेली अनेक वर्षे ( ४० + ) मी सातत्याने बॅडमिंटन खेळतो. तसेच काही योगासन प्राणायाम करतो. मधुमेह ( गेली १६ वर्षे ) आणि रक्तदाब हे साथीदार आहेत , control मध्ये आहेत. गोळ्या चालू आहेत पण वरील सर्व व्यायाम , चालणे (दोन एक किलोमीटर दररोज) व्यवस्थित चालू आहे. विशेष म्हणजे अध्यात्मिक गुरु कृपान्वित असल्याने व साधनेत सातत्य असल्याने मन प्रसन्न आहे. आणि तेच खरे माझ्यातरी निरामय आयुष्याचे एकमेव कारण आहे असे मी मानतो.\nया आधारांवरच आरोग्य या विषयावर काही लिहायचे धाडस करतो आहे. वस्तुतः हे स्व अनुभवाचे प्रकट चिंतन आहे.\nशरीरमा‍‌द्यं खलु धर्मसाधनम् |\nअसे एक प्रसिद्ध वचन आहे आणि ते सर्वार्थाने खरं आहे. धर्म या शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत त्या पैकी ‘विहित स्वकर्म’ हा अर्थ गीतेने प्रतिपादलेला आहे. श्री संत बसवेश्वरांनीही ‘कायकवे कैलास’ ( कर्म हाच मोक्ष ) असे म्हंटले आहे. या अर्थाने धर्म पालन सुव्यवस्थितपणे आचरण्यासाठी शरीरस्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे . उत्तम आरोग्य हाच सुखी , आनंदी जीवनाचा मूलमंत्र आहे यात संशय नाही.\nमी आरोग्याबद्दल बोलत असताना मला केवळ शरीराचे आरोग्य अभिप्रेत नाही. आरोग्य हे मनाचे , बुद्धीचे आणि त्यायोगे शरीराचे असे मला वाटते. म्हणून शारीरिक आरोग्याबरोबरच किंबहुना सर्वप्रथम मनाचे आरोग्य चांगले , निकोप , स्वच्छ राखणे गरजेचे आहे.\nमन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण\nअसे संतांनी म्हंटले आहे. तसेच अगदी एकशे एक टक्के मी म्हणेन की समर्थांचे मनाचे श्लोक जर मन आणि अंतःकरणपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आणि समर्थांचे उपासनेचे दैवत श्री हनुमंताचा आदर्श जीवनात ठेवला तर कोणत्याही बाह्योपचारांची आवश्यकता कोणाला भासणार नाही.\nहे प्रयत्न सर्व वयांमध्ये आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यक आहेत . लहानपणीच लवकर पहाटे ( अमृतवेळ ) उठण्याची सवय ( आज हे कठीण वाटते , पण तेच अंतिम हिताचे आहे ) यासाठीच आई वडिलांनीच स्वतःमध्ये हा बदल करायला हवा . गजर लावून लवकर उठण्याची सवय लावली व ती कटाक्षाने पाळली तर तो दिवसातला पहिला विजय ठरेल आणि मग दिवसभराचे काम ही त्या दिवसाची यशोगाथा होईल . ज्यानं जाग आणली त्या ( देवाला ) वंदन करून, ब्रश करून काही व्यायाम करणे , आणि नित्याचे व्यवहार करणे. सायंकाळी किहीही वेळ होवो देवाला नमस्कार करून इतर व्यवहार ( अभ्यास वगैरे )ची सवय लावून घेणे, हे सातत्याने केले तर मन आणि त्यायोगे शरीर प्रसन्न राहील.\nतरुणपणी तर मनाचे आरोग्य चांगले राखणे आजच्या पिढीला नितांत आवश्यक आहे. विविध शोधांनी जीवन जेवढे सुकर झाले आहे , तेवढ्याच समस्या वाढलेल्या आहेत . ताणतणाव वाढले आहेत. असुरक्षितता वाढली आहे . दूरदर्शनवरील तणावपूर्ण मालिकांनी मने अस्वस्थ होत आहेत . रहदारी , नोकरीतील धावपळ , तासनतास संगणक , मोबाईल यांमुळे स्वतःकडे पाहायला वेळ नाही. आपण वेळ देत नाही ( कसा वेळ देणार अशी उत्तरे शोधली जात आहेत ) परिणामी शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत . पैसा , सुखसाधने अलोट आहेत , पण at what cost अशी उत्तरे शोधली जात आहेत ) परिणामी शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत . पैसा , सुखसाधने अलोट ���हेत , पण at what cost यासाठी मन शांत राहणे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा ज्या सुखासाठी हि सारी धावपळ , ते उपभोगण्यासाठी शरीर आणि मन तयार नसेल , तर त्याचा काय उपयोग \nवार्धक्यात तर मन शांत राखणे फार मोलाचे. आता आपण back benchers आहोत. लागेल तेथे , मागतील तेव्हा सल्ले देणे , तरुण पिढीला संधी देणे , वाव देणे , त्यांच्या विचारानुसार त्यांना नवीन घडवू देणे ( अगदी राजकीय क्षेत्रातही ) याचे भान ठेवणे गरजेचे आहे. तरुणांनी जेष्ठांच्या वयाचा शरीराबरोबर मनाच्या विकालांगतेचा विचार करणे , आपणही वृद्ध होणार आहोत याची जाणीव ठेवणे आणि जेष्ठांनी आपले आशिर्वादांचे कृपाछत्र कायम ठेवणे यातूनच निरामय आयुष्य सर्वांनाच जगता येईल . थोडक्यात प्रत्येक विधान करताना , वागताना ‘आपण त्याजागी असतो तर’ एवढा एकच विचार आपल्याला मार्गदर्शक होईल.\nही नाण्याची एक बाजू झाली याचे मला भान आहे. पण असे वागूनही शरीरस्वास्थ्य राहिले नाही तर आता मला वाटत याचीही चिंता वाटायचे कारण नाही. वैद्यकीय शास्त्रांनी एवढी क्रांती केली आहे. आणि एवढी तज्ञ मंडळी या क्षेत्रात आहेत की, त्यांनी निरामय आयुष्य मानवतेला मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. विविध औषध कंपन्यांनी तयार केलेली औषधं , उपकरणं आणि संगणकीय उपलब्धतेनं कोणत्याही ( Almost ) आजारावरील प्रभावी उपाय योजना उपलब्ध आहे.\nया निरामयतेला सरकारी सहाय्याची गरज आहे. सरकारी दवाखाने , त्यातील साधन सामुग्री , डॉक्टर्स , औषधं आणि इतर सोयी शासनानं उपलब्ध केल्या आहेत. तरीही कुपोषण , भृणहत्या, महागडी औषधं आणि ज्यांना तपासणीसाठी जाणंही शक्य नाही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. मोफत सोयींची उपलब्धता हि आज काळाची गरज आहे. शेवटी कोणत्याही वयात क्रोध आवरणे, खाण्यापिण्यावर बंधन ठेवणे, नियमित व्यायाम करणे सकारात्मक दृष्टी नि प्रसन्न राहणे. काम, क्रोध आदि सहा शत्रू दूर करणे व सुहास्य वदन , प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मितमधुभाषण , शुद्ध मन , सदैव सत्याचरण हे सहा सद् गुण अंगीकारणे यातच निरामय जीवनाचे मर्म सामावले आहे हे ध्यानी घ्यावे.\nनिरामय जनता ही राष्ट्रीय संपत्ती आहे. राष्ट्राचे भूषण आहे.\n‘हे विश्वची माझे घर’\nही कविकल्पना अगर स्वप्न नव्हे. ही आपली संस्कृती आहे म्हणून निरामय आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू.\nसर्वेऽपि स��खिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः \nसर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ||\nजिल्हा: सांगली ४१६ ४०४\nफोन : ०२३४४ २४६१०४ , ९६०४८८९१६८\nजत येथील देवी यल्लमा देवीच्या मंदिराचा विडिओ.\nAmbabai Hill देवी अंबाबाईचे मंदिर\nAmbabai Templeदेवी अंबाबाईचे मंदिर\nAmbabi Hillदेवी अंबाबाईचे मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/shocking-waghinis-hunting-from-tiger/", "date_download": "2020-09-28T20:54:25Z", "digest": "sha1:E3ZT6I5BHUNLBZP6N3M54BPJLKI7X3PT", "length": 10737, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "धक्कादायक; वाघाकडून वाघिणीची शिकार - News Live Marathi", "raw_content": "\nधक्कादायक; वाघाकडून वाघिणीची शिकार\nNewslive मराठी- मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे.\nकान्हा नॅशनल पार्कचे फील्ड डायरेक्टर के कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ‘मुंडीदादरमध्ये शनिवारी पेट्रोलिंग करणाऱ्या एका पथकाला एका वाघिणीचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला आणि शरीरातील अर्धे अवयव गायब होते. वाघांमध्ये मांसावरून भांडणाचे किरकोळ प्रकार होत असतात. परंतु, वाघाणेच वाघिणीला खाल्ल्याचा हा दुर्मिळ प्रकार घडला आहे.\nदरम्यान, समवयस्क वाघिणीची हत्या करून तिला खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आलाय. या घटनेनं कान्हा पार्कच्या प्रशासनालाही धक्का बसलाय.\nअखेर सुशांतसिंग केस प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक\nगेल्या अनेक दिवसांपासून सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी तपास सुरू आहे. अखेर NCB ने मोठे पाऊल उचलले असून रियाला चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज अखेर इतक्या चौकशीनंतर सुशांत प्रकरणात आणि ड्रग्स कनेक्शनमध्ये इतकी मोठी अटक झाली आहे. अनेकवेळा चौकशी झाल्यानंतर NCB ने रियाला अखेर अटक केली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा […]\nसुशांतची बहीणच पार्टीमध्ये ड्रग्ज घेत होती\nसुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने एनसीबीने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी हिची आज चौकशी होणार होती. या चौकशीसाठी ती एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली. मात्र, चौकशी करणा���ा अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने […]\nशिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे\nNewslive मराठी- शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले, त्यावरूनच दानवे यांनी हा निशाणा साधला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली […]\nहार्दिक पटेल बोहल्यावर चढणार\nईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या’\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nसोशल मीडियावर मराठा आरक्षण रद्द झाल्याची अफवा\nपार्थ पवारांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा, म्हणाले…\nशिवसेनेशी युती ही मोठी चूक- देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/chewing-clove-keep-mouth-odor-away/", "date_download": "2020-09-28T23:16:35Z", "digest": "sha1:IRYGX3Y6WPKJFEKPD7FMVIKDS2IZI764", "length": 20308, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "लवंग खाण्याचे फायदे | Benefits Of Cloves - lavang che fayade", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nलवंग चघळा मुख दौर्गंध्य दूर ठेवा\nमुखशुद्धीकरीता लवंग घेणे हे बऱ्याच लोकांना नित्याचे असते. लवंग पदार्थाला सुगंध आणण्याकरीता किंवा घरगुती उपचार म्हणून वापरण्यात येते. पुलाव बिर्याणी, साखरभात नारळीभात किंवा विड्याचे पान यात लवंग हमखास वापरण्यात येते. देवकुसुम, श्रीप्रसून, चंदनपुष्पक, वारिज अशी विविध पर्यायी नावे आयुर्वेदात लवंगाकरीता आले आहेत. लवंग कलिका स्वरुपात प्रयुक्त होते. वाळवून या बाजारात उपलब्ध होतात. औषधी प्रयोगार्थ लवंग आणि त्या पासून काढण्यात येणारे तेल उपयोगी आहे.\nही बातमी पण वाचा:- औषधी निर्माण – आयुर्वेदाची संपन्नता \nजेवणानंतर नित्य दिनचर्येमधे जेवणानंतर लवंग युक्त तांबूल सेवन मुख शुद्धीकर व लाळ स्वच्छ करणारे मुख दौर्गंध्यनाशक सांगितले आहे.\nलवंग रुचि उत्पन्न करणारे आहे. पाचन करणारे आहे. तीक्ष्ण तिखट कडू रसाचे असल्याने लालास्त्रावी ग्रंथींना उत्तेजित करणारे आहे. त्यामुळे लालास्त्राव जास्त होतो व मुखशुष्कता कमी होते. त्यामुळे तोंड वारंवार कोरडे पडत असेल व तहान लागत असेल तर लवंग चघळावी. उगीचच पाणी पिण्याची सवय नष्ट होते शिवाय अन्नाचे पाचन होते. सुगंधी असल्याने मुख दौर्गंध्य दूर होते. चिवट च्युइंगम माऊथ फ्रेशनर, ज्याला काहीही औषधीगुण नसतात, खाण्यापेक्षा लवंग घेणे जास्त फायदेशीर आहे.\nलवंग दंतरोग मुखरोग कण्ठरोगावर प्रभावी काम करते. त्यामुळे दात दुखत असेल, दात किडले असतील तर लवंगाच्या तेलाने भिजविलेला कापूस दुखऱ्या दातावर दाबून ठेवल्यास दंतकृमी नष्ट होतात व दात दुखणे बंद होते.\nपित्तामुळे जळजळ होणे मळमळ वांती होणे अशा त्रासावर लवंग चघळल्याने आराम पडतो. अर्थात हे सर्व त्रास आहार विहारातील चुकीच्या सवयीमुळे होतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वैद्याचा सल्ला अपेक्षित आहे. भूक न लागणे, अति व जड जेवण झाल्याने अजीर्ण होणे त्यामुळे पोट फुगल्याप्रमाणे वाटणे पोट दुखणे अशी लक्षणे उत्पन्न झाली असतील तर लवंग खावी.\nमळमळ वांती होणे अशा तक्रा��ीं करीता लवंग खूपच उपयोगी आहे. प्रवास करतांना काही जणांना असा त्रास होतो त्यावर लवंग चघळणे उत्तम उपाय आहे.\nप्रेगन्सीमधे मळमळ खाण्याची इच्छा न होणे किंवा अपचन असे त्रास जाणवत असल्यास लवंग चघळावी. लाळ शुद्ध होऊन वाढलेल्या पित्ताचे शमन होते व जेवण चांगले करता येते.\nकफविकार दमा या व्याधींवरील अनेक कल्पांमधे लवंगाचा वापर करण्यात येतो. कारण लवंग श्लेष्महर असल्याने संचित कफ बाहेर काढते व दुर्गंधी दूर करते.\nलवंग भाजून त्याचे धूपन घेणे कफ कमी करणारे वातावरणातील आर्द्रता कमी करणारे आहे. वर्षाऋतुमधे घर थंड ओलावा असलेले असते. अशावेळी गोवऱ्यां जाळून त्यावर लवंग ओवा गुग्गुळ अशा द्रव्यांचे धूपन वातावरण शुद्ध करते.लवंगाचे तेल डोकेदुखी सायनस मायग्रेन इ. व्याधीवर कपाळावर लावल्याने आराम पडतो.\nतेलाच्या तीव्र सुगंधाने चोंदलेले नाक मोकळे होते.\nउचकी येत असेल तर लवंग खाल्याने उचकी थांबते.\nआमवात सियाटिकासारख्या व्याधींवर लवंगाचे तेल लावून मालीश केल्यास तात्पुरता का होईना पण आराम पडतो. अर्थात या व्याधी आभ्यंतर दोषांनी होतात त्यामुळे बाह्य उपचार, आभ्यंतर औषधीसह सहाय्यक कार्य करतात.लवंगादि वटी अविपत्तिकर चूर्ण या औषधी कल्पांमधे वापरण्यात येणारी ही बहुगुणी एवढीशी लवंग. आहारात पदार्थामधे किंवा जेवणानंतर नक्की चघळावी.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleप्रबोधनकार ठाकरे यांनी समतावादी व सत्यशोधक विचारांचा पुरस्कार केला : शरद पवार\nNext article‘कुणाच्या आईने इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल’\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकर���ंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/vushwanathan-anand-thought-that-it-will-be-silver-only/", "date_download": "2020-09-28T22:12:43Z", "digest": "sha1:W5S2GJKGXHKPHKKQVEQNHKIRUPMYC5PQ", "length": 21230, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "विश्वनाथन आनंद यांना वाटले होते , \"रौप्यपदकावरच समाधान मानावे लागणार\" - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nविश्वनाथन आनंद यांना वाटले होते , “रौप्यपदकावरच समाधान मानावे लागणार”\nबुध्दिबळाचे (Chess) विश्वविजेतेपद म्हणता येईल अशा ऑलिम्पियाड (Chess Olympiad) स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी अतिशय नाट्यमयरित्या सुवर्णपदक जिंकले. जागतिक बुध्दिबळ नियंत्रण संस्था ‘फिडे’ने (Fide) ने रशियासोबत (Russia) भारताला (India) संयुक्त ���िजेते जाहीर केले. 163 देशांच्या सहभागातून भारतीय संघ अव्वल आला.\nभारताचा अंतिम फेरीतील विजय एवढा नाट्यमय आणि अविश्वसनीय होता की माजी विश्वविजेते ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद (Vishwanathan Anand) यांनासुध्दा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांना तर वाटले होते की आपल्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागणार.\nइंटरनेटद्वारे आॕनलाईन खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत निहाल सरीन व दिव्या देशमूख यांच्या डावादरम्यान सर्व्हर ठप्प पडल्याने त्यांचा मौल्यवान वेळ वाया गेला. त्यामुळे त्यांनी डाव गमावले आणि पहिल्या फेरीत रशियाला 3-3 बरोबरीत रोखलेल्या भारताने दुसरी फेरी 4.5- 1.5 अशी गमावली पण भारतीय चमूने अपील केले की निहाल व दिव्या यांचा पराभव तांत्रिक समस्येमुळे झाला आहे. दिव्या तर स्पष्टच विजयाच्या स्थितीत असताना समस्या आली. त्यामुळे निकालाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी भारताने फिडे कडे केली. परंतु उपांत्यपूर्व फेरीत भारताविरुध्दच अर्मेनियाचे असेच अपील ‘फिडे’ ने फेटाळून लावले होते त्यामुळे आशा नव्हतीच पण ‘फिडे’ने स्पर्धेचे तांत्रिक आयोजक चेस डॉट कॉम यांच्याकडून व बातम्यांद्वारे खात्री केली आणि खरोखरच इंटरानेट ठप्प पडल्याचे आढळून आल्याने भारत व रशियाला संयुक्त विजेते घोषीत केले.\nभारतीय संघाचे सदस्य असलेले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद या नाट्यमय क्षणांबद्दल म्हणाले की, फार नाट्यमय घटना घडल्या. मंगोलियाविरुध्दच्या लढतीतही अशीच सर्व्हरशी संपर्क तुटल्याची समस्या आली होती. आता दुसऱ्यांदा आणि अतिशय महत्त्वाच्या लढतीत पुन्हा तेच घडले. मला वाटले की आम्हाला फक्त रौप्यपदकच मिळणार म्हणून मी निराश झालो होतो. ते गृहीत धरुन मी निहाल व दिव्या यांना वाईट वाटून घेऊ नका असे लिहिलेसुध्दा होते. कारण अशा घटनांनी तरुण खेळाडू विचलीत होत असतात. त्यानंतर आमचे न खेळणारे कर्णधार श्रीनाथ यांच्याशीही मी बोललो आणि त्यांनी सांगितले की आपल्याकडून कोणतीही अडचण नाही आणि फिडे’कडून माहिती घेणे सुरू आहे. त्यानंतर निकालासाठी बराच वेळ वाट बघावी लागली. मला वाटत होते की, ते आम्हाला पुन्हा खेळायला सांगतील. किंवा दुसऱ्या फेरीचे डाव पुन्हा खेळायला लावतील किंवा कमीत कमी काही डाव तरी पुन्हा खेळायला लावतील. या समस्येवर हाच उपाय आहे असे मला वाटले होते त्यामुळे संयुक्त विजेतेपदाची मी कल्पनासुध्दा केलेली नव्हती. पण शेवटी दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने हाच निर्णय योग्य होता. हा फारच सुखद शेवट होता.”\nअर्थात ‘फिडे’ने घेतलेला भारताला संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय एकमताने नव्हताच.फिडेचे अध्यक्ष अर्कादी वोर्कोवीच हे रशियाचेच असल्याने ते अपिल पडताळणी समितीत नव्हतेच पण निर्णय होत नव्हता, एकमत होत नव्हते तेंव्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या अधिकारात भारत व रशियाला संयुक्त विजेते घोषीत केले. खरं तर भारतीय संघाला हा निकाल अपेक्षितच नव्हता म्हणून ते दुसऱ्या फेरीच्या तयारीला लागले होते त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.\nपहिल्या फेरीचे सर्वच्या सर्व सहा डाव बरोबरीत सुटले होते.\nतांत्रिक समस्यांबद्दल आनंद म्हणाले की, समोरासमोर खेळतानासुध्दा समस्या येत असतातच. पण आॕनलाईन खेळताना अशा अडचणी येणारच हे नक्की. आता याचा अनुभव जसा वाढत जाईल तसतसा यावर उपायही शोधला जाईल. सध्यातरी मात्र या समस्या मनस्तापच वाढवत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमहिलेच्या ‘आर्त’ हाकेला, नावाप्रमाणेच शेवटी ‘देवेंद्र’कडून माणुसकीची साद\nNext article‘ज्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो व नाइट लाइफमुळे फुलतो’; भाजपचा सेनेवर पलटवार\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/although-autonomous-colleges-are-governing-state-university/", "date_download": "2020-09-28T20:44:43Z", "digest": "sha1:Y3NCUGZ7OLCPKA6LV2DR5YT4N67LZDQO", "length": 30721, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "स्वायत्त असली, तरी महाविद्यालये विद्यापीठासह राज्य शासनाच्या कक्षेत - Marathi News | Although autonomous, colleges are in the governing state with the university | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\n“शेतकरी संकटात राहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्��ा 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nस्वायत्त असली, तरी महाविद्यालये विद्यापीठासह राज्य शासनाच्या कक्षेत\nमिठीबाई महाविद्यालयाच्या कॉलेजीयन महोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी होऊन काही विद्यार्थी जखमी झाले, काहींना रुग्णालयातही दाखल करावे लागले होते.\nस्वायत्त असली, तरी महाविद्यालये विद्यापीठासह राज्य शासनाच्या कक्षेत\nमुंबई : स्वायत्त महाविद्यालय असले, तरी मुंबई विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या नवीन विद्यापीठ कायद्याचे नियम, तसेच यूजीसीचे नियम पाळणे हे मुंबई व राज्यातील स्वायत्तताप्राप्त महाविद्यालयांना बंधनकारक आहे, असे स्पष्ट करत, याच संदर्भात मुंबई विद्यापीठाने मिठीबाई महाविद्यालयात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणासाठी मिठीबाई महाविद्यालयाला ताकीदवजा सूचनापत्र पाठविले आहे.\nयापुढे महाविद्यालयाने अशा कार्यक्रमांबाबत आवश्यक खबदरदारी घेऊन, त्यासंबंधी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि विद्यापीठानेही त्याचे सहनियंत्रण करावे, अशी सूचनापत्रात आहे.\nमिठीबाई महाविद्यालयाच्या कॉलेजीयन महोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी होऊन काही विद्यार्थी जखमी झाले, काहींना रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. दरम्यान, या प्रकरणी मुंबई विद्यापीठाकडे महाविद्यालयाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सत्यता पडताळणीसाठी कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी ३ सदस्यांची समितीही गठीत केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी महाविद���यालयाने काही गोष्टींची पूर्तता करणे आणि खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र, ती घेतली गेली नाही. कार्यक्रमाच्या आयोजनात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे विद्यापीठाकडून महाविद्यालयांकडे अहवालातील त्रुटींचा मुद्देनिहाय खुलासा मागविला होता. सोबतच स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा प्राप्त असला, तरी महाविद्यालयाला यूजीसीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याची ताकीदही दिली. स्वायत्त महाविद्यालयाला विद्यापीठाने ताकीद वजा नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या मनविसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.\nबहुतेक स्वायत्त महाविद्यालयांची असे वाटते की, विद्यापीठाच्या प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या अधिनियमापासून ते मुक्त आहे. राज्य सरकारच्या जानेवारी, २०१९च्या नवीन परिनियमानुसार विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयाला ताकीद देणारे सूचनापत्र पाठविले आहे. स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्य सरकारचा नियम आणि नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. विद्यापीठाच्या पत्रामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, स्वायत्त महाविद्यालये प्रशासनाशी संबंधित अधिकार, विद्यापीठ व राज्य सरकारच्या कक्षेतच येतात, अशी प्रतिक्रिया गांगुर्डे यांनी दिली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus : कोरोनाशी लढू या, स्वच्छतेची गुढी उभारू या\nCoronavirus : ...म्हणून जनता घरात थांबली; ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं 'पॉवर'फुल कारण\nCoronavirus : राज्यातील १५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले कोरोनामुक्त, लवकरच या रुग्णांना मिळणार डिस्चार्ज\n कस्तुरबा हॉस्पिटलच्या पाच डॉक्टरांना कोरोनाची लागण\nCoronavirus : २१ दिवसांचा लॉक डाऊन; जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड\n मुंबईकरांचा दिसला संयम; भाजीपाला घेण्यासाठी रांगेत उभे\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nठाकरे सरकारची रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'वेळ'\nCoronaVirus News : \"मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण��याचं करताहेत काम\"\n'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nदृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'\nझेन कथा - आत्ताचा ‘हा’ क्षण\nकोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन\nचंपारण ते वॉलमार्ट : भारतीय शेतकऱ्याचा प्रवास\nआजचा अग्रलेख : हे ‘अकाली’ घडलेले नाही\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेग���े'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2020-09-28T21:12:51Z", "digest": "sha1:MGF5ZYJ2ZXTAT44T2IP3CUJPERDY2NN2", "length": 7255, "nlines": 109, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सोयाबीन थालीपीठ – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nMarch 20, 2017 संजीव वेलणकर नाश्त्याचे पदार्थ, मराठमोळे पदार्थ\nसाहित्यः- गव्हाचे पीठ – १५० ग्रॅम, सोयाबीन पीठ – १२५ ग्रॅम, ज्वारीचे पीठ – १०० ग्रॅम, बेसन – १२५ ग्रॅम, कांदा – 1 (मध्यम आकाराचा), कोथिंबीर, लसूण – ४-५ पाकळया, जिरे – १/२ चमचा, हळद – १/४ च. चमचा, तिखट – १ चमचा, मीठ – चवीपुरते, तेल.\nकृतीः- सोयाबीन भाजून त्याची साल काढून पीठ करावे. कांदा, कोथिंबीर चिरून घ्यावे. सोयाबीन पीठ, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ व बेसन सर्व पीठ एकत्र करावे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, वाटलेला, लसूण, जिरे व हळद टाकून पीठ भिजवावे. तवा गरम करावा व त्यावर तेल टाकून पाण्याचा हाथ घेवून या पिठाचे गोल आकाराचे थालीपीठ थापावे तेल लावून भाजावे. दही सोबत सर्व्ह करावे\nटिप :- थालीपीठाचे सारण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असू नये साधारणतः थालीपीठ थापता येईल एवढे असावे. ज्वारीचे पीठ नसल्यास गव्हाचे पीठ दुप्पट प्रमाणात वापरावे. सोयाबीन पीठ, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ व बेसन सर्व पीठ एकत्र करावे व भाजून घ्यावे. अश्या पद्धतीने सुद्धा\nथालीपीठाची भाजणी तयार करून महिन्याभर साठवून ठेवता येते व अवशक्तेनुसार वापरता येते.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3", "date_download": "2020-09-28T23:07:41Z", "digest": "sha1:GGQGJSWG64B6FBK24T5ZMPAZ2XDNHAAB", "length": 10920, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्णला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्णला जोडलेली पाने\n← साचा:इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्ण\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:इंग्लिश क्रिकेट खेळाडू-अपूर्ण या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजॉन बेरी हॉब्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअँड्रु स्ट्रॉस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजे.टी. हर्न (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज गियरी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nशोफील्ड हे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज थॉम्पसन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइवार्ट अॅस्टील (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nग्रेम हिक (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअर्नेस्ट टिल्डेस्ली (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nगिल्बर्ट जेसप (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nटिच फ्रीमन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडेनिस कॉम्प्टन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम लॉकवूड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nटेड डेक्स्टर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबॉब विलिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nएरिक हॉलिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रँक टायसन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज डकवर्थ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमॉरिस टेट (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nनील रॅडफोर्ड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरे इलिंगवर्थ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडेरेक अंडरवूड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज लोहमान (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकॉलिन ब्लाइथ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमॉरिस क्रॉफ्ट (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहेडली व्हेरिटी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवॉल्टर हॅमंड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअॅलन लॅम्ब (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन एडरिच (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन फिलिप सॅकव्हिल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलेन हटन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबर्ट अ‍ॅपलयार्ड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमार्टिन मॉक्सॉन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपॉल जार्व्हिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमाइक स्मिथ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nटोनी लुईस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअँड्र्यू सँडहॅम (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमार्क बेन्सन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रँक फॉस्टर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज हर्न (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमिन पटेल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ली पार्कर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअॅलन मुल्लाली (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजरैंट जोन्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबॉब टेलर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम गिल्बर्ट ग्रेस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन गन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nआर्थर फील्डर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमॉरिस लेलँड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nएड गिडिन्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/nobody-compare-chhatrapati-shivaji-maharaj-says-former-mp-udayanraje-bhonsale-on-aaj-ke-shivaji-narendra-modi/", "date_download": "2020-09-28T21:59:07Z", "digest": "sha1:JV4FAV4RZK3NMDGLAS7DRCGCOPLY7NSF", "length": 27759, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मोदींची महाराजांशी तुलना!…बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजेंचा संताप | मोदींची महाराजांशी तुलना!...बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजेंचा संताप | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » Maharashtra » मोदींची महाराजांशी तुलना…बुद्धी गहाण ठेवली आहे का काय…बुद्धी गहाण ठेवली आहे का काय\n...बुद्धी गहाण ठेवली आहे का काय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 9 महिन्यांपूर्वी | By विजय केळकर\nसातारा: भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.\nगोयल नावाच्या कुण्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. वास्तविक या जगात महाराजांच्या उंचीपर्यंत कुणीही जाऊ शकणार नाही. एक युगपुरूष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे शिवाजीराजे. तुलना करणाऱ्या लोकांची बुद्धी गहाण ठेवली आहे का, असा सवाल करत तुलना करणाऱ्या या पुस्तकामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच या तुलनेमुळे वाईट वाटल्याचेही ते म्हणाले.\nआजच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.https://t.co/rjecCmGiJD pic.twitter.com/XgFYUDjgBt\n“एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो,” असं यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. “फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं यावेळी ते म्हणाले.\nआजपर्यंत प्रत्येकवेळेस लुडबूड करणारे लाेक असतात. त्यांचे नाव घ्यायचे नाही मला. वाईट एवढंच वाटतं की काही झालं तरी ब्लेम गेम केला जाताे. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलाे याचा सार्थ अभिमान आहे. मागच्या जन्मी माझ्याकडून चांगलं काम झालं असेल म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. मी हे माझं साैभाग्य माणताे. महाराजांचा वंशज म्हणून नावाचा दुरपयाेग केला नाही. राजेशाही गेल्यानंतर लाेकशाही आल्यानंतर आम्ही लाेकशाही मान्य केली. तुम्ही आम्ही बराेबर आहाेत ही संकल्पना चुकीची नाही. शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव संकल्पना आता कुठे गेली. असा प्रश्न देखील उदयनराजे यांनी उपस्थित केला.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nमोदी, शहांचं गोड कौतुक करत उदयनराजे अखेर भाजपमध्ये\nउदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.\nमुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी पाणी तुंबलं नाही तर फक्त 'साचलं' आहे\nमुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. गोरेगाव, मीरा रोड, लालबाग, परळ, या ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये पाणी महापौरांच्या नजरेतून केवळ ‘साचण्यास’ सुरूवात झाली आहे. अंधेरी, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याचं वृत्त आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणं देखील खराब हवामानामुळे थांबवण्यात आली आहेत. मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने एएनआयला ही माहिती दिली आहे.\nमहाराजांचे वंशज सुद्धा मराठीच असल्याचा गोयल यांना विसर; काय म्हटलं मराठी बाबत\nदिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.\nफडणवीसांनी देखील मोदींची तुलना महाराजांशी केली होती; सचिन सावंत यांनी ट्विट केला व्हिडिओ\n‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.\nछत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यात शिरकाव करत भाजपने मोदीं'चाच 'राजकीय' राज्याभिषेक केला\nदिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.\nकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक विजय झाला होता. मग शिवसेना पहिल्या दिवसापासून कुणाच्या इशाऱ्यावरुन वागत होती असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का असाही प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी विचारला.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमे�� मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/datsun-is-offering-discounts-up-to-54500-rupees-offers-applicable-till-30-september-2020/articleshow/78140621.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2020-09-28T21:07:17Z", "digest": "sha1:4QJSROPOSMZY75BZWY57PD6PYEFDQS4Q", "length": 13748, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n५४ हजारांच्या डिस्काउंटपर्यंत या जबरदस्त कार, जाणून घ्या डिटेल्स\nफेस्टिव्ह सीजनच्या आधी दॅटसन इंडिया (Datsun India) आपल्या सर्व प्रोडक्ट पोर्टफोलियोवर सप्टेंबर महिन्यात स्पेशल डिस्काउंट देत आहे. दॅटसनच्या लाइनअप मध्ये RediGo, Go आणि Go Plus कारचा समावेश आहे.\nनवी दिल्लीः फेस्टिव्ह सीजनच्या आधी दॅटसन इंडिया (Datsun India) आपल्या सर्व प्रोडक्ट पोर्टफोलियोवर सप्टेंबर महिन्यात स्पेशल डिस्काउंट देत आहे. दॅटसन कंपनी ग्राहकांना एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट, आणि कॉर्पोरेट यासारखे बेनिफिट्स देऊन आकर्षित करू शकतात. दॅटसनच्या लाइनअप मध्ये RediGo, Go आणि Go Plus कारचा समावेश आहे.\nवाचाः जबरदस्त इलेक्ट्रिक कार, ३ तासांत चार्ज होणार, ७० किलोमीटर धावणार\nDatsun RediGo वर २९ हजार ५०० रुपयांपर्यंत बेनिफिट्स\nही ऑफर लिमिटेड पीरियडसाठी आहे. हा स्टॉक संपेपर्यंत किंवा ३० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे. कार कंपनी आपल्या एन्ट्री लेवल हॅचबॅक Datsun RediGo वर एकूण २९ हजार ५०० रुपयांचे बेनेफिट्स ऑफर केले जात आहे. या ऑफर बुकिंग बेनिफिट्स आणि एक्सचेंज ऑफर आहे. यात अनुक्रमे ७५०० रुपये आणि १५ हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच कंपनी ७ हजारांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर देत आहे.\nवाचाः सर्वात वेगवान मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाईक येतेय, फुल चार्जिंगमध्ये ११० किमीची रेंज\nDatsun Go वर ५४ हजार ५०० रुपयांपर्यंत बेनिफिट्स\nदॅटसनची गो हॅचबॅक वर जबरदस्त ऑफर मिळत आहे. या महिन्यात कंपनी Datsun Go वर ५४ हजार ५०० रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. या बेनिफिट्समध्ये २० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बेनिफिट्सचा समावेश आहे. तसेच ७ हजार ५०० रुपयांपर्यंत बुकिंग बेनिफिट्स ऑफर केले जात आहे. कंपनी आपल्या या कारवर ७ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर करीत आहे.\nवाचाः Kia पासून Royal Enfield पर्यंत, भारतात या महिन्यात लाँच होणार कार-बाईक\nकंपनी आपल्या ७ सीटर गो प्लस वर ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत बेनेफिट्स देत आहे. यात १५ हजार रुपयांपर्यंत कॅश बेनिफिट्स आणि २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर करीत आहे. तसेच ७ हजार ५०० रुपयांपर्यंत बुकिंग बेनिफिट् सुद्धा दिला जात आहे. तसेच ७००० रुपयांची कॉर्पोरेट ऑफर दिली जात आहे.\nवाचाः लाँचआधीच समोर आली महिंद्राच्या थारची किंमत\nवाचाः २० मिनिटात चार्ज होणार, ४८० किलोमीटर धावणार, आली जबरदस्त कार, जाणून घ्या डिटेल्स\nवाचाः सनी लिओनीने खरेदी केली नवी कार, जाणून घ्या किंमत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nखरेदी न करताच घरी घेवून जा नवी Maruti Suzuki कार, या शह...\nमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आ...\nफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेच...\nदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी...\nरॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक झाली महाग, जाणून घ्या नवी किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हर��ध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:06:19Z", "digest": "sha1:DXZJ7XFIOSE5OZMTSL7HNQRZVN7RILQH", "length": 4047, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लार्स ऑन्सेगर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलार्स ऑन्सेगर (नॉर्वेजियन: Lars Onsager; २७ नोव्हेंबर, इ.स. १९०३, ओस्लो - ५ ऑक्टोबर, इ.स. १९७६, मायामी, फ्लोरिडा) हा एक नॉर्वेजियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या भौतिक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९६८ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\n१९२५ साली ओस्लोमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर १९२८ साली ऑन्सेगरने अमेरिकेला स्थानांतर केले. बॉल्टिमोरच्या जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठ व प्रॉव्हिडन्सच्या ब्राउन विद्यापीठामध्ये काही काळ शिकवल्यानंतर १९३३ साली ऑन्सेगरला येल विद्यापीठामध्ये शिकवण्याची व संशोधन करण्याची संधी मिळाली. तो १९७२ सालापर्यंत येल विद्यापीठामध्येच प्राध्यापक राहिला व त्याने अनेक संशोधन पत्रे प्रकाशित केली.\nLast edited on १२ सप्टेंबर २०१७, at ०४:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी ०४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक���त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/save-girl-child/", "date_download": "2020-09-28T22:23:12Z", "digest": "sha1:QH2UDQ4C44K2M7MEBQPYDCTEZTTXZ235", "length": 14295, "nlines": 117, "source_domain": "swayamprerit.in", "title": "कन्या वाचवा समाज जगवा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nकन्या वाचवा समाज जगवा\n” कन्या वाचवा समाज जगवा” कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरू होते .बाल हत्येचे पाप लागू नये म्हणून तिला दुधात बुडवून मारण्याचा दांभिकपणाही त्यात दाखवलेला आहे. चित्रपटात समाजात असणाऱ्या गोष्टीचे प्रतिबिंब दाखवले जाते.\nआज आपण जरी एकविसाव्या शतकाच्या, ग्लोबलायझेशनच्या गप्पा मारत असलो तरीही आपल्याकडच्या खेड्यापाड्यात मुलगी घरी जन्माला येणे हा अभिशाप समजला जातो. अशिक्षित, अडाणी लोक क्रूर पद्धतीने मुलींना मारतात असे म्हणताना जरी आपल्या पांढरपेशा मनावर ओरखडा उमटत असला तरी आपणही साळसूदपणे गर्भजलचिकित्सा करण्याला तीव्र विरोध तरी कुठे करतो स्त्रीभ्रूणहत्या हा कायद्याने गुन्हा आहे पण ज्या समाजात स्त्रीला आदिशक्ती, आदिमाया म्हणून पूजले जाते त्या समाजात मुळात हा कायदा करावा लागणं हेच मुळी समाजाच्या दुर्दैवाचा कडेलोट आह. कुठल्याही आईला स्वतःचे मुलं मुलगा असो की मुलगी याचा काहीच फरक पडत नाही. परंतु आपल्या समाजात आजही मुलगा असणं ही गौरवाची बाब समजली जाते. आता असलेल्या समाज मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने म्हणावा तसा सुरक्षित नाही, पण समाज तुमच्या आमच्यानीच बनतो ना स्त्रीभ्रूणहत्या हा कायद्याने गुन्हा आहे पण ज्या समाजात स्त्रीला आदिशक्ती, आदिमाया म्हणून पूजले जाते त्या समाजात मुळात हा कायदा करावा लागणं हेच मुळी समाजाच्या दुर्दैवाचा कडेलोट आह. कुठल्याही आईला स्वतःचे मुलं मुलगा असो की मुलगी याचा काहीच फरक पडत नाही. परंतु आपल्या समाजात आजही ��ुलगा असणं ही गौरवाची बाब समजली जाते. आता असलेल्या समाज मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने म्हणावा तसा सुरक्षित नाही, पण समाज तुमच्या आमच्यानीच बनतो ना पहिली मुलगी झाली की कितीही नाही म्हटलं तरी त्या आईच्या मनात मुलगा होण्याची आस असते कारण तो होणारा मुलगा तिला समाजात मानसन्मान आदर मिळवून देणारा असतो. परंतु मुलापेक्षा आई-वडिलांच्या भावना मुलीच जास्त चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतात. आईच्या पोटातून जन्म घेताना ती मुलगी सृजनशीलतेची स्वतःची क्षमता घेऊन जन्माला आलेली असते .”हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी” ही प्रत्येक तिची कहाणी असते. आपल्याकडे स्त्रियांना एक तर आदिमाया, आदिशक्ती मानून तिची पूजा केली जाते किंवा एखादी भोग्य वस्तू समजून तिच्या ही परस्पर तिचा व्यवहार केला जातो.कधी द्रौपदी बनून स्वतःच्याच पतीकडून तीद्यूतात हरली जाते, तर कधी सीता बनून रावणाच्या हातून सहीसलामत सुटून रामाच्या संशयाच्या अग्निकुंडात परीक्षा देते .कधी गांधारी बनवून धृतराष्ट्र सोबत उभा जन्म देवाने मानवाला दिलेल्या सर्वात सुंदर उपहाराचा म्हणजे डोळ्यांचा सर्वस्वी अव्हेर करून त्याची सेवा करत काढते. असे कितीतरी उदाहरणे देता येतील जे परत परत ओरडून हेच सांगताहेत की नको आहे आम्हाला देव पण पहिली मुलगी झाली की कितीही नाही म्हटलं तरी त्या आईच्या मनात मुलगा होण्याची आस असते कारण तो होणारा मुलगा तिला समाजात मानसन्मान आदर मिळवून देणारा असतो. परंतु मुलापेक्षा आई-वडिलांच्या भावना मुलीच जास्त चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतात. आईच्या पोटातून जन्म घेताना ती मुलगी सृजनशीलतेची स्वतःची क्षमता घेऊन जन्माला आलेली असते .”हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी” ही प्रत्येक तिची कहाणी असते. आपल्याकडे स्त्रियांना एक तर आदिमाया, आदिशक्ती मानून तिची पूजा केली जाते किंवा एखादी भोग्य वस्तू समजून तिच्या ही परस्पर तिचा व्यवहार केला जातो.कधी द्रौपदी बनून स्वतःच्याच पतीकडून तीद्यूतात हरली जाते, तर कधी सीता बनून रावणाच्या हातून सहीसलामत सुटून रामाच्या संशयाच्या अग्निकुंडात परीक्षा देते .कधी गांधारी बनवून धृतराष्ट्र सोबत उभा जन्म देवाने मानवाला दिलेल्या सर्वात सुंदर उपहाराचा म्हणजे डोळ्यांचा सर्वस्वी अव्हेर करून त्याची सेवा करत काढते. असे कितीतरी उदाहरणे देता येतील जे परत परत ओरडून हेच सांगताहेत की नको आहे आम्हाला देव पण देवाने दिलेले आयुष्य एक माणूस म्हणून मलाही जगू द्या. मला फक्त शरीरच नाही आहे तर मनही आहे. जरी मी शरीराने अबला असले तरी मनाने मी अनुरेणूहूनही सूक्ष्म व आभाळा होऊनही मोठी आहे. कल्पना करा की उद्या समाजात जर स्त्रियाच नसतील तर अशा समाजाची स्थिती काय होईल. सर्वात पहिले जर याच गतीने स्त्रीभ्रूणहत्या व्हायला लागली तर मनुष्यप्राण्याच्या वाढीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल .सर्वांना फक्त मुलगा हवा तर मग पुढे त्या मुलाचं भवितव्य काय असेलदेवाने दिलेले आयुष्य एक माणूस म्हणून मलाही जगू द्या. मला फक्त शरीरच नाही आहे तर मनही आहे. जरी मी शरीराने अबला असले तरी मनाने मी अनुरेणूहूनही सूक्ष्म व आभाळा होऊनही मोठी आहे. कल्पना करा की उद्या समाजात जर स्त्रियाच नसतील तर अशा समाजाची स्थिती काय होईल. सर्वात पहिले जर याच गतीने स्त्रीभ्रूणहत्या व्हायला लागली तर मनुष्यप्राण्याच्या वाढीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल .सर्वांना फक्त मुलगा हवा तर मग पुढे त्या मुलाचं भवितव्य काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मुलगा असो की मुलगी जन्माला आल्यानंतर दोघेही निरागस असतात .त्यांना मी मुलगा म्हणून माझ्यात काहीतरी विशेष आहे किंवा मी मुलगी आहे म्हणून माझ्यात काही कमी आहे याची जरासुद्धा कल्पना नसते. आपण मोठी माणसंच त्यांच्या मनात हे भरवत असतो.ओशो म्हणतात की मुलांना मोठे होईपर्यंत त्यांना त्यांचा धर्म सांगुच नये. कळू लागल्या नंतर त्यांचे त्यांनाच ठरवू द्यावं की ज्यांना कोणते ज्ञान पटतं, रूचतं .त्याप्रमाणेच आपण मुलांना लिंग श्रेष्ठत्व सांगू नये. म्हणजे निर्माण होणारी पुढची पिढी ही नितांतसुंदर , सुदृढ आणि निर्मळ समाजाचे रूप धारण करेल .कन्या ह्या समाजाला लाभलेले वरदान आहे. मुली जगल्या तर समाजाचं काही भवितव्य आहे ,कारण स्त्री व पुरुष अनादिकालापासून समाजाचे आधारस्तंभ आहेत. दोन्ही आधारस्तंभ तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्वतःच्या करंटेपणाने आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड का म्हणून मारून घ्यायची याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मुलगा असो की मुलगी जन्माला आल्यानंतर दोघेही निरागस असतात .त्यांना मी मुलगा म्हणून माझ्यात काहीतरी विशेष आहे किंवा मी मुलगी आहे म्हणून माझ्यात काही कमी आहे याची जरासुद्धा कल्पना नसते. आपण मोठी माणसंच त्यांच्या मनात हे भरवत असतो.ओशो म्हणतात की मुलांना मोठे होईपर्यंत त्यांना त्यांचा धर्म सांगुच नये. कळू लागल्या नंतर त्यांचे त्यांनाच ठरवू द्यावं की ज्यांना कोणते ज्ञान पटतं, रूचतं .त्याप्रमाणेच आपण मुलांना लिंग श्रेष्ठत्व सांगू नये. म्हणजे निर्माण होणारी पुढची पिढी ही नितांतसुंदर , सुदृढ आणि निर्मळ समाजाचे रूप धारण करेल .कन्या ह्या समाजाला लाभलेले वरदान आहे. मुली जगल्या तर समाजाचं काही भवितव्य आहे ,कारण स्त्री व पुरुष अनादिकालापासून समाजाचे आधारस्तंभ आहेत. दोन्ही आधारस्तंभ तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्वतःच्या करंटेपणाने आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड का म्हणून मारून घ्यायची मुली ह्या प्रत्येक आईवडिलांच्या मनातील हळवा कोपरा असतात .आपल्या मुलीवर प्रत्येक आईच प्रेम असतं, म्हणून तर आई आपल्या मुलीला म्हणते “तुला माहेर मिळावं म्हणून मी सासरी आले मुली ह्या प्रत्येक आईवडिलांच्या मनातील हळवा कोपरा असतात .आपल्या मुलीवर प्रत्येक आईच प्रेम असतं, म्हणून तर आई आपल्या मुलीला म्हणते “तुला माहेर मिळावं म्हणून मी सासरी आले त्यामुळे मुलींना वाचवणं ही आपल्या समाजाची नैतिक जबाबदारी आहे . समाजात मुलींचे असे स्थान निर्माण झाले पाहिजे की कुठल्याही मुलीच्या मनात कधीच येऊ नये “अगले जनम मोहे बिटिया ना किजो\nलेखिका :- कल्पना उबाळे\nPrevious Post: बाप्पा माझा ऑनलाइन\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/anti-hindus", "date_download": "2020-09-28T22:11:35Z", "digest": "sha1:U422QOWWOFRIE7RC55X6JD4M6GB7O3EF", "length": 21153, "nlines": 232, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हिंदु विराेधी - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > हिंदु विराेधी\nजात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते : संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)\nजात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते, असे मत सनदी अधिकारी श्री. संजय दीक्षित यांनी व्यक्त केले. Read more »\nतिरुपती बालाजी मंदिरात अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत पालट नाही : तिरुमला तिरुपति देवस्थानम्\nइथे अहिंदूंना श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून द्यावे लागते. देवस्थानम्’चे अध्यक्ष हे ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचे काका असल्याने ते जाणीवपूर्वक असे लिहून घेण्याचे टाळत आहेत, असे कुणी म्हटले तर चूक आहे का \nआंध्रप्रदेशमध्ये मंदिरांवरील वाढत्या आक्रमणांमुळे ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ‘#AndhraTemplesInDanger’ ट्रेंड\nविजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या, तसेच गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात आला.\nहनुमानाविषयी अयोग्य चित्रण करणार्‍या ‘चिप्पा ३’ या वेबसीरिजच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट\nचिप्पा ३’ या वेबसीरिजमध्ये हनुमानाविषयी अयोग्य पद्धतीचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी या वेबसिरीजच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून ‘या वेबसिरीजवर बंदी घालावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. Read more »\n‘UPSC Jihad’वर बंदी, तर ‘हिंदु आतंकवाद’ असे दाखवणार्‍या वाहिनींवर आक्षेप का नाही \nवाहिनीने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ‘आम्ही प्रक्षेपणाविषयीच्या सर्व नियमांचे पालन करण्यास सिद्ध आहोत; मात्र अन्य वाहिन्यांवरील ‘हिंदु आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद यांवरील कार्यक्रमांवर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही.\n‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीजमधील मालिकेत रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेमध्ये पालट करून हिंदु मुलीला नमाजपठण करतांना दाखवले\nरवींद्रनाथ टागोर यांच्या काबुलीवाला कथेमध्ये कुठेही नमाजपठण करणार्‍या हिंदु मुलीचा उल्लेख नाही, तरीही निर्मात्याने जाणीवपूर्वक हा प्रसंग मालिकेत घातला आहे \nवर्ष २०२१ मधील जनगणनेमध्ये आदिवासींनी स्वतःचा धर्म ‘हिंदु’ सांगू नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी आणि साम्यवादी यांचा दबाव\nख्रिस्ती मिशनरी आणि साम्यवादी यांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा आदिवासींचा अशा प्रकारे बुद्धीभेद करणार्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे आदिवासींचा अशा प्रकारे बुद्धीभेद करणार्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे \n(म्हणे) ‘हिंदूंच्या धार्मिक पुस्तकाचा ‘टॉयलेट पेपर’ म्हणून वापर करण्यात काहीही चूक नाही \nपोलिसांनी म्हटले ‘हिंदु देवतांचा अवमान करण्याविषयी महिला पत्रकाराच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीविषयी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. या व्हिडिओमध्ये आम्हाला अयोग्य काहीच वाटले नाही.’\nहिंदु धर्मविरोधी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट\nसध्या ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आघात करण्यात येत आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदु धर्माचे बलस्थान असणार्‍या आश्रम व्यवस्थेची मानहानी केली आहे. Read more »\n‘फेसबूक’कडून सनातन संस्थेची ५ ‘फेसबूक’ पाने आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी\nफेसबूकचा हा हिंदुद्वेषच होय आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्याऐवजी हिंदु धर्म��चा शास्त्रीय भाषेत प्रसार करणार्‍या सनातन संस्थेच्या लिखाणाला ‘आक्षेपार्ह’ ठरवणे, हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होय आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्याऐवजी हिंदु धर्माचा शास्त्रीय भाषेत प्रसार करणार्‍या सनातन संस्थेच्या लिखाणाला ‘आक्षेपार्ह’ ठरवणे, हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होय \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1394/", "date_download": "2020-09-28T21:17:48Z", "digest": "sha1:NECOE4ZRBJIZZV72DGFE4ECIYRLGKYPZ", "length": 15125, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "जालना जिल्ह्यात आठ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रु���्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nजालना जिल्ह्यात आठ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह\nजालना दि. 14 :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील मोदीखाना परिसरातील 3, जामवाडी ता. जालना येथील -1, नानसी ता. मंठा येथील -8, केंधळी ता. मंठा येथील – 2, वैद्यवडगांव ता. मंठा येथील -1, असे एकुण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 14 जुन 2020 रोजी 8 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये जालना शहरातील नानक निवास येथील 3, विकास कॉलनी रामनगर परिसरातील 1, अलंकार टॉकीज परिसरातील 1, विठ्ठल रुक्मीणी लोधी मोहल्ला परिसरातील 1, सोनक पिंपळगांव ता. अंबड येथील 2, असे एकुण 8 व्यक्तींचा समावेश आहे.\nजिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण – 3372 असुन सध्या रुग्णालयात -99, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1278, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 89, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3821, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 8 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -277, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3441, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -99, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1171,\n14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 8, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 1074, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -84, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -515, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 99, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -25, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-15, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -165, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 96, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -08, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8125, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे.\nकोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 515 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 39, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-14, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-33, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -193, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद- 06,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -07, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड – 34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –04, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -23, मॉडेल स्कुल मंठा-03,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 04, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11, ज्ञानसागरविद्यालय जाफ्राबाद -22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र. 2 भोकरदन – 06. आयटीआय कॉलेज जाफ्राबाद – 58 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 800 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\n← नांदेडकरांना दिलासा,नऊ व्यक्ती कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी\nलॉकडाऊनच्या काळात ४७७ सायबर गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक →\nऔरंगाबादेत २२६ नवे कोरोनाबाधित,७ बाधितांचा मृत्यू\nआरोग्य विद्यापीठात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व पदव्युत्तर संस्था सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करा\nकोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्��दर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93/oaZd-R.html", "date_download": "2020-09-28T22:33:31Z", "digest": "sha1:UBH26IN5DANQBWCBLIWY7IJH7X62OAHE", "length": 8584, "nlines": 42, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा...बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा पणन मंत्र्यांच्या सूचना - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा...बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा पणन मंत्र्यांच्या सूचना\nApril 7, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा...बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा पणन मंत्र्यांच्या सूचना\nमुंबई, - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई आणि पुणे बाजार समितीच्या आवारात निर्जंतुकीकरण करून, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. त्याच धर्तीवर इतर बाजार समितीने सुद्धा आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून अन्नधान्य, भाजीपाला,फळे यांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा आशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेंच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची सहकार मत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.\nश्री. पाटील म्हणाले, बाजार समिती कामकाज सुरू ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन कामकाज सुरू ठेवावे. बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि सॅनिटायझरचाही वापर करावा.\nशेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून निघाल्यापासून ते बाजार समिती मध्ये येईपर्यत आवश्यक ती जबाबदारी घ्यावी, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्रास होता काम नये, याची सर्व जबाबदारी बाजार समितीने घ्यावी, असेही श्री. पाटील यांनी यावेळी संगितले.\nसहकार व पणन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी कोरोना या आपत्कालीन परस्थितीमध्ये मानवतेच्या दृष्टीने सहकार्य करणे आवश्यक असून कोणीही मुख्यालय सोडू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या.\nसर्व विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना संपर्क साधून त्यांना शेतकरी उत्पादक गट उत्पादक कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न कारावे त्यामुळे ग्राहक घराबाहेर येणार नाहीत आणि गर्दीही होणार नाही. असेहीश्री. पाटील यांनी यावेळी संगितले.\nसद्यस्थितीत सांगली बाजारसमितीमध्ये हळदीचे सौदे बंद असून हे पूर्वरत करण्यासाठी धुळे बाजारसमितीने जी टोकन पद्धत राबवली आहेत त्या धरतीवर त्वरित कामकाज सुरू करण्यात यावे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेऊन कामकाज करावे आशा सूचनाही यावेळी केल्या.\nबैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन संचालक सुनील पवार, मुबई बाजार समितीचे प्रशासक अनिल चव्हाण, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख, उपसंचालक श्री. टीकोळे,सरव्यवस्थापक दीपक शिंदे, सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव संतोष पाटील, विशेष कार्य अधिकारी अविनाश देशपांडे संबंधित अधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80---%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/FL5y2G.html", "date_download": "2020-09-28T20:46:57Z", "digest": "sha1:BLXVL5KJVCQGX5D5TONVFQMPS6SY3JKF", "length": 6103, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "ब्लॅकस्टोन कंपनीने राज्यात जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nब्लॅकस्टोन कंपनीने राज्यात जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री\nMarch 5, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nब्लॅकस्टोन कंपनीने राज्यात जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री\nमुंबई, : राज्यशासन जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. त्यामुळे जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ब्लॅकस्टोन कंपनीचे राज्यशासन स्वागत करीत असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nवित्तीय सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित ब्लॅकस्टोन कंपनीचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेऊन कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. जनतेसाठी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि लवचिकतेने निर्णय घेत असलेल्या सरकारचा आपण प्रथमच अनुभव घेत असून तो प्रभावित करणारा असल्याचे ते म्हणाले.\nयावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, संबंधित सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य ठिकाण असून राज्यात उद्योग क्षेत्राबरोबरच गृहनिर्माण, पर्यटन, शेती अशा विविध क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठा वाव आहे. उद्योग क्षेत्रात आता शासनाबरोबर खाजगी गुंतवणूकदारांनाही सहभागी करून घेतले जात आहे. मुंबईसारख्या शहरात कामाठीपुरा, धारावी, बीडीडी चाळी अशा भागांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रातही विकासाची मोठी संधी असून जागतिक स्तरावर महत्वाच्या असणाऱ्या आणखी कोणत्या बाबी आहेत, ज्यावर राज्यशासन नागरिकांसाठी काम करू शकेल याचाही अभ्यास करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ज्या क्षेत्रात ब्लॅकस्टोन कंपनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असेल त्या विभागांच्या सचिवांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/chandrakant-patil-will-end-pawars-politics/", "date_download": "2020-09-28T22:19:12Z", "digest": "sha1:B3UEUO6BZFYABUSD5PKF2OTUWTJQFJXJ", "length": 10576, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "'राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील - News Live Marathi", "raw_content": "\n‘राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील\nNewslive मराठी – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महराष्ट्रातून उध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे.ते अकलूज येथे बोलत होते.\n‘मोजक्या खासदारांच्या जीवावर देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि केंद्रीय राजकारणात लुडबूड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे राजकारण संपवणार. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला संपवणार,’ असे पाटील यांनी म्हटले.\n‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार\nबारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री\nNewsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nसंजय दत्त अ���ानक परदेशात रवाना, पत्नी मान्यताही सोबत\nअभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. 11 ऑगस्ट रोजी संजय दत्तला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीचा पहिली टप्पा पूर्ण केला. आता संजय दत्त आपल्या पत्नीसह परदेशात रवाना झाला आहे. फुप्फुसाचा कर्करोगावर मुंबईत उपचार घेतल्यानंतर संजय दत्त आपल्या पत्नीसह दुबईला रवाना झाला आहे. संजूबाबाच्या प्रकृतीसाठी बॉलिवूडमधील कलाकार आणि त्याचे […]\nमी काय गुन्हा केला- एकनाथ खडसे\nNewslive मराठी- एकनाथ खडसेंना मंत्रीमंडळामधून का बाहेर केलं नाथाभाऊ गप्प का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. याला एकनाथ खडसेंनी उत्तर दिले. जयंत पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांनी प्रश्न विचारणे स्वभाविक आहे. नाथाभाऊ गप्प का, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही. मी पण उत्तर शोधतो आहे. मी असा काय गुन्हा केला की मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर […]\nआमदार चंद्रकांत पाटील अडचणीत\nNewsliveमराठी – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात माहिती लपविल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तपास करून कोथरूड पोलिसांनी १६ सप्टेंबपर्यंत अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत कोथरूड परिसरातील रहिवासी डॉ. अभिषेक हरदास यांनी न्यायालयात […]\nपुण्यात ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ सुरू\nआंबेडकरांना विरोध नको म्हणून बसपाची माघार\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून य��वतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\n५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधानाना देशाचे संरक्षण करण्यात अपयश- शरद पवार\nएकाच दिवसात भारतात कोरोनाचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले\nकालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आत्ता उत्तर देतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2012/03/08/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:14:17Z", "digest": "sha1:KC7UGUEJHF7XDOQ5OEWRJLIQVMTAWIC2", "length": 21989, "nlines": 111, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "कानामागून आला आणि तिखट झाला… – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nकानामागून आला आणि तिखट झाला…\nहे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग हा शब्द जोडू शकता. ज्यावेळी जो संदर्भ महत्त्वाचा वाटेल, ते युग तुमच्यासाठी आहे, असं खुशाल समजा… पुन्हा एक सोय अशी की तुम्हाला कोणी असा रेफरन्स दिल्यावर कशावरून हे विज्ञान युग किंवा तंत्रज्ञान युग किंवा जाहिरात युग असं विचारत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या युगाचं असं नामकरण केल्यानंतर त्याचा प्रतिवाद करण्याच्या फारसं कुणी फंदात पडत नाही.\n(कृषिवल, मंगळवार, दि. 5 मार्च 2012)\nआपल्याकडे मोबाइल म्हणजे अवघड मराठीमध्ये भ्रमणध्वनी वापरायला सुरूवात झाली, ती १९९७-९८ च्या सुमारास… तशी कागदोपत्री सुरूवात तर १५ ऑगस्ट १९९५ ची आहे. १५ ऑगस्ट १९९५ ला दिल्लीमध्ये बिगर व्यावसायिक तत्त्वावर मोबाईल सेवेची सुरुवात झाली. पण, मोबाईल फोन राजधानीच्या कक्षा ओलांडून मुंबई- पुणे-नाशिकसारख्या ठिकाणी पोहोचायलाही तब्बल पाचेक वर्षे सहजच गेली. ऑगस्ट १९९५ ही सरकारी त���रीख असली तरी नव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मोबाईल युग सुरू झालं असं म्हणावं लागतं. म्हणजे २०००- २००१ पासून… पण तेव्हाही इनकमिंगसाठी कॉल पैसे मोजावे लागत. त्यावेळी अनेक मोठे समजले जाणारे लोकही (म्हणजे फक्त त्यांच्याकडे मोबाईल असायचा म्हणून ते मोठे) इनकमिंग कॉल पाहून मग लँडलाईनवरून रिप्लाय करताना दिसायचे. तसं हे मोबाईल पुराण म्हणजे ‘नमनाला घडाभर तेल’ असलेलं बरंच लांबलंय. ही मोबाइलची चर्चा आज एवढ्यासाठीच की उण्यापुर्‍या फक्त दहा वर्षात कानामागून आलेल्या आणि तिखट झालेल्या मोबाइलने आज बराच मोठा पल्ला गाठलाय. आज ३जीच्या जमान्यात २जी आणि १जी तर अश्मयुगीन वाटावे इतके जुने झालेत. विटकरीसारखे जड असलेले मोबाईल तर आता वस्तू संग्रहालयात ठेवावेत असे दुर्मिळ झालेत. कधीतरी फॉरवर्डस् मेलमधून मोबाइलमध्ये होत असलेल्या स्थित्यंतराचे फोटो पाहायला मिळालं की इतिहासात हरवल्यासारखं वाटतं. तसं पाहिलं तर, मोबाईलचा आपल्याकडचा इतिहास हा फक्त दहा ते बारा वर्षांचा… मोबाईलच्या आतापर्यंतच्या तिन्ही जनरेशन्स या दहा- बारा वर्षातल्याच आहेत.\nया तीन जनरेशन्सपलिकडेही एक मोठी अचिव्हमेंट मोबाईल फोननी केलीय, ती म्हणजे सर्व प्रकारच्या संपर्क आणि संज्ञापन माध्यमांच्या एकत्रीकरणाची… मोबाइलवर फक्त एखाद्याशी बोलता यावं, कधीही कुठेही अशीच तुम्ही अपेक्षा बाळगत असाल, तर आताच्या युगात जगण्यासाठी तुम्ही लायकच नाहीत, अशी आजची पिढी नक्कीच म्हणेल. म्हणजे, तुमची इच्छा असो वा नसो, आज मोबाइलमध्ये चांगल्या पिक्सेलचा कॅमेरा, चांगल्या क्वॉलिटीचा व्हिडिओ प्लेअर, म्युझिक प्लेअर, रेडिओ, वेगवेगळ्या थ्रीडी गेम्स आणि इंटरनेट… त्यातही महत्त्वाचं म्हणजे फेसबुक आणि ट्वीटर तर अगदी जीवनावश्यक म्हणता येईल, एवढं महत्त्वाचं… असतंच असतं. अगदी अलिकडे आलेल्या एका सर्वेक्षणानेही यावर शिक्कामोर्तब केलंय. म्हणजे आपल्याकडे भारतात, मोबाईल फोननी टीव्हीसारख्या सशक्त माध्यमांवरही मात केलीय. अगदी आकडेवारीच्या भाषेत सांगायचं तर एकूण मोबाइलधारकांपैकी मोबाइलवर इंटरनेट अक्सेस करणार्‍यांचं प्रमाण मोठं आहे.\nइनमोबी या मोबाईल अँड नेटवर्क कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जेवढा वेळ आपण मोबाइलचा वापर करतो, त्यापैकी ३३ टक्के वेळ हा इंटरनेट अक्सेस करण्यासाठी देतो. या वेळा��े टीव्हीवरही मात केलीय. कारण टीव्हीवरचे बहुतेक सर्व कार्यक्रम आता आपल्या हातातल्या मोबाइलवरही उपलब्ध झालेत. मग हवा कशाला लंबाचौडा टीव्ही सेट, त्यासाठी पुन्हा केबल वाल्याची कटकट आणि बरंच काही, या बरंच काहीमध्ये वेळ सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण, तुम्हाला टीव्ही पाहायचा असेल तर तुम्ही घरी किंवा कार्यालयात असणं गरजेचं आहे. त्यासाठी संबंधित कार्यक्रमाच्या वेळेत तुम्ही या दोन्हीपैकी एका ठिकाणी असणं तर अत्यावश्यकच. त्यातही कार्यालयात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे टीव्ही पाहता येणार नाही, म्हणजे मग घर हा एकच पर्याय उरतो. टीव्हीच्या नेमक्या याच त्रुटीवर मोबाईलने मात केलीय. मोबाईलवर तुम्ही टीव्हीवरील तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचा आस्वाद कधीही, कुठेही घेऊ शकता. मोबाईल आणि इंटरनेट यांच्या समन्वयामुळेच हे शक्य झालंय. इनमोबी या मोबाईल अँड नेटवर्क कंपनीने तब्बल जगातल्या वेगवेगळ्या देशात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती संकलीत केलीय. आपल्या भारतातही त्यांनी त्यासाठी सर्वेक्षण केलं. भारतात मोबाइलच्या प्रसाराचे निष्कर्ष पाहून थक्क व्हायला होतं.\nभारतातील मोबाइलधारक दिवसभरातले तब्बल ९४ मिनिटे इंटरनेटसाठी वापरतात, यामध्ये मोबाइलवर बोलण्याचा तसंच एसएमएस करण्याचा वेळ समाविष्ट केलेला नाहीय. म्हणजे फक्त इंटरनेटसाठी मोबाइल किंवा मोबाइलवर इंटरनेट अक्सेस करणार्‍यांचीच ही आकडेवारी आहे. फक्त इंटरनेटच नाही, तर करमणुकीसाठीही टीव्हीऐवजी मोबाइलवर विसंबून राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. पुन्हा आकडेवारीच आपल्या मदतीला येते. करमणुकीसाठी किंवा मनोरंजनासाठी मोबाइल वापरणा-‍यांनी टीव्हीला धोबीपछाड दिलाय. टीव्हीच्या साहाय्याने मनोरंजनाची गरज भागवणारे फक्त २६ टक्के आहेत तर मोबाईलवर मनोरंजनाची आणि करमणुकीची साधने अक्सेस करून आपली गरज भागवणार्‍यांचं प्रमाण टीव्हीपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे ४१ टक्के आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी २० टक्के लोक टीव्हीवर विसंबून राहतात तर मोबाइल फोन हाताशी असल्यामुळे त्या माध्यमातून हवी ती माहिती मिळवणारे ५८ टक्के आहेत आणि कम्युनिकेशन म्हणजे खरं तर, त्यासाठीच मोबाइलचा जन्म झालाय. त्यामध्ये अर्थातच मोबाइलने या क्षेत्रातील आपले प्रतिस्पर्धी असलेल्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपलाही मागे टाकलंय. डेस्कटॉपच्या माध्यमातून इ-मेल किंवा इंटरनेट टेलिफोनीच्या माध्यमातून संपर्क करण्यापेक्षा मोबाइलवरुन डायल करून किंवा एसएमएस करून किंवा अधिक विस्तृत असेल तर थेट इ-मेल करून एकमेकांपर्यंत माहिती पोहोचवणारे आहेत तब्बल ७२ टक्के आणि डेस्कटॉपच्या बाबतीत हा आकडा आहे फक्त १६ टक्के… फार कशाला इंटरनेट शॉपिंग अलिकडे चांगलं वाढलंय, पण मोबाइलने त्यालाही इथे धोबीपछाड दिलाय. डेस्कटॉप, लॅपटॉपच्या साहाय्याने शॉपिंग करणार्‍यांचं प्रमाण आहे १९ टक्के तर मोबाइलवरुन शॉपिंग करणारे आहेत, तब्बल २७ टक्के… कानामागून आला आणि तिखट झाला म्हणजे काय, याचा नेमका अर्थ इथे लागतो. अर्थातच, ही सर्व आकडेवारी व्यावसायिक म्हणजे धंद्याच्या हिशेबाने तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे या माहितीचा व्यावसायिक वापर होणार हे निश्‍चितच आहे, या माहितीवर या क्षेत्रात नव्याने किती गुंतवणूक येणार हे ठरवलं जाईल. म्हणूनच ही आकडेवारी एकाच कंपनीने जागतिक सर्वेक्षणातून तयार केली असली तरी सरसकटपणे दुर्लक्षून चालणार नाही. कारण, गुंतवणूकदार कधी अर्धवट माहितीवर पैसा गुंतवत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी तर असणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. सध्याचं युग हे मोबाइल युग आहे, हे सुरुवातीला सांगितलं आणि सुरुवातीला त्याच्या भारतात रुजू होण्यापासूनचा धांडोळा घेतला तो यासाठी, म्हणजे आता टीव्ही की मोबाइल यामध्ये सरस कोण असं विचाराल तर मोबाइल असंच उत्तर द्यावं लागेल…\nPublished by मेघराज पाटील\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2020-09-28T23:03:51Z", "digest": "sha1:NZV5YDNQZC4JG3TRIGOUJNQD2SV264JA", "length": 4469, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ५९१ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ५९१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ६ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/what-riots-were-being-planned-by-the-bjp-using-weapons/", "date_download": "2020-09-28T22:35:00Z", "digest": "sha1:6HIU3RZMJCWYLRJ4YNAI6RP3JWRH7T7O", "length": 12046, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शस्त्रे वापरून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या?.... - News Live Marathi", "raw_content": "\nशस्त्रे वापरून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या\nNewslive मराठी- डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा आज जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आहेत.\nयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हे शस्त्रे वापरून भारतीय जनता पार्टी ला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. असे जयंत पाटिल म्हणाले .\nहे पहा भाजपाचे पार्टी विद डिफ्रन्स..\nडोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा आज जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आहेत. pic.twitter.com/bl9curzxbN\nदरम्यान, भाजपाचे पदाधिकारीच जर अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत असे दिसते. येणाऱ्या काळात भाजपा कशाप्रकारे राज्य सांभाळणार आहे हेच यातून पाहायला मिळतं आहे. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे .\nTagged जयंत पाटील, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस\nश्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे\nकोरोनामुळे पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य व���यवस्थेला सर्वजण दोष देत आहेत. आता कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेडवर लक्षणं नसलेल्यानं दिली नाही पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण […]\nस्वतंत्रदिनानिम्मित श्री विठ्ठल-रुक्मिनि नटले तिरंग्यात\nNewsliveमराठी – देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती व कामिनी या फुलांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा सजवण्यात आला आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती […]\nदहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू\nNewslive मराठी– पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शहिद झाले. दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरपांगरा गावचे नितीन शिवाजी राठोड हेदेखील या हल्ल्यात शहीद झालेत. नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन, मुलगी जीविका, आई सावित्रीबाई राठोड, वडील शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण आणि दोन बहिणी […]\nहार्दिक पांड्यानंतर आता रणवीर सिंह ट्रोल\nमागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे….\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nग्रामीण भागात घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nआमदार भालकेंना अटकपूर्व जामीन मंजूर\nमी बाहेरचा नाही, पुण्याचाच आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/05/blog-post_31.html", "date_download": "2020-09-28T22:20:24Z", "digest": "sha1:N3D4PRDWMT254KDM22ZQFBSEBOEWXLJ6", "length": 16602, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "आर्थिक बिकट स्थिती, मोदी २.० पुढील आव्हान - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Research Articles आर्थिक बिकट स्थिती, मोदी २.० पुढील आव्हान\nआर्थिक बिकट स्थिती, मोदी २.० पुढील आव्हान\nकेंद्रात पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता मिळविल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अमित शहांचा देखील समावेश झाला आहे. सोबतीला राजनाथ सिंग, नितीन गडकरी, निर्मला सितारामन, रविशंकर प्रसाद यांच्या सारखे दिग्गज असले तरी माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची जागा कोण भरुन काढणार, हे महत्त्वाचे आहे. कारण आर्थिक क्षेत्रातील बिकट स्थिती हे नव्या सरकारपुढील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. सरकारपुढे जी आव्हाने आहेेत, त्यात रोजगार निर्मिती हे प्रमुख आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार बेरोजगारीचा दर ६.१० टक्के झाला आहे. याचा अर्थ, १३० कोटी लोकसंख्येत ७.८० कोटी बेरोजगार आहेत. हा ४५ वर्षांतील उच्चांक आहे. औद्योगिक मंदीत त्यांना रोजगार देणे, हे सर्वात मोठे आव्हान असेल. सरकारी बँकांच्या कर्जवसुलीत ढिलाई केल्यामुळे थकीत कर्ज ९.५० लाख कोटीवर पोहोचले आहे. सार्वजनिक उद्योगांना आर्थिक मदत देणे व थकीत कर्ज वसूल करणे, हे देखील सरकारसाठी आव्हान असेल. या पार्श्‍वभूमीवर मोदी २.० कडून आता आर्थिक शिस्तीसह वेगवान धोरण अंमलबजावणीची अपेक्षा आहे.\nइंधन दरवाढीचा फटका बसणार\nनिवडणुका संपल्या, नवे सरकार आले, पंतप्रधानांसह मंत्रिमंडळ सदस्यांचा शपथविधीही उरकला. आता देशापुढील मूळ प्रश्‍नांकडे वळण्याची वेळ आली आहे. गत पाच वर्षांत मोदी सरकारने काही तरी नवे करून दाखविताना अर्थव्यवस्थेच्या मुळावर अनवधानाने आघात केले आहेत. नोटाबंदीचा निर्णयही आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरला ही वस्तूस्थिती लपून राहिलेली नाही. याचे चांगले व वाईट परिणाम देशाने अनुभवले आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे इंधन दरवाढ, कारण निवडणूक काळात दोन-तिन महिने काहीसे कमी झालेले पेट्रोल व डिझेलचे दर निवडणुकीनंतर वाढायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने भारताला इराणहून तेल आयात करण्यासाठी दिलेली सवलत काढून घेतल्याने आयातीतील ही तूट कोणत्या देशाकडून भरून काढायची हा प्रश्‍न निकाली काढणे गरजेचे आहे. कारण, इराण आपल्याला भारतीय चलनात तेल निर्यात करीत होता. आता इराणऐवजी अन्य देशांकडून तेल आयात करायचे म्हणजे त्यांना डॉलर्सच्या स्वरूपात पेमेंट करावे लागणार आहे. त्याचाही मोठा फटका बसणार आहे.\nअमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध घातक\nअमेरिका व चीन यांच्यात छेडल्या गेलेल्या व्यापार युध्दाची झळ भारताला बसणारच आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. याचे पडसाद गुरुवारी आशियातील बाजारात पहालयला मिळाले. व्यापार युध्दाच्या भितीमुळे भारत वगळता जवळपास सर्वच देशांचे बाजार गडगडले. अमेरिकेने चीनविरुद्ध लावलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल, याची घोषणा केलेली नसली तरी या विरोधात चीनने आक्रमक भुमिका घेतली आहे. अमेरिकेला होणार्‍या निर्यातीवर चीनने बंधने आणल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसतील. हे एक संकट काय कमी होते म्हणून, युरोपातील राजकीय व आर्थिक स्थितीमुळेही मंदीच्या भीतीत भर पडली आहे. युरोपीय संघाने लागू केलेल्या काटकसरीच्या नियमांना इटलीने हरताळ फासल्याने युरोपीय संघाकडून इटलीवर ३.३ अब्ज डॉलरचे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपीय अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. यात भारतिय अर्थव्यवस्थेचीही होरपळ होवू शकते. व्यापार युध्दामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदविण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात २०१८ मधील ६.६ टक्के विकास दर आणि २०१९ मधील आणखी घट पाहता चीनचा विकास दर ६.३ पर्यंत घसरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थ���च्या वाढीचा दर २०१८-१९ मध्ये ७.४ टक्के आणि पुढील आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ७.६ टक्के असेल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. हाच एक मोठा दिलासा आहे. मात्र त्या दृष्टीने आश्‍वासक पाऊले टाकणे गरजेचे आहे.\nगुंतवणुकीची स्थिती सुधारण्याची अपेक्षा\nदेशातील सर्वात मोठा व वादा विषय असलेल्या स्विस बँकामधील काळ्यापैशाच्या बाबतीतही शुभसंकेत मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच स्विस बँकांनी त्यांच्या भारतीय खातेदारांची यादी सोपविली. गेल्या आठवड्यात १२ जणांची नावे आणि त्यांची माहिती या बँकांनी भारताला दिली असून या व्यक्तींना नोटीसाही पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे हा विषय निकाली काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक सुरुवात झाली आहे, असे मानल्या ते चुकीचे ठरणार नाही. या सर्व गडबडीत अर्थ खाते कोणाकडे जाते, हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. कारण गेल्या सरकारमध्ये तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटलींनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. आता प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मंत्रीपद न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या सारखीच दुरदृष्टी असलेल्या अर्थमंत्रीची देशाला गरज आहे. जेटलींच्या अनुपस्थितीत पियूष गोयल यांनी ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळली होती. त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीकरिता फेब्रुवारीमध्ये हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. परिणामी, चालू २०१९-२० आर्थिक वर्षांचा परिपूर्ण अर्थसंकल्प नवे सरकार येत्या जुलैमध्ये संसदेत सादर करण्याची शक्यता आहे. येणार्‍या अर्थसंकल्पात कंपनी कर कमी करण्यासह किमान पर्यायी कर रद्द करण्याची मागणी ‘फिक्की’ या देशव्यापी उद्योग संघटनेने केली आहे. देशातील गुंतवणुकीची स्थिती सुधारण्यासाठी ही पावले उचलण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. हे शिवधणुष्य माजी संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्या अभ्यासू व कडक शिस्तीच्या असल्याने रुळावरुन घसरणारी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणून विकासाकडे घोडदौड करत आर्थिक क्षेत्रातील बिकट स्थिती मोडून काढण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1260/", "date_download": "2020-09-28T22:43:12Z", "digest": "sha1:Q6WUMJUJBNYFZHGEEPYJ7H7E5RGP46XL", "length": 23373, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nआरोग्य पुणे महाराष्ट्र मुंबई\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nहिंजवडी येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ\nपुणे दि ११: कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nपुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन हस्तांतरण पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.\nउपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील लोकार्पण सोहळ्यास शुभेच्‍छा दिल्‍या.\nयावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी हे ऑनलाइन तर पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील आरोग्य केंद्रातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजची परिस्थिती यामध्ये आपण सुधारणा करीत फार पुढे गेलो आहे. राज्यात प्रारंभी दोनच चाचणी केंद्र होते. आज ८० हून अधिक चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. लवकरच ही संख्या १०० च्या पुढे जाईल. कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी नवीन आहे. कोरोनाच्या विरुध्द लढाई लढत असतांना वेळेवर सुविधा निर्माण कराव्या लागल्या असून त्यात आपल्याला यश येत आहे, ही सकारात्मक बाब आहे. सुरुवातीला आपल्याकडे ३५० आयसोलेशन बेड होते. आजच्या घडीला आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त पुरेशा प्रमाणात सर्व बेड उपलब्ध आहेत.\nविप्रो कंपनी दर्जाशी तडजोड करत नसल्याची त्‍यांची खासियत आहे. यानुसारच विप्रोच्यावतीने अतिशय दर्जेदार व सुसज्ज रुग्णालय उभारणी करण्‍यात आली आहे. असे सांगून याबद्दल विप्रोच्‍या सर्व टीमचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.\nकोरोना विषाणू गुणाकाराने वाढतो, त्यामुळे आपणा सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना सोबत जगतांना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेल्या रुग्णालयाची उभारणी विप्रोने केली असून त्याचा निश्चितच भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे म्हणाले, विप्रोच्या सहकार्याने अतिशय सुसज्ज हॉस्पिटल तयार झाले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या रुग्णालयाचा निश्चितच उपयोग होईल. शासनाच्यावतीने या रुग्णालयासाठी १ कोटी ३२ लाख रुपयाचा निधी देण्यात येत आहे. अनलॉक परिस्थितीत रुग्णसंख्या वाढत असली तरी निर्माण केलेल्या सुविधांचा लाभ रुग्णांच्या उपचारासाठी होईल. आजच्या मितीला ग्रामीण भागात जरी कोविड रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी भविष्याच्या दृष्टीने खब��दारी म्हणून या रुग्णालयात व्यवस्था निर्माण केल्या आहेत, असे ते म्‍हणाले.\nविप्रोचे अध्‍यक्ष रिशाद प्रेमजी म्‍हणाले, माणुसकीच्‍या भावनेतून आम्‍ही राज्‍यातीलच नव्हे तर देशातील निराधार, बेरोजगारांना अन्‍न व औषधोपचार सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत. पुणे जिल्ह्याची गरज ओळखून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी समर्पित कोविड केअर हॉस्पिटल बनविण्याची तयारी दर्शविली. शासनाने त्‍यास सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍याबद्दल त्‍यांनी आभार मानले. कोरोनामुळे आरोग्‍य आणि आर्थिक समस्‍या निर्माण झाल्या असल्‍या तरी आपण सर्व यावर मात करण्‍यात यशस्‍वी होवू, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी प्रास्‍ताविक केले. त्‍या म्हणाल्या, कोरोनाच्या संकटकाळात पुणे जिल्हा परिषद कार्यक्षमतेने काम करीत आहे. संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे सुसज्ज समर्पित कोविड आरोग्य केंद्र पीपीपी मॉडेल मधून सुरु करण्याचा देशात पहिला मान पुणे जिल्हा परिषदेने मिळवला आहे. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात २७ ठिकाणी तपासणी केंद्रे व ६० ठिकाणी उपचार सुविधा उभ्या केल्या आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा परिषद प्रशासन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोविड आरोग्य केंद्राच्या उभारणीकरीता दीड महिन्यापूर्वी पाहणी केली होती. कोविड-१९ विषाणूचे संकट लक्षात घेता दीड महिन्यात पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० रुग्ण क्षमता असलेले रुग्णालय उभारण्यात आले असून आज रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत आहे.\nविप्रोचे उपाध्‍यक्ष हरिप्रसाद हेगडे यांनी संगणकीय सादरीकरण करुन रुग्‍णालयाची माहिती दिली.\nकोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी विप्रो कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांचा एक वर्षाकरिता सामंजस्य करार केलेला आहे. या हॉस्पिटलमध्ये सौम्य व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केले जातील. करारानंतर हे हॉस्पिटल जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत चालवण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधन सामुग्रीची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत करण्यात येणार आहे.\nविप्रो ��ंपनी लिमिटेड यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा\n• हॉस्पिटलसाठी लागण्यात येणारी इमारत\n• एकूण खाटांची क्षमता – ५०४\n• अतिदक्षता विभागामध्ये १० बेड आणि ५ व्हेंटिलेटरची सोय\n• डीफेलटर मशीन – ०५\n• ई.सी.जी. मशीन ०१\n• ए.बी.जी. मशीन – ०१\n• विप्रो कंपनी लिमिटेडमार्फत रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्ड मध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमानपत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.\n• विप्रो कंपनी लिमिटेडमार्फत सर्व रुग्णांना आहार सेवा पुरवण्यात येणार आहे.\n• हॉस्पिटलला लागणारे बेडशीट्स ब्लँकेट्स, गाद्या व पेशंटचे कपडे या कंपनीकडून पुरविले जातील.\nजिल्हा आरोग्य सोसायटी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा-\n• रुग्णालयाचे व्यवस्थापन वैद्यकीय अधीक्षक हे पाहतील.\n• हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधनसामग्रीची तरतूद एनएचएममार्फत करण्यात येणार आहे.\n• हॉस्पिटलला लागणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, सर्व प्रकारचे तंत्रज्ञ हे मनुष्यबळ जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत पुरविले जातील.\n• रुग्णांच्या आवश्यक रक्ताच्या चाचण्या केल्या जातील. कोरोना तपासणीचे स्वॅब (थुंकी नमुना) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे व ते तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठवले जातील.\n• जंतू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना या योजनेसाठी लागणारी साधन सामग्री जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.\n• बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापन लाईफ सीक्यूअर या संस्थेच्या मार्फत करण्यात येणार आहे.\n• वस्त्र धुलाई, स्वच्छता सेवा या प्रकारच्या अवैद्यकीय सुविधा या कंत्राटी स्वरुपात असलेल्या सेवा बाह्य स्रोतांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\n← मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआयआयटी मद्रासने एकंदर क्रमवारीत तसेच अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांक कायम राखला →\nनांदेड जिल्ह्यात 72 बाधितांची भर, कोरोनातून 21 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू\nसमाजप्रबोधनासाठी आरोग्यमंत्र्यांचा कृतीतून संदेश\nकोरोनाचा हाहाकार; २४ तासात ९०४ रुग्णांचा मृत्यू\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ ��क्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/8783-kuhu-kuhu-man-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2020-09-28T20:42:49Z", "digest": "sha1:SSRTBSNEDEMW22FZWZCKSYV4Z7D4E6LC", "length": 2830, "nlines": 53, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kuhu Kuhu Man / कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKuhu Kuhu Man / कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे\nकुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे\nनिळे निळे घन ओले कुठे कसे वळले\nउधाण लाटा कुठे निघाल्या सोडुनी किनारे\nनशीब माझे फिरून वेडे तुझ्यापाशी आले\nनवीन हा रस्ता मला हवी तुझी साथ\nजगू दे आजचे कशाला उद्याची बात \nजिथे जिथे नेशील तू, तिथे तिथे येईन मी\nऊन कालचे पुसुनी पाऊसगाणे गाईन मी\nजुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात\nजगू दे आजचे कशाला उद्याची बात \nनको जाऊ तू दूर मनी उठे काहूर\nसावली ही स्पर्शाची सोबतीस हे सूर\nइतके सुंदर स्वप्‍न हवेसे, हवी हीच रात\nजगू दे आजचे कशाला उद्याची बात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_537.html", "date_download": "2020-09-28T22:45:23Z", "digest": "sha1:TLCYBLX2OH5J74SZ3OM6VGW2SDFWS7US", "length": 8551, "nlines": 64, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "कोरोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपालांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा", "raw_content": "\nकोरोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपालांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा\nbyMahaupdate.in मंगळवार, एप्रिल ०७, २०२०\n● राज्यातील काम समाधानकारक\n● प्रसार थांबविण्यासाठी अधिक जागरूकतेची गरज\n● नागरिकांसाठी हेल्पलाईन कार्यरत ठेवण्याची सूचना\nमुंबई, दि. ६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन राज्यातील वाढत चाललेले कोरोना संक्रमण थांबविण्याबद्दल शासकीय स्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.\nकोरोनाविरुद्ध लढ्यामध्ये राज्याने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र निजामुद्दीन येथे मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकता ठेवावी तसेच कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.\nप्रत्येक जिल्ह्याने लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन कार्यरत ठेवावी, अशीही सूचना श्री. कोश्यारी यांनी यावेळी केली.\nराज्यात कोरोनाच्या केसेस देशात सर्वाधिक आहेत. राष्ट्रपतीदेखील नियमितपणे राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यादृष्टीने राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या व सद्यस्थिती, शासन करीत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धता, स्थलांतरित कामगार, मजूर व बेघर यांच्यासाठी केलेली निवारा व भोजनाची व्यवस्था, शेतमालाची विक्री होण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, मदत कार्यात अशासकीय संस्थांचा सहभाग इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.\nस्थलांतरित कामगार, मजूर व बेघर लोकांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वांना भोजन, औषध आदी सुविधा देण्यासोबत तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी अशी सूचना राज्यपालांनी अधिकाऱ्यांना केली.\nआरोग्य सेवा, स्वच्छता कर्मचारी, पोलिसांना शाबासकी\nकोरोनाविरुद्ध लढ्यात आघाडीवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवा कर्मच���री, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच जीवनावश्यक सुविधा पुरविणारे लोक अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तपस्व्याप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.\nमुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार, अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह व नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने तसेच मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पुणे, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या अखत्यारीतील कोरोना व स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थेची माहिती दिली.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4403/", "date_download": "2020-09-28T20:58:15Z", "digest": "sha1:SMU7MUZD6L4Q77RHHYW36QVQWG3BA5O7", "length": 3709, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-अरे जागा हो रे बाबा आता तरी", "raw_content": "\nअरे जागा हो रे बाबा आता तरी\nअरे जागा हो रे बाबा आता तरी\nमी मराठी माणूस मला मराठी बोली ची लाज\nअरे पेटून उठ्नय ची गरज आहे मर्दा आज\nभाषा हि असते कधी पण अस्मितेची सरताज\nज्या वाघिणी चे दूध प्यालो तीची च आज वाट ते लाज\nजर वाटते लाज मराठी बोलण्याची तर नाही गरज तुझ्या सारख्या भेकडाची आज\nअरे म्हणती शिव छत्रपती आमचे असती आराध्य दैवत मग जीभ टाळू ला लावण्या अगोदर वाटत नाही का लाज\nया माते ची ठेवलीस का लाज\nआणि मातृ भाषे चा अभिमान बाळगा\nमग आपोआप च होईल नवनिर्माण\nमराठी माणसा जागा हो लढ लढ\nअरे जागा हो रे बाबा आता तरी\nRe: अरे जागा हो रे बाबा आता तरी\nगुरु ठाकूर यांची एक मस्त ओळ.\nमराठी माणूस इतका झोपतो कि कोणी पेटवले तरी उठत नाही,\nआणि उठला कि इतका पेटून उ��तो कि कुणी विझवून हि विझत नाही.\nअरे जागा हो रे बाबा आता तरी\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/924930941923-92194991f-91594992e-93593e91f93e-93291794d92893e91a94d92f93e", "date_download": "2020-09-28T23:08:23Z", "digest": "sha1:JLIJRQUBWTICS5UES4JA4FIF4P3USLF7", "length": 37612, "nlines": 113, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "तरुण डॉट कॉम : वाटा लग्नाच्या — Vikaspedia", "raw_content": "\nतरुण डॉट कॉम : वाटा लग्नाच्या\nतरुण डॉट कॉम : वाटा लग्नाच्या\n‘आमचं लग्न’ या विशेष विभागाअंतर्गत आपण आजवर तीन तरूण जोडप्यांना भेटलो. या तीनही जोडप्यांनी लग्नाच्या निर्णयावर येईपर्यंत काय विचार केला आणि तो कसा केला हे आपल्याला सांगितलं. परस्पर भेटीतून होणारा हा प्रवास रोचक असतोच, पण असं कुणी भेटलं नाही तर लग्न जमवायचा रूढ मार्ग स्वीकारावा लागतो. अर्थात या मार्गावरून जातानाही ‘पूर्वतयारी’ करून जाणं निश्चितच हिताचं असतं. या संदर्भातल्या अनुभवांविषयी लिहित आहेत ‘अनुरूप’ या प्रसिद्ध वधू-वर सूचक मंडळाच्या संचालक गौरी कानिटकर.\nमाझं लग्न मीच ठरवलेलं. झाली त्याला तीस एक वर्षं. पण फारसा विचार न करता ठरवलेलं. त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांना सामोरंही जायला लागलं. पण त्यातूनच कदाचित तावून सुलाखून निघाले. आयुष्याच्या एका विशिष्ट प्रगल्भ वयाच्या टप्प्यावर ‘अनुरूप विवाह संस्थे’मध्ये काम करायला सुरूवात केली. सुरूवातीला हे घरचं काम या नात्याने त्याकडे पाहत होते. ही संस्था माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी १९७५ मध्ये सुरु केली. पण त्याचबरोबर माणसांमध्ये काम करायला मिळणार याचा विलक्षण आनंद होत होता. आत्तापर्यंत बँकेत रूक्ष विषयाशी गाठ पडलेली. जशी जशी या विषयात काम करायला सुरुवात केली, अनेक वधू- वरांशी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या पालकांशीसुद्धा बोलायला सुरूवात केली तशी तशी या विषयाची व्याप्ती आणि खोली कळायला सुरूवात झाली आणि गंमत म्हणजे आमच्या दोघांच्या - मी आणि माझा नवरा महेंद्र नात्याविषयी मी अधिक खोलात जाऊन विचार करायला लागले. अजूनही वेळ गेली नाही, आपण आपलं सहजीवन अधिकाधिक फुलवू शकतो, असे विचार मनात यायला लागले आणि या विषयाकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलला. अनुरूप संस्थेत काम करण्यापूर्वी मी बँकेत काम करत होते. बँकेत काम करत असतानाच डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अनिता अवचट यांच्याशी स्नेह जुळला आणि त्यामुळे लग्न आणि सहजीवन या विषयाचे नवनवीन आयाम कळले. आजच्या आमच्या ‘अनुरूप’ या संस्थेमध्ये अशा समृद्ध विचारांचे बीज पेरण्यात या दोघांनी दिलेल्या विचारांचा मोठा वाटा आहे.\nत्याच वेळी ठरवलं की आपण जे काम करणार आहोत, जो व्यवसाय करणार आहोत तो फक्त व्यवसाय असणार नाही, तर त्याबरोबरच अगोदरच मनात असलेलं सामाजिक बांधिलकीचं भान याच्याशी जोडायचं. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे मानसशास्त्राच जे शिक्षण घेतलंय त्याचीही जोडणी या विषयात करायची. मग मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव इथे कामाला आला. प्रेमात पडून, पुरेसा वेळ एकमेकांबरोबर घालवून लग्नाच्या निर्णयापर्यंत पोचावं असं प्रत्येकाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण आधी शिक्षण आणि नंतर पैसे मिळवण्यासाठी केलेले कोणतेही काम या संपूर्ण प्रवासात समविचारी कुणी भेटलाच नाही तर आजकाल सगळ्याच महाविद्यालयीन मुला-मुलींना अनेक मित्र मैत्रिणी असतात. पण त्यातून त्यांना नवरा किंवा बायको ‘मटेरियल’वाले सापडतातच असे नाही. (आमच्याकडे येणार्‍या अनेक मुला मुलींनी हीच भाषा वापरली होती आजकाल सगळ्याच महाविद्यालयीन मुला-मुलींना अनेक मित्र मैत्रिणी असतात. पण त्यातून त्यांना नवरा किंवा बायको ‘मटेरियल’वाले सापडतातच असे नाही. (आमच्याकडे येणार्‍या अनेक मुला मुलींनी हीच भाषा वापरली होती\nखूप विचारपूर्वक स्वतःचा जीवनसाथी स्वतः शोधणारे तुलनेने खूप कमीजण असतात. कारण त्यासाठी लागणारी वैचारिक पार्श्वभूमी, वाचनाचे संस्कार, शिवाय घरातून मिळणारे संस्कार तसंच परिस्थितीमुळे केला जाणारा विचार या सगळ्याचा अंतर्भाव त्यामध्ये होत असतो. शिवाय असा कुणी भेटलाच नाही तर त्यांनी काय करावं मग ठरवून केलेल्या विवाहामध्ये फक्त तो आणि तीच असतात का मग ठरवून केलेल्या विवाहामध्ये फक्त तो आणि तीच असतात का अशा प्रकारच्या अरेंज्ड मॅरेजमध्ये कुटुंबियांची भूमिका काय अशा प्रकारच्या अरेंज्ड मॅरेजमध्ये कुटुंबियांची भूमिका काय गंमत म्हणजे प्रत्यक्ष लग्नाच्या मुला-मुलीपेक्षा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्यांच्या लग्नामध्ये विलक्षण रस असतो. मग काय, लाडू कधी देताय गंमत म्हणजे प्रत्यक्ष लग्नाच्या मुला-मुलीपेक्षा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त���यांच्या लग्नामध्ये विलक्षण रस असतो. मग काय, लाडू कधी देताय अशा प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. त्यांना लग्न तर करायचं असतं पण तसं योग्य कुणी भेटत पण नाही, त्यात मनाशी असणार्‍या अटींचा/अपेक्षांचा गुंता, पैशाला आलेलं अवास्तव महत्त्व, घरातली मोठी माणसे, आई वडील आणि अनेकदा आपलेच मित्र मैत्रिणी यांच्या विचारांचा वरचष्मा यामध्ये गुंतायला झालं तर नवल वाटायला नको. मनातला गुंता वाढत जातो. खूप काय काय गोष्टी वाचलेल्या, ऐकलेल्या असतात. अशा वेळी अनेकदा दोन दोन डिग्र्या घेतलेल्या सुशिक्षित मुलामुलींचा गोंधळ नाही झाला तरच नवल.\nफक्त डेटिंग साईटवरून लग्न कसं जमवत असतील आणि याचा पुरेसा विचार सध्याची मुलं- मुली करतायत का आणि याचा पुरेसा विचार सध्याची मुलं- मुली करतायत का ‘लग्न म्हणजे नेमकं काय ‘लग्न म्हणजे नेमकं काय’ हा प्रश्न त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनाला विचारलाय का’ हा प्रश्न त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनाला विचारलाय का त्यांच्या पालकांनी तरी त्यांना विचारलाय का त्यांच्या पालकांनी तरी त्यांना विचारलाय का पालकांशी बोलताना जाणवलं की पालकांनी तरी स्वतःच्या आयुष्यात स्वतःला विचारलं का पालकांशी बोलताना जाणवलं की पालकांनी तरी स्वतःच्या आयुष्यात स्वतःला विचारलं का असं स्वतःलाच विचारावं असं त्यांना वाटलं असेल का असं स्वतःलाच विचारावं असं त्यांना वाटलं असेल का मागील पानावरून पुढे आयुष्य नेताना त्यांना काय वाटत असेल मागील पानावरून पुढे आयुष्य नेताना त्यांना काय वाटत असेल त्रास होत असेल का त्रास होत असेल का पालकांशी मुलामुलींच नातं कस असतं पालकांशी मुलामुलींच नातं कस असतं पालकांशी मुलंमुली मोकळेपणी बोलत असतील का पालकांशी मुलंमुली मोकळेपणी बोलत असतील का मनात येणारी प्रत्येक गोष्ट शेअर केली जात असेल का मनात येणारी प्रत्येक गोष्ट शेअर केली जात असेल का अशा कित्येक गोष्टींचा विचार माझ्या मनात सातत्याने येत होता.\nगेल्या तीनही अंकांमध्ये खूप विचारपूर्वक स्वतःचे लग्न ठरवलेल्या तीन जोड्यांचे विचार, त्यांची मते आपण वाचली. ते वाचताना सगळच खूप छान आणि उत्साहवर्धक होतं. किती छान ना असं करायला मिळालं तर असाही विचार मनात येईल. पण असा खोलात जाऊन विचार करणारे तरुण-तरुणी किती असतील असाही विचार मनात येईल. पण असा खोलात जाऊन विचार करण��रे तरुण-तरुणी किती असतील शंभरात १० सुद्धा असतील की नाही अशी मला शंका वाटते. मग जे तरुण अशा स्वतःच्या लग्नासंबंधी, पर्यायाने स्वतःच्या आयुष्याविषयी विचार करण्याच्या विषयापासून कित्येक योजने दूर आहेत त्यांनी काय करावे शंभरात १० सुद्धा असतील की नाही अशी मला शंका वाटते. मग जे तरुण अशा स्वतःच्या लग्नासंबंधी, पर्यायाने स्वतःच्या आयुष्याविषयी विचार करण्याच्या विषयापासून कित्येक योजने दूर आहेत त्यांनी काय करावे कसा शोधावा आपला जोडीदार कसा शोधावा आपला जोडीदार त्यांच्याबद्दल काय करावे त्यांचे वैवाहिक आयुष्य ते कसे घालवत असतील असे विचार जेव्हा जेव्हा मी करत असते त्यावेळी मन अधिकाधिक खोलात शिरायचा प्रयत्न करतं.\nसाधारणपणे ज्यावेळी यंदा कर्तव्य आहे असं आपल्या लग्नेच्छू मुला-मुलीच्या बाबतीत बोलले जाते त्यावेळी प्रथम कुठल्यातरी विवाहासंस्थेमध्ये नाव नोंदवले जाते. आता ओळखीतून लग्न ठरण्याची प्रथा तशी कमीच झाली आहे. लग्न स्वतःच स्वतः ठरवलं नाही किंवा ठरलं नाही तर विवाहसंस्थेत नाव नोंदवणं (ऑनलाईन किंवा ऑफलाईन) याला फारसा काही चॉईस नसतो. एकदा ही गोष्ट स्वीकारली की त्याच्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी त्याबरोबर आपोआपच येतात. म्हणजे उदा. त्या विवाहसंस्थेमधला फॉर्म भरणं, त्याबरोबर फोटो आणि पत्रिका देणं, अपेक्षा मुद्देसूद लिहिणं इ. यानंतर स्थळ संशोधनाला सुरुवात होते. नवीन पद्धतीनुसार वेबसाईटवरून किंवा रीतसर त्या संस्थेत जाऊन स्थळे आणली जातात. ठरवून केलेल्या विवाहामध्ये पालकांची भूमिका फार मोलाची ठरते. या पद्धतीच्या विवाहामध्ये कुंडली तथा पत्रिका या गोष्टीला आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक वेळेला फक्त पालकच नाहीत तर खूप शिकलेली मुलेमुली देखील पत्रिका पाहण्याचा आग्रह धरताना दिसतात. मग एकदा कुंडली जमली, अपेक्षा जमल्या की कांदेपोह्याचा कार्यक्रम.\nएक दिवस वैभव आला होता ऑफिसमध्ये मला भेटायला. वैभवला असं कुठल्याही पारंपरिक पद्धतीने स्वतःचे लग्न ठरवायचे नव्हते. कांदेपोहे वगैरे अजिबातच मान्य नव्हतं त्याला. मी त्याला म्हटलं, अगदी मान्य. ती प्रोसेस खरंच छान नाहीये. कुणालाच ती नाही आवडत. पण जोडीदार निवडीची प्रक्रिया तणावरहित करायची असेल तर आत्मपरीक्षणाची गरज आहे याचा तू विचार केला आहेस का आणि जोडीदार निव��ण्यासाठी दुसरा काहीच पर्याय नसेल तर आपण काय करू शकतो आणि जोडीदार निवडण्यासाठी दुसरा काहीच पर्याय नसेल तर आपण काय करू शकतो तीच पूर्वीची कांदे पोह्याची पद्धत आपण सुकर करू शकतो का तीच पूर्वीची कांदे पोह्याची पद्धत आपण सुकर करू शकतो का त्याऐवजी तुम्ही दोघेजण जर बाहेर कुठेतरी भेटलात तर त्याऐवजी तुम्ही दोघेजण जर बाहेर कुठेतरी भेटलात तर आणि त्या भेटीमध्ये काय बोलायचं याचंही नियोजन करून तयारी करून गेलास तर हीच प्रक्रिया तुलनेनं सोपी होणार नाही का आणि त्या भेटीमध्ये काय बोलायचं याचंही नियोजन करून तयारी करून गेलास तर हीच प्रक्रिया तुलनेनं सोपी होणार नाही का असं म्हणून फक्त वधू-वरांनीच भरायचा आम्ही खास डिझाईन केलेला फॉर्म मी त्याच्यासमोर टाकला. वाचताना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत होते. तो म्हणाला, बाप रे असं म्हणून फक्त वधू-वरांनीच भरायचा आम्ही खास डिझाईन केलेला फॉर्म मी त्याच्यासमोर टाकला. वाचताना त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत होते. तो म्हणाला, बाप रे मी या सगळ्या मुद्द्यांचा विचारच नव्हता केलेला. मी परत येईन जरा जास्त गप्पा मारायला तुमच्याकडे. जरूर मी या सगळ्या मुद्द्यांचा विचारच नव्हता केलेला. मी परत येईन जरा जास्त गप्पा मारायला तुमच्याकडे. जरूर\nया मुलामुलींनी स्वतःच्या लग्नाबाबत विचार करावा म्हणून वधू-वरांशी गप्पांचे अनेक कार्यक्रम सातत्याने आम्ही आयोजित करतो. गेल्याच महिन्यात असा गप्पांचा कार्यक्रम झाला. या गप्पांमधून काही ठळक मुद्दे समोर आले.\nमुलामुलींच्या आपसातल्या भेटीचा कार्यक्रम खूपच औपचारिक होतो. बायोडेटामध्ये जे दिलेलं असतं तेच विचारलं जातं. स्वतंत्रपणे बोलायला पालक पुरेसा वेळ देत नाहीत. लगेच निर्णयाची मागणी असते. हे मुद्दे बहुतेक सर्वांच्या बोलण्यात होते. खरं तर अशा प्रत्येक पाहण्याच्या-सॉरी-भेटण्याच्या कार्यक्रमाअगोदर मुलगा आणि मुलगी यांनी दोघांनी एकमेकांविषयी पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मुला-मुलीची स्वतःबद्दलची प्रतिमा काय आहे, त्यांची लाइफस्टाइल कशी आहे आयुष्याची पायाभूत तत्त्वे म्हणजेच नेमकी जीवनमूल्ये कोणती याची माहिती करून घ्यायला हवी. प्रत्यक्षातली व्यक्ती आणि फोटोमधली व्यक्ती वेगवेगळी असणार आहे याची मनाशी पक्की खूणगाठ बांधायला हवी. लग्न ठरवण्यापूर्वी किमान चार-पाच भेटी त्या मुला-मुलीने घ्यायला हव्यात असं आम्ही सुचवतो. त्या भेटींदरम्यान काय बोलायचं याचाही आराखडा ठरवायला हवा. आणि अशा भेटी घ्यायला पालकांनी संमती द्यायला हवी. शारीरिक अनुरूपता, वेगवेगळ्या असलेल्या सवयी, भविष्याबद्दल केलेला विचार, वर्ण हा मुद्दा तितका महत्वाचा आहे की नाही याचा विचार करणेही अगत्याचे आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःच्या स्वभावाची ओळख या निमित्ताने करून घेणं हा मैलाचा दगड ठरावा. मी नेमका/नेमकी कसा/कशी आहे आयुष्याची पायाभूत तत्त्वे म्हणजेच नेमकी जीवनमूल्ये कोणती याची माहिती करून घ्यायला हवी. प्रत्यक्षातली व्यक्ती आणि फोटोमधली व्यक्ती वेगवेगळी असणार आहे याची मनाशी पक्की खूणगाठ बांधायला हवी. लग्न ठरवण्यापूर्वी किमान चार-पाच भेटी त्या मुला-मुलीने घ्यायला हव्यात असं आम्ही सुचवतो. त्या भेटींदरम्यान काय बोलायचं याचाही आराखडा ठरवायला हवा. आणि अशा भेटी घ्यायला पालकांनी संमती द्यायला हवी. शारीरिक अनुरूपता, वेगवेगळ्या असलेल्या सवयी, भविष्याबद्दल केलेला विचार, वर्ण हा मुद्दा तितका महत्वाचा आहे की नाही याचा विचार करणेही अगत्याचे आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःच्या स्वभावाची ओळख या निमित्ताने करून घेणं हा मैलाचा दगड ठरावा. मी नेमका/नेमकी कसा/कशी आहे मला हवेच असणारे नेमके मुद्दे कोणते आणि कोणत्या गोष्टींबाबत मी तडजोड करूच शकत नाही याचा विचार स्वतःच्या मनाशी हवाच हवा. कोणतीही घटना घडली तरी त्याचा सामना करायला मी सक्षम आहे का\nमानसी म्हणाली, लग्नानंतर माझ्या आई-वडिलांना मी माझ्या पगारातली काही रक्कम देणार आहे. या माझ्या निर्णयामध्ये त्याने मध्ये येण्याचे कारण नाही. त्यात मी तडजोड नाही करणार. खरं तर याचा संपूर्ण विचार मनाशी करून त्याचा लेखी अभ्यासच करायला हवा. जोडीदार निवडीच्या संदर्भात अनेकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता बरीच आहे. पालकांच्या मनामध्ये चिंता आहेत आणि या चिंता अनेकदा इतरांच्या अनुभवावर आधारित असतात. बाह्य गोष्टींबाबत जास्त चिकित्सा दिसते. मुलगी विचार करते तेव्हा त्याचे शिक्षण, दर महिना हातात येणारा पगार, स्वतःचे घर आहे का नाही, त्याच्यावर जबाबदारी नाही ना याचा प्रमुख्याने विचार करते. या सोबत त्याचं दिसणं, लुक्स हाही विचार असतो. थोडक्यात सांगायचा तर सर्वगुणसंपन्न जोडीदार हवा असतो. आमच्या एका कार्यशाळेत याबद्दलचं स्पष्टीकरण विचारलं - असा सर्वगुणसंपन्न जोडीदार मिळणं खूप अवघड आहे हे समजत असूनही हा अट्टाहास का आहे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मुला-मुलींना देता आलं नाही. आपल्या जोडीदाराचा शोध घेत असताना आपण सगळेजण सातत्याने बदलणारे आहोत हे विसरून चालणार नाही. बदल ही एकच स्थिर गोष्ट आहे. लग्नाच्या बाबतीत तर हा संक्रमणाचा काळ आहे. असुरक्षितता आणि भीती यातून मुक्त होण्यासाठी वस्तुस्थितीला धरून विचार करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे.\nलग्नानंतर माझं आयुष्य बदलणार आहे, याची कल्पना मला आहे का कोणत्याही मुलीला तिचा नवरा आज मित्र म्हणून हवाय. ती त्याच्याशी जेव्हा लग्नाच्या दृष्टीने गप्पा मारते तेव्हा ती फक्त त्याचाच विचार करत असते . पण तो मात्र ही मुलगी माझ्या घरात सूट होईल का, तिचे आईशी जमेल का, आईला ती आवडेल का हा विचार करत असतो. दोघांच्या दृष्टिकोनाबाबत हा मूलभूत फरक असतो. आपल्याकडे मुलामुलींच्या लग्नासंदर्भात पालक हा घटक खूपच महत्त्वाचा ठरतो. आता पालक मुलांच्या निर्णयाच्या आड येत नाहीत, पण कित्येकदा मुलगा किंवा मुलगी एखादे स्थळ नाकारत असेल तर पालकांना सगळ चांगलं असून हा/ही स्थळ का नाकारत आहेत याचा शोध काही लागत नाही. आणि मग बर्‍याच घरांमध्ये यावरून वादविवाद होताना दिसतात. छोटीशी कमतरताही मुलामुलींना चालत नाही. असे असले की स्थळ नाकारले जाते आणि लग्न लांबणीवर पडते. आपल्या मनातही काही पक्क्या समजुती असतात. उदा. नेव्हीमध्ये काम करणार्‍या मुलाला ड्रिंक्सची सवय असते, किंवा वकिलीचे शिक्षण घेतलेली मुलगी भांडकुदळ असते इ. पालक त्यांच्या भावी जावयाबाबत किंवा भावी सुनेबाबत खूप आग्रही असलेले दिसतात. जावई आणि सून हा/ही कसा/कशी असावी याबाबत त्यांच्या ठाम कल्पना असतात. खरं तर बदलत्या काळानुसार पालकांनी बदलणं गरजेचं आहे. पालकांच्या मनात असलेल्या तुलना तर कित्येकदा अवास्तव अशा असतात.\nआधुनिक काळात पत्रिकेसारख्या विषयाला किती महत्व द्यायचे ते ठरवायला हवे. त्यापेक्षा मानसशास्त्रातली परस्पर पूरकता चाचणी (compatible test) ला महत्त्व द्यावे का याचाही विचार व्हायला हवा. विवाहपूर्व समुपदेशनात या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते. मला कल्पना आहे की हे सगळं वाचताना कदाचित काहींना हे प्राथमिक वाटेल, कृत��रिम वाटेल. पण लग्न करणं आणि ते निभावून नेणं ही जन्मजात येणारी गोष्ट नाही. तर ती गोष्ट शिकावी लागते. ते एक कौशल्य आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार लग्न जमवताना करायला हवा. लग्न जमल्यानंतर एकमेकांकडे निदान चार दिवसांसाठी जरूर राहायला जावे. घराची शिस्त, माणसांचे स्वभाव, घरातल्या पद्धती या राहायला गेल्यावरच समजू शकतात. याचा विचार नक्की करावा. लग्नानंतर बदलणार्‍या भूमिकेचा विचारही महत्वाचाच. एकदा का लग्न ठरले की साहजिकच त्याचा सोहळा करण्याकडे अनेकांचा कल दिसतो. इथे देखील विचारांची स्पष्टता हवी. मला माझं लग्न कसं झालेलं आवडेल याचा विचार हवा. लग्नात किती खर्च करायचा आहे याचाही विचार हवाच.\nआपल्या मुलांची लग्न ठरत किंवा होत असताना पालक म्हणून आपली भूमिका बदलणार आहे याचं भान पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या संसारात आपले स्थान काय असणार आहे हा विचार आवश्यक आहे. सध्याच्या काळात बहुतांश संसार पालकांच्या हस्तक्षेपामुळे बिघडताना दिसतात.\n‘अनुरूप’तर्फे यासाठी विविध परिसंवाद आयोजित केले जातात. -\nलग्न मुलामुलींची चिंता पालकांची\nलग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल\nधास्तावलेल्या वरमाया आणि अचंबित वर\nलग्नापूर्वीच हे शिकायला हवं....\nरिलेशनशिप : मनातलं ओठावर...\nनिर्णय पटकन घ्यायला काय घ्याल \nया परिसंवादामध्ये डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. वैजयंती खानविलकर, डॉ. शशांक सामक, डॉ. विद्या दामले, डॉ. सरिता काकतकर, डॉ. मकरंद ठोंबरे असे अनेक डॉक्टर तसेच अनुराधा करकरे, मुक्ता पुणतांबेकर, अश्विनी लाटकर असे अनेक समुपदेशक सहभागी होतात.\nइतका सगळा विचार करताना नक्कीच जाणवतं की सध्या लग्न जमणं जिकिरीची बाब बनत चालली आहे. पण विचारधारा पक्की असेल आणि त्याचा अभ्यास स्वतःसाठी केलेला असेल तर हा अभ्यास रंजकच ठरेल. हो ना\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मं��्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_503.html", "date_download": "2020-09-28T22:43:44Z", "digest": "sha1:HTOBSIE56G5B4PORCP7YMN4WT35XGFHL", "length": 7744, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "ज्येष्ठ महिलेच्या अडचणींची पुणे जिल्हा प्रशासनाने घेतली तात्काळ दखल", "raw_content": "\nज्येष्ठ महिलेच्या अडचणींची पुणे जिल्हा प्रशासनाने घेतली तात्काळ दखल\nbyMahaupdate.in सोमवार, एप्रिल ०६, २०२०\n'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी देशासह पुणे 'लॉकडाऊन'... नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना... नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना... पुण्यातील बाणेरमधील 'अथश्री' ही ज्येष्ठ नागरिक असणारी...\nथोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठांची सोसायटी... घरात काही सामान संपलं तर ऑनलाईन सेवेचा लाभ घेणारी ही मंडळी... घरात काही सामान संपलं तर ऑनलाईन सेवेचा लाभ घेणारी ही मंडळी... इथल्या नागरिकांच्या गरजा 'अथश्री होम्स प्रा.लि.'चे कर्मचारी नेहमी पुरवतात, पण संचारबंदीमुळं त्यांनाही अडचण येवू लागली... बरं.. संचारबंदीमुळं ऑनलाईन सेवेबरोबरच अन्य सुविधाही बंद...\n किराणा माल आणायला दुकानात जावं तर तेवढं ओझं तरी उचलता यायला हवं.. स्वत:च्या घरी थोडंफार सामान असलं तरी सोसायटीतल्या अनेकांचं काय स्वत:च्या घरी थोडंफार सामान असलं तरी सोसायटीतल्या अनेकांचं काय या अडचणी जाणून इथल्या सोसायटीतल्या एका ज्येष्ठ महिलेनं विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांना व्हॉट्स ॲप व ई-मेल वर इथल्या नागरिकांच्या अडचणींबद्दल सायंकाळी संदेश पाठवला..\nपुणे विभागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त असणाऱ्या डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ज्येष्ठांच्या अडचणीचा हा संदेश पाहिला आणि क्षणार्धात सुत्रे हालवली... जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यापर्यंत ही अडचण पोहोचली.. जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांना सोसायटीतील या महिलेशी संपर्क करुन येथील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पुरवठा निरीक्षक प्रितम गायकवाड यांनी सोसायटीमध्ये जावून या महिलेशी संवाद साधून ज्येष्ठांच्या अडचणी जाणून घेवून वरिष्ठांना लगेचच माहिती ���िली.\nयानंतर अल्पावधीतच येथील नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या. कारण होतं... या भागातील दुकानदारांना या नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू घरपोच वितरीत करण्याच्या सूचना पोहोचल्या होत्या... वरिष्ठ पदावर कार्यरत असूनही एका संदेशावर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी तात्काळ घेतलेली दखल व प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे येथील ज्येष्ठांना लॉकडाऊन काळातही आलेला हा सुखद अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा होता..\nप्रशासनाच्या लोकसेवेबद्दल या ज्येष्ठ महिलेने म्हटले आहे की, \"डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: लक्ष घालून प्रशासनाच्या वतीने घेतलेल्या 'क्वीक ॲक्शन' बद्दल मनापासून धन्यवाद.. जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देवून आमच्याशी नम्रपणे साधलेला संवाद आणि 'लॉकडाऊन'च्या परिस्थितीतही ई-मेल संदेश पाठवल्यापासून बारा तासांच्या आत उपलब्ध करुन दिलेली तात्काळ सेवा निश्चितच प्रशंसनीय आहे. यामुळे शासन सेवेबद्दलचा आमचा विश्वास अधिकच वाढला आहे.. जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देवून आमच्याशी नम्रपणे साधलेला संवाद आणि 'लॉकडाऊन'च्या परिस्थितीतही ई-मेल संदेश पाठवल्यापासून बारा तासांच्या आत उपलब्ध करुन दिलेली तात्काळ सेवा निश्चितच प्रशंसनीय आहे. यामुळे शासन सेवेबद्दलचा आमचा विश्वास अधिकच वाढला आहे..\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-stay-sane-on-the-road-trip/", "date_download": "2020-09-28T21:01:38Z", "digest": "sha1:WIIIW3ZZBUWYTUXGEDXJDK67DE6JCV57", "length": 11650, "nlines": 31, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "रोड ट्रिपवर साने कसे रहायचे | kingsxipunjab.com", "raw_content": "\nरोड ट्रिपवर साने कसे रहायचे\nरोड ट्रिपने तणावग्रस्त अनुभव म्हणून नावलौकिक मिळविला आहे, परंतु तसे करण्याची गरज नाही. आपण योग्य पॅक आणि योजना आखल्यास आपल्या पुढील सुट्टीतील किंवा आत्महत्या प्रवासावर आपल्या जीवनाचा वेळ अ��ू शकेल. (लगेचच जेव्हा तुमची एखादी महत्वाची भेट असते तेव्हा एखादी आत्महत्या केली जाते.\nयोजना. क्लिष्ट याद्या आवश्यक नाहीत, परंतु आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची साधी चेकलिस्ट चांगली सुरुवात आहे.\nदुकान. फक्त काही अतिरिक्त गोष्टी उचलून घ्या. आपल्याला पाहिजे किंवा पाहिजे असलेली शौचालये, पुस्तके, मासिके इ.\n पॅकिंग लाइट हा सर्वात चांगला रस्ता आहे. आपल्या सहलीच्या लांबीनुसार, एक प्रशस्त बॅकपॅक किंवा खांद्याची बॅग आणा.\n एक बॅकपॅक कपड्यांसाठी योग्य आहे (त्यांना गुंडाळण्याने ते फिट होणे अधिक सुलभ होते) परंतु आपण कार करमणुकीसाठी आणखी एक छोटी बॅग ठेवू शकता (पुस्तके, मासिके, आयपॉड.) आपले कपडे सोंडेमध्ये ठेवा आणि दुस the्याला नेहमीच आपल्याकडे ठेवा. .\n शेंगदाणे, फळे, फटाके आणि इतर निबल्ससह कुलर भरा. सोडा, रस आणि बरेच पाणी सुलभ देखील आहेत, परंतु खारट पदार्थांमुळे ते साफ आणि जास्त पाणी पिऊ नका कारण आपल्याला लवकर किंवा नंतर पीक करावे लागेल.\n जेव्हा आपण कारमध्ये चढता तेव्हा एक चांगली सीट निवडा आणि त्यास आपले बनवा आपण थोड्या काळासाठी येथे अडकले व्हाल, जेणेकरून ते आरामदायक आणि प्रशस्त आहे याची खात्री करा.\n प्रत्येक रोड ट्रिप थांबला आहे, म्हणून त्यांना मोजा. विश्रांतीगृह वापरा, जेवण घ्या, स्नॅक घ्या. एक चांगली परंपरा आपल्या गोड दात तृप्त करण्याच्या मार्गावर एकदाच थांबवित आहे. इतर स्टॉपमध्ये निरोगी पदार्थ आणि चांगले जेवण भरावे.\nआरामदायक कपडे घाला. पजामा आणि फ्लिप फ्लॉप मुले आणि मुलींसाठी चांगले आहेत, परंतु शॉर्ट्स आणि टाक्या देखील चांगले आहेत. नेहमी फ्लिप-फ्लॉप घाला आपल्याला आपले पाय बाहेर जाऊ द्यायचे आहेत. एक मोठा स्वेटशर्ट हिवाळ्यासाठी किंवा रात्रीच्या प्रवासासाठी देखील चांगला आहे.\n येथे आपण आपल्या कार करमणूक बॅगमध्ये सर्वकाही वापरता. गेम खेळा, डब्ल्यू / मित्रांना गप्पा मारा, एखादे पुस्तक वाचा, काही मासिके वाचा आणि कार राइडवर लक्ष केंद्रित करू नका.\n यामुळे वेळ चांगला जातो आणि आराम होतो. उशीरा झोपायचा प्रयत्न करा आणि रात्री लवकर उठण्यापूर्वी तुम्ही थकल्यासारखे असाल.\nबरेच आणि बरेच उशा आणि ब्लँकेट्स आणा आपण स्वतःभोवती एक किल्ला किंवा झोपायला घरटे बनवू शकता.\nसंपूर्ण हंगाम किंवा टीव्ही शोची मालिका जसे की मित्र किंवा द सिम्पसन किंवा द बिग बॅंग थिओरी आणण्याचा प्रयत्न करा. तसेच काही किड शो स्पंजबॉब, नियमित शो असू शकतात. जर प्रत्येक भाग अर्धा तास लांब असेल आणि आपली कार राइड चार तास असेल तर 8 भाग पहा आणि आपण पूर्ण केले.\nस्नॅक्सवर शिक्कामोर्तब करू नका, परंतु त्यापेक्षा जास्त घेऊ नका. आपल्याला पाहिजे असलेली शेवटची गोष्ट म्हणजे पोटदुखी\nआपल्या आयपॉडवर प्रवासाची प्लेलिस्ट बनवा आणि आकर्षक, उत्साहपूर्ण गाण्यांनी भरा. तुमचा मूड उजळेल.\nदर मिनिटाला घड्याळाकडे पाहू नका, ही सवारी कायमस्वरुपी ड्रॅग करते.\nआपल्याला पोटदुखी किंवा हालचाल आजार झाल्यास आपल्यासाठी औषध आहे याची खात्री करा.\nएक लॅपटॉप किंवा पोर्टेबल डीव्हीडी प्लेयर आणि भरपूर चित्रपट आणा. हे टीव्ही पाहण्यासारखेच आहे, वेळ वाढेल\nविश्रांती थांबे आणि गॅस स्टेशनची अपेक्षा आहे. नवीन प्रकारचे अन्न मिळवा जे आपण कधीही मिळविलेल्या ठिकाणी नसते. स्टारबक्समध्ये फ्रेम्पेऐवजी स्मूदी वापरुन पहा. चॉकलेट स्मूदी विशेषतः चांगली आहे.\nकोणत्या प्रकारची व्यक्ती वाचत नाही हॅरी पॉटर किंवा द लॉर्ड ऑफ द रिंग्ज सारख्या चरबीचे पुस्तक आणा.\nरस्ता 66 आणि Pearblossom हायवे (कॅलिफोर्नियामध्ये) च्या मिश्रित विभागांसारख्या उग्र रस्तांसाठी पहा. आपली लॅपटॉप हार्ड ड्राइव्ह स्क्रॅच होऊ शकते आणि आपण प्ले करण्याचा प्रयत्न करीत असलेले कोणत्याही डिस्क अनिश्चितपणे वगळले जातील.\nवळणदार रस्त्यांवर वाचन करणे टाळा. अगदी बळकट किशोर देखील या परिस्थितीत आजारी पडू शकतात.\nया सहली दरम्यान आपण कोणत्याही क्षणी कँडी आणण्याचे किंवा खरेदी करण्याचे ठरविल्यास आपल्याला ते एकदाच मिळेल. म्हणून किंग आकार लायोरिस पॅक, लॉलीपॉप, सकर आणि गम सारख्या बर्‍याच दिवसांपर्यंत टिकणारी कँडी घेण्याचा प्रयत्न करा.\nलांब कार ट्रिपवर विशेषतः उन्हाळ्यात चॉकलेट आणि फज हे वाईट पर्याय असतात. चॉकलेट चिप कुकीज तुलनेने सुरक्षित आहेत, परंतु जोपर्यंत आपण आपल्या कारच्या असबाबांना महत्त्व देत नाही तोपर्यंत त्या लहान मुलाला देऊ नका.\nआपला सर्वात मोठा धोका म्हणजे मोशन सिकनेस. ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु हा खूप वाईट अनुभव आहे. आपल्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट असू शकते: अस्वस्थ पोट, आपल्या तोंडात चुकीची चव, शॉवर. फक्त बेनाड्रिल किंवा पेप्टो-बिस्मोल सारख्या प्रवासाची कॅप्सूल घ्या आणि ती निघून जावी.\nआपण गती आजारपण ग्रस्त असल्यास, वाचन टाळा. मासिके आणि चित्रे ठीक आहेत, परंतु कादंबर्‍या नाहीत.\nरोड ट्रिपची योजना कशी करावीलांब कार ट्रिपची तयारी कशी करावीलाँग रोड ट्रिप कसे टिकवायचेरोड ट्रिप कशी घ्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/all-the-devotees-celebrate-shivjanmotsav/", "date_download": "2020-09-28T21:09:53Z", "digest": "sha1:4RO6V3X7TRCXRVFPT3IDBZJFGY22YN2Z", "length": 9854, "nlines": 112, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "( Shivjanmotsav )सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nNews Updates ताज्या घडामोडी पुणे\nसर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी\nShivjanmotsav : सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी\nShivjanmotsav : सजग नागरिक टाइम्स : हडपसर परिसरातील जनशक्ती विकास संघाच्या वतीने हिंदू व मुस्लिमांनी एकत्रित येऊन शिव जयंती साजरी केली .\nजनशक्ती च्या वतीने जैन टाऊनशिप येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.\nसजग नागरिक टाइम्सचे संपादक मजहर खान यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, सुरेश गुप्ता व अनेकांचे सत्कार करण्यात आले.\nव सत्कार समारंभ झाल्यानंतर जैन टाऊन शिप हांडेवाडी रोड सैय्यद नगर ते ससाणे नगर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत पदयात्रा काढण्यात आली.\nव ससाणे नगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला .\nइतर बातमी : काश्मीर पुलवामा मधील सी आर पी एफच्या शहीद जवानांना श्रध्दांजली\nयावेळी जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ , प्रदेश अध्यक्ष रहीम शेख , युवा प्रदेशाध्यक्ष सुफियान खान,\nमहिला प्रदेशाध्यक्ष सिमा दांडगे , महिला पुणे शहर अध्यक्ष भारती गायकवाड , वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर निखार काजी,\nमहा.प्रदेश संघटक सरस्वती कांबळे, महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सिमरन साबळे, युवा पश्चिम कार्यध्यक्ष सोनू अक्षय बहिर���,मिनाज खान,\nमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बंटी राख,हडपसर विधानसभा कार्यध्यक्ष देवेंद्र परदेशी ,महिला कार्यध्यक्ष हडपसर विधानसभा काशीष भालके,\nमहिला पुणे शहर उपाध्यक्ष प्रणिता राठी ,पुणे कॅन्टोमेंट, उपाध्यक्ष अनिता दुधाळ, मजहर खान, युसूफ खान,सुरेश गुप्ता हे हि उपिस्थत होते ,\nVIDEO NEWS : Hadapsar |आरपीआय महिला आघाडी च्या वतिने शिवजयंती उत्साहात साजरी\n← काश्मीर पुलवामा मधील सी आर पी एफच्या शहीद जवानांना श्रध्दांजली\nपत्रकारअनिल मोरे ची अनेक पदावरून हकालपट्टी →\nकसे वागावे कसे जगावे\nसमाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ\nअॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा\n2 thoughts on “सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी”\nPingback:\tpatrakar anil more रोख रक्कम चॅनेलच्या संपादकाची अनेक पदावरून हकालपट्टी\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/02/", "date_download": "2020-09-28T23:23:23Z", "digest": "sha1:V5VZWWIRBTMI6SU3UJDVOWX743HAIHO6", "length": 10520, "nlines": 131, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 2, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\n6 एप्रिल च्या आत खटले मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन\n6 एप्रिल च्या आत खटला मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलनमराठा क्रांती मूक मोर्चा संयोजका वर घातलेल्या केस 6 एप्रिल च्या मागे घ्या अन्यथा प्रशासना विरोधात सकल मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे. जत्ती मठात सकल मराठा...\nदुबईत घुमणार बेळगावच्या युवकांन बनवलेल्या ढोल ताशा पथकाचा आवाज\nबेळगाव च्या युवकाने तयार केलेल्या ढोल ताशा पथकाचा आवाज दुबईत घुमणार आहे.सागर पाटील असं या युवकाचं नाव असुन त्याने 2016 साली त्रिविकारम नावाचे ढोल ताशा पथक बनवले होते. सागर हा संगीतकार असून स्वतः गाणी कम्पोज करतो त्यान आपलं live...\nशिवाजी उद्यानात बनविण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उदघाटन करून ती नागरिकांस���ठी खुली करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे, मात्र तिचे उदघाटन होऊ नये म्हणणारे काही झारीतील शुक्राचार्यही आहेत, यामुळे होणारा विलंब संताप वाढवू लागला आहे. श्रेयवादाची राजकारणे न करता शिवश्रुष्टी...\nसर्पदंशान शेतकरी महिलेचा मृत्यू\nबेळगाव पिकाला पाणी पाजवायला गेलेल्या महिलेला सर्प दंश झाल्याने मृत्य झाल्याची घटना बिजगरणी येथे घडली आहे.रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घटना घडली आहे. लक्ष्मी नारायण भास्कळ वय 42 वर्ष असं या मृतक झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे. आपले पतीं नारायण याच्या...\nशिवसृष्टी उदघाटन करा -काँग्रेस मधील मराठा समाजाच्या नेत्याची मागणी\nशिव सृष्टीसाठी मराठी नगरसेवक शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रेमी संघटना सोबत आता काँग्रेस मधील मराठा समाजाचे नेते पुढे सरसावले आहेत.प्रशासन शिवाजी उध्यान इथे निर्मित केलेल्या शिव सृष्टी चे उदघाटन करण्यास टाळा करत आहे यात श्रेया साठी राजकारण चाललय हे...\nविद्यार्थ्यांच्या आत्महत्या-डॉ सोनाली सरनोबत\nदोन-तीन महिने वर्तमानपत्रातून ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या’ सतत येत आहेत. त्या वाचून अनेक पालक चिंतित आहेत. या काळात दोन ठिकाणी या विषयावर तज्ज्ञ म्हणून आमंत्रण आले. तीनशेच्यावर पालक उपस्थित होते. ही आकडेवारी पालक वर्गाच्या चिंतेचे द्योतक आहे. या प्रश्नामध्ये चार कळीचे मुद्दे आहेत - पहिला मुद्दा त्या...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन ���ेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/former-cricketer-chetan-chauhan-dies-due-coronavirus-334342", "date_download": "2020-09-28T21:29:38Z", "digest": "sha1:HCKIWM2UJOHXPL5XVZG3FUG2XVFFGMUI", "length": 14160, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते चेतन चौहान यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमाजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते चेतन चौहान यांचे निधन\n12 जुलै रोजी चेतन चौहान कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौतील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यानंतर गुंतागुंत वाढल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही,\nनवी दिल्ली : भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान यांचे आज लखनौतील रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. 12 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौतील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यानंतर गुंतागुंत वाढल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, परिणामी गुरग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.\nइतर क्रीडा बातम्यांसाठी येथे क्लिक करा\nक्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर चौहान यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता.\n1991मध्ये ते उत्तर प्रदेशातील आमरोहा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 1998मध्ये पुन्हा त्यांनी आमरोहा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण, 1996, 1999, 2004च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारतीय जनता पक्षाचे ते सक्रीय नेते होते. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते सध्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते.\nउत्तर प्रदेशात मंत्र्यांना कोरोना\nउत्तर प्रदेशात सुरुवातीला मंत्री ब्रिजेश पाठक यांना कोरोनाची लागण झाली. चेतन चौहान यांच्या आधी गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्री कमल रानी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यांच्यासह उपेंद्र तिवारी, जय प्रतापसिंह, राजेंद्र प्रतापसिंह, धर्म सिंह सैनी, मोती सिंह, महेंद्र सिंह या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* ��पण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/satara-news-students-maharashtra-can-update-addhar-card-334964", "date_download": "2020-09-28T22:34:18Z", "digest": "sha1:AD77DL3WYDICC2S3EBN2X6ZQ5S6523BP", "length": 17970, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ही' आधार नोंदणी घेऊन आली नामी संधी | eSakal", "raw_content": "\nराज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ही' आधार नोंदणी घेऊन आली नामी संधी\nजिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचा नव्याने डाटा गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सूर आहे. त्याचबरोबर संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे आयडेंटीफिकेशन कसे करायचे, यासंदर्भातीलही कार्यवाही सुरू आहे.\nकऱ्हाड ः शासन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती देते. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. शासनाकडून विद्यार्थ्यांना आहाराचेही वाटप केले जाते. शासकीय योजना, शिष्यवृत्तीचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्याला मिळतो आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची खरी आकडेवारी समोर यावी, यासाठी आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नव्याने केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.\nVideo : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी\nविद्यार्थ्यांची पटसंख्या जरी नोंदवली जात असली तरी त्याची आधार कार्डावरून थेट खातरजमा केली जात नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांचा, शिष्यवृत्तीचा लाभ प्रत्यक्ष मिळतो आहे किंवा नाही, याची पडताळणी होत नव्हती. त्याचाच विचार करून शिक्षण विभागाने आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्डाची नोंदणी शिक्षण विभागाकडे करण्याची नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचा नव्याने डाटा गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सूर आहे. त्याचबरोबर संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे आयडेंटीफिकेशन कसे करायचे, यासंदर्भातीलही कार्यवाही सुरू आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इ��फेक्‍शन\nकरुन दाखवलं : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल, सलग दुसऱ्या वर्षी यश\nविद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्यासाठी राज्यात 816 आधार नोंदणी संच आणि 816 आधार नोंदणी ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याव्दारे राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे व अद्ययावतीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी माध्यमिक विभागाच्या शिक्षणांधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यांना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मदत करणार आहेत. पंचायत समित्यांनाही या मोहिमेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.\nसुशांतच्या मृत्युनंतर चर्चेत असलेल्या मिस्ट्री गर्लचा झाला खुलासा\nपहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी ही शिक्षण विभागाकडे करायची आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची आधारकार्ड नाहीत, त्यांची नव्याने नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या पत्त्यात, नावात, जन्मतारखेत बदल करायचा आहेत, त्याचीही दुरुस्ती या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक संधीच असणार आहे.\nकॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड\n\"\"आधार कार्डवरून विद्यार्थी लगेच व्हेरिफाय होतो. त्यासाठी शासनाकडून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी व अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठीची कार्यवाही शिक्षण विभागाकडून सुरू आहे.''\n-प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा .\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी\nसातारा : कोरोना संर्सगाच्या पार्श्‍वभूमीवर मिलीटरी कॅन्टीनमध्ये संसर्ग रोख्याचे नियम पाळण्याकरिता व्यवस्थापक निवृत कमांडर राजेंद्र शिंदे यांनी...\nकऱ्हाडला सुमारे 40 वयोगटातील 45 टक्के युवक कोरोनाग्रस्त\nकऱ्हाड (जि. सातारा) : वयाची साठी पार केलेल्यांना कोरोनाची लागण धोकादायक आहे, अशी वस्तुस्थिती आहे. मात्र, तरीही कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनामुक्त...\nमराठा क्रांती मोर्चाची मलकापुरात बुधवारी विद्यार्थी परिषद\nकऱ्हाड : मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी (ता.30) विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात अशी विद्यार्थी परिषद प्रथमच मलकापूरमध्ये...\nमराठा समाजाचे उद्या सहकारमंत्र्यांच्या निवासस्थाना समाेर ठिय्या आंदोलन\nपुसेसावळी (जि. सातारा) : मराठा आरक्षणावर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत असताना मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. 29) कऱ्हाडमध्ये पालकमंत्री...\nकऱ्हाड आरटीओ कार्यालयात ई-चलन प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई\nकऱ्हाड (जि. सातारा) : येथील आरटीओ कार्यालयाकडून ई-चलन प्रणालीद्वारे वाहनांना दंडाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनमालक व चालक...\nएकतीस हजारांपैकी साडेपाच हजार रुग्णांना मिळाला \"जनआरोग्य' चा लाभ\nसातारा : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजार कोरोनाबाधितांवर उपचार करता आले आहेत. यामध्ये कृष्णा हॉस्पिटल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/manohar-parrikar/news/", "date_download": "2020-09-28T21:12:36Z", "digest": "sha1:XIE5XBP674ARV4KN6DMPERTXTMYPYNAX", "length": 30455, "nlines": 422, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मनोहर पर्रीकर ताज्या मराठी बातम्या | Manohar Parrikar Online News in Marathi at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\n“शेतकरी संकटात राहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आ���ना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nमनोहर पर्रीकर, मराठी बातम्याFOLLOW\nमनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशस्त्राच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील उद्योगांना संधी द्यायला हवी. त्यांच्याकडे क्षमता आहेत. त्यावर विश्वास ठेवून त्यांचा विकास करायला हवा. ... Read More\nDefenceManohar Parrikarसंरक्षण विभागमनोहर पर्रीकर\nगोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभाजपा सरकारप्रमाणेच पक्षाला उतरती कळा; आमदारांप्रमाणे�� बहुतांश कार्यकर्ते नाराज ... Read More\ncorona virusBJPPramod SawantManohar Parrikarकोरोना वायरस बातम्याभाजपाप्रमोद सावंतमनोहर पर्रीकर\nमनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत, पेंग्वीनकडून घोषणा; एप्रिलमध्ये होणार प्रकाशन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रथमच येत आहे. यापूर्वी सदगुरू पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पहिले पुस्तक लिहिले होते. ... Read More\nमहाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता; गोवंश हत्याबंदीवरुन मुख्यमंत्र्यांची भाजपावर टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआम्हाला सावरकरांच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्तान हवा असून तुम्हाला हवा आहे की नाही असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला आहे. ... Read More\nUddhav ThackerayDevendra FadnavisBJPRahul GandhiMaharashtra GovernmentWinter Session MaharashtraManohar ParrikarShiv SenaNCPउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपाराहुल गांधीमहाराष्ट्र सरकारविधानसभा हिवाळी अधिवेशनमनोहर पर्रीकरशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस\nमनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रमोद सावंत यांच्या हस्ते मनोहर पर्रीकर यांच्या समाधीची मिरामार येथे पायाभरणी करण्यात आली. ... Read More\nPramod SawantgoaManohar Parrikarप्रमोद सावंतगोवामनोहर पर्रीकर\nनातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमाझा मुलगा ध्रुव याला माझे वडील तथा ध्रुवचे आजोबा स्व. मनोहर पर्रीकर यांनी खूप लळा लावला होता. ... Read More\nपणजीतील मळा भागातील पूर रोखण्यासाठी उपाय योजना, जलस्रोत मंत्र्यांनी घेतली बैठक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. ... Read More\nराफेलप्रश्नी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची राहुल गांधींवर टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ... Read More\nRafale DealManohar ParrikargoaRahul Gandhiराफेल डीलमनोहर पर्रीकरगोवाराहुल गांधी\nगोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशाचे संरक्षणमंत्रीपद तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिवंगत मनोहर पर्रीकर ��ांच्या पर्रा गावात पर्यटकांना फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी यापुढे पैसे भरावे लागणार आहेत. ... Read More\n'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपर्रिकरांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचं निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून कौतुक ... Read More\nsurgical strikeManohar Parrikarसर्जिकल स्ट्राइकमनोहर पर्रीकर\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nशिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच\nअंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत\nठाण्यात म्हाडाने वाटली अतिरिक्त एफएसआयची विकासकांना खैरात\n११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/09/news-091005/", "date_download": "2020-09-28T22:39:01Z", "digest": "sha1:GJ7ZOFMEI7L5CNOVCZFWALKWQC7O5OM5", "length": 14258, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "काँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/काँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे \nकाँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे \nसंगमनेर :- आज प्रदेशाध्यक्ष कोठे दिसत नाही, असे विचारणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी साडेचार वर्षे, जर प्रामाणिकपणे काम केले असते, तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. लोकसभा निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळेंसाठी मी रात्रीचा दिवस केला. मात्र, तो गडी तिकडे गेला. सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केली.\nश्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे आयोजित संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर येथील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ��वेळी थोरात बोलत होते. श्रीरामपूरचे उमेदवार लहू कानडे, शिर्डीचे उमेदवार सुरेश थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, युवकचे सत्यजित तांबे, कांचन थोरात, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, शरयू थोरात, डॉ. जयश्री थोरात, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे, हेमंत ओगले, उत्कर्षा रुपवते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अरुण कडू, बाजीराव खेमनर, रणजित देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांना एकटे सोडून पळून न जाता बाजीप्रभूंनी केवळ शिवाजी महाराजांचेच प्राण वाचवले नाही, तर स्वराज्यदेखील वाचवले. मीदेखील पक्षाच्या अडचणीच्या काळात इतरांसारखे पळून न जाता बाजीप्रभूप्रमाणे काम करतोय, असा टोला पक्षांतर करत टीका करणाऱ्यांना थोरात यांनी लगावला. संगमनेरातील माझ्या विरोधकांना मी नेहमी सहकार्य केले, असे सांगून थोरात म्हणाले, युतीचे सरकार अपयशी सरकार आहे.\nशेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यांना लाइनमध्ये उभे केले. खासगी कंपन्यांना चाळीस हजार कोटींचा फायदा झाला. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मोर्चा काढला, तो मोर्चा जहाजाचा विमा उतरवणाऱ्या कंपनीवर नेला. काश्मीरच्या निवडणुकीत हे महाराष्ट्राचे बोलतील का निवडणुकीत हे आता काहीतरी नवीन पिल्लू शोधून काढतील. १९९९ मध्ये काँग्रेस फुटली त्यावेळी राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.\nत्यावेळी आम्ही तत्त्वासाठी काँग्रेसमध्ये राहिलो. आता हे सर्वजण कुठे आहे हे तपासण्याची वेळ आली आहे. काँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे. यावेळीदेखील याचीच पुनरावृत्ती होणार असून आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. नगर जिल्ह्यात बारा शून्य नाही, तर शून्य बारादेखील होऊ शकते, असे थोरात म्हणाले.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप स���री आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/15/news-879/", "date_download": "2020-09-28T22:05:29Z", "digest": "sha1:MJJ62NJCCBQ5SP22DCEXJ66DFHQS7PJ2", "length": 10821, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "श्रीरामपुरात उंदिर उड्या, सभेला विखेंच्या; कार्यालयात ससाणेंच्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सव���स्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Maharashtra/श्रीरामपुरात उंदिर उड्या, सभेला विखेंच्या; कार्यालयात ससाणेंच्या\nश्रीरामपुरात उंदिर उड्या, सभेला विखेंच्या; कार्यालयात ससाणेंच्या\nश्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टण्यात आला असून श्रीरामपुरात दोन्ही उमेदवारांकडे असणारे कार्यकर्ते हे ना. विखे यांना मानणारे आहे. ‘नेता एक, कार्यकर्ता अनेक’ अशी परिस्थिती श्रीरामपूरची झाल्याने या ठिकाणी आता निवडणकीत’उंदिर उड्या’ पहायला मिळत आहेत.\nपरवाच भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ असलेल्या तालुक्यातील विखे यांच्या एका सभेत एका मोठ्या नेत्याने हजेरी लावली. हा नेता विखेंना आपला नेता मानतो.म्हणून विखेंच्या व्यासपीठावर हा नेता गेला.\nमात्र पुन्हा काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्याप्रचाराची यंत्रणा जेथून हलते त्या ससाणे यांच्या कार्यालयात आज हे नेते पुन्हा दिसले. आपण गटसोडलाच नाही, फक्त ना. विखे आले म्हणून आपण गेलो, असे त्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे श्रीरामपुरात येत्या काही दिवसात अशाच प्रकारच्या ‘माकड उड्या’ पहावयास मिळण्याची शक्यता आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\nमुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने तर मग ‘हे’ करा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/15/punishment-of-toilet-cleaning-for-violators-of-social-distancing/", "date_download": "2020-09-28T20:47:09Z", "digest": "sha1:QNZD4H2CBQP4IEYGCEPNC44EVK2NOUL7", "length": 10433, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "Social Distancing चं उल्लंघन करणाऱ्यांस टॉयलेट साफ करण्याची शिक्षा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/Social Distancing चं उल्लंघन करणाऱ्यांस टॉयलेट साफ करण्याची शिक्षा\nSocial Distancing चं उल्लंघन करणाऱ्यांस टॉयलेट साफ करण्याची शिक्षा\nकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव मार्ग सध्या आहे. मात्र अनेक नागरिक या सुरक्षेच्या उपायांपासून दूर पळताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत.\nत्यामुळे अशा लोकांना इंडोनेशियामध्ये अजब शिक्षेची तरतूद करण्��ात आली आहे. या लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे.\nगल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागती. सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे.\nकोरोनाव्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.\nइंडोनेशियामध्ये आतापर्यंत 1028 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 15,438 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.\nत्यामुळे देशात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढू नये, तो पसरू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत.\nमात्र अशा परिस्थितीतही लोकं या नियमांचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे शिक्षा देण्याबाबत निर्णय घेतले जात आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-tis-hazari-dispute-police-personnel-hold-protest-outside-police-head-quarters-in-delhi-1822941.html", "date_download": "2020-09-28T22:29:20Z", "digest": "sha1:AETQOLO5R3SX6QCHT7XZCSIRWFOBHBHM", "length": 25325, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "tis hazari dispute police personnel hold protest outside police head quarters in delhi , National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम ख��ल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nदिल्ली पोलिस-वकील वाद; पोलिस मुख्यालयाबाहेर पोलिसांचे आंदोलन\nदिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी पोलिस आणि वकिलांमध्ये झालेले हाणामारीचे प्रकरण वाढत चालले आहे. सोमवारी दिल्लीत वकिलांनी संप पुरकारला होता. या संपानंतर मंगळवारी सकाळी दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने दिल्ली पोलिस कर्मचारी आंदोलन करत आहेत. पोलिसांनी आपल्या हातात काळी फित बांधली असून वकिलांसोबत झालेल्या हाणामारीचा निषेध करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.\nमहाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य\nसोमवारी बार असोसिएशनने २४ तासाचा संप पुकारला होता. दिल्ली उच्च न्यायालयासह इतर न्यायालयातील वकिलांनी या संपामध्ये सहभाग घेतला होता. दिल्ली व्यतिरिक्त देशाताली अन्य शहरांमध्ये देखील अशाप्रकारची प्रकरणं समोर आली आहेत. याआधी दिल्लीतील साकेत कोर्ट, कडकड्डूमा कोर्टाच्या बाहेर पोलिस-वकिल आमने सामने आले होते. सोबतच उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सुध्दा वकिल आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती.\n'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले\nउत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण ऐवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. ज्यानंतर वकिलांनी पोलिसांच्या गाडीला पेटवून दिली. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले होते. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिस आणि वकिल आमने-सामने आले होते.\nमणिपूरमध्ये आयईडीचा स्फोट; ४ पोलिस गंभीर जखमी\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nदिल्लीत पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी, काही जण जखमी\nतब्बल ११ तासांनंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलन घेतले मागे\nदिल्लीतील तीस हजारी कोर्टातील त्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर\nदिल्लीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शरद पवार म्हणाले...\nदहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयईडीसह तिघांना अटक\nदिल्ली पोलिस-वकील वाद; पोलिस मुख्यालयाबाहेर पोलिसांचे आंदोलन\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरो��ाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/loksabha-election-2019/", "date_download": "2020-09-28T21:38:12Z", "digest": "sha1:LNJL7SIB26VRS7ZZ2NN2FJOEC2I4WIFM", "length": 10378, "nlines": 99, "source_domain": "mpcnews.in", "title": "Loksabha election 2019 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : लोकसभा उमेदवारांचा खर्च ; बारणे यांना पक्षाने दिले 40 लाख तर डॉ. कोल्हे यांना तिघांकडून एक…\nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीतील शिरुर आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पक्षाने 40 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर, शिरुरचे…\nPimpri: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त\nएमपीसी न्यूज - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता रविवारी (दि. 26)रात्री संपली आहे. देशात सात टप्यात निवडणुका झाल्याने तब्बल 75 दिवस आचारसंहिता लागू राहिली. आता…\nMaval: मावळच्या विजयावरुन भाजपमध्ये ‘सोशल मीडिया वॉर’; निष्ठावान अन्‌ नव्यामंध्ये जुंपली\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर श्रेय घेण्यावरुन भाजपमधील निष्ठावान आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 'सोशल मीडिया वॉर' सुरु झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:ला…\nPune : गिरीश बापट यांचा दणदणीत विजय\nएमपीसी न्यूज- पुण्यात भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल 3 लाख 24 हजार 965 इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. काँग्रेसचे मोहन जोशी यांना तीन लाख दोन हजार 434 मते मिळाली. या…\nShirur: शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये बदल होणारच – डॉ. अमोल कोल्हे\nएमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेला बदल हवा होता. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली होती. जनतेला बदल आणि नवीन चेहरा हवा असल्याने जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये नक्कीच बदल होणार असून…\nMaval : पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्यान��� निवडून येणार – संजोग वाघेरे\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला. मावळ,…\nMaval: पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार – श्रीरंग बारणे\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महायुतीच्या बाजुने आपला कौल दिला आहे. त्यामुळे मी निश्चित आहे. दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, असा ठाम विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त करत पवार…\nMaval/ Shirur: बारणे-पवार, आढळराव-डॉ. कोल्हे यांच्या भवितव्याचा उद्या फैसला\nएमपीसी न्यूज - गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांनाच ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती. तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी)पार पडणार आहे. मावळमध्ये हॅटट्रिक करत शिवसेना भगवा फडकाविणार की राष्ट्रवादीचे…\nMaval: मतमोजणीची तयारी पूर्ण; निकालासाठी 29 फे-या\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाची 23 मे ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक विभागाची मतमोजणीची तयारी पुर्ण झाली आहे. विधानसभानिहाय 14 टेबलची मांडणी केली असून त्यानुसार सुमारे 25 ते 42 फे-या होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण…\nPune : मतमोजणी प्रक्रियेचा जिल्‍हाधिका-यांनी घेतला आढावा\nएमपीसी न्यूज - जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघाची पुण्यात तर मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची बालेवाडी येथे गुरुवारी (दि. 23)मतमोजणी होणार आहे.…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T22:55:02Z", "digest": "sha1:TGDWMFH5QEYUYWPBJGPDWUG4SB4VB5T7", "length": 11423, "nlines": 127, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "माली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे\nएक लोक, एक ध्येय, एक श्रद्धा\nमालीचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बामाको\n- फ्रान्सपासून मालीचा संघ ह्या नावाने, सेनेगालसोबत ४ एप्रिल १९६०\n- स्वतंत्र माली २२ सप्टेंबर १९६०\n- एकूण १२,४०,१९२ किमी२ (२४वा क्रमांक)\n- पाणी (%) १.६\n- २००९ १,४५,१७,१७६[१] (६७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १६.७७२ अब्ज[२] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १,२५१ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.३७१ (कमी) (१७८वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक\nआंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी + ०:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २२३\nमाळी याच्याशी गल्लत करू नका.\n१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले.\nशेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते.[३] युरोपियन संघ, जागतिक बॅंक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते.\nफ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे\nमाली देश एकूण ८ प्रदेशांमध्ये विभागला गेला असून उत्तरेकडील ३ प्रदेशांमध्ये तुरळक वस्ती आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nमाली एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकावरील माहिती\nविकिव्हॉयेज वरील माली पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/around-50-60-people-who-had-returned-to-maharashtra-from-nizamuddin-markaz-have-switched-off-their-phones-and-are-trying-to-hide-says-state-home-ministry-scj-81-2126296/", "date_download": "2020-09-28T23:09:52Z", "digest": "sha1:U4VMD2QVLUWUYA7FC7YYLYEVQ4T333Q7", "length": 12785, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Around 50-60 people who had returned to Maharashtra from Nizamuddin Markaz have switched off their phones and are trying to hide says state Home Ministry scj 81 | निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nनिजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु\nनिजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु\nराज्याच्या गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे\nदिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणी झालेल्या तबलिगी जमतीचा झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले ५० ते ६० जण महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले आहेत. पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा तूर्तास सापडत नाही. मात्र पोलीस राज्यभरातल्या विविध ठिकाणी या सगळ्यांचा शोध घेत आहेत. ५० ते ६० जण हे मोबाइल फोन बंद करुन लपण्याचा प्रयत्न करत आहेत असं महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने म्हटलं आहे.\nनिजामुद्दीन दिल्ली येथील तबलिगी मरकजमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यातले ५० ते ६० जण बेपत्ता आहेत. त्यांना सूचित करण्यात येतं आहे की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि चाचणी करुन क्वारंटाइन व्हावे असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे. असं न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.\nतबलिगी मकरजला गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. दिवसागणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाचर करत आहे. मरकज येथे गेलेल्या लोकांमुळे इतरांना करोनाची लागण होऊ नये या उद्देशानं पालिकेनं ट्विट करत दिल्लीला कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. आता असंच आवाहन राज्याच्या गृहमंत्रालयानेही केलं आहे. तसंच हे आवाहन न ऐकल्यास कारवाईचेही आदेश दिले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाण\n2 करोनाची लढाई जिंकण्यासाठी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा-राजेश टोपे\n3 Lockdown: शिवभोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार; पाच रुपयांत मिळणार जेवण\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/unauthorized-construction-in-maharashtra-1757722/", "date_download": "2020-09-28T22:28:24Z", "digest": "sha1:LRNFQEH4AI4BKXOE6FRHUDLWMJERO7XV", "length": 15677, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unauthorized construction in Maharashtra | अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात\nअलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात\nमुंबई उच्च न्यायालयात २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.\nमुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात केली. धोकवडे येथील शहाजादी रमेश कुंदनमल यांच्या अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर चालवला. मात्र काही तासांतच या कारवाईला न्यायालयात आव्हान दिल्याचे सांगत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम थांबविण्यात आले.\nअलिबागमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान २००८-२००९ ला उच्च न्यायालयाने प्रचलित नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार शहाजादी रमेश कुंदनमल यांना धोकवडे येथील सव्‍‌र्हे नंबर ४१७ मध्ये केलेले ६६० चौरस मीटर अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात कुंदनमल यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करून निर्णय घेण्याचे नि��्देश न्यायालयाने दिले होते. तेव्हापासून कुंदनमल यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रलंबित होती.\nअलिबागमधील अनधिकृत बांधकामांसदर्भात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान नुकतेच उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच कोकण आयुक्तांना या संदर्भात फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही या अनधिकृत बांधकामांवर महिन्याभरात कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते.\nयानंतर अलिबाग आणि मुरुडमधील २५० हून अधिक अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा चच्रेत आला होता. अखेर अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट २०१८ रोजी कुंदनमल याच्या अनधिकृत बांधकामांची फेरसुनावणी घेतली होती. यात जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कुंदनमल यांनी ६६० चौरस मीटर बांधकाम केल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले. त्यामुळे सदर बांधकाम सात दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश दिले होते. यावर पुन्हा एकदा कुंदनमल यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. अखेर अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी कुंदनमल यांना २४ तासांत बांधकाम हटवण्याचे आणि जमीन पूर्वी होती त्या स्थितीत आणण्याची नोटीस बजावली होती. तसे न केल्यास २१ सप्टेंबरला शासनाच्या वतीने हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.\nत्यानुसार प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीदार सचिन शेजाळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता चव्हाण यांच्यासह सकाळी ११ वाजता धोकवडे येथे दाखल झाल्या. पोलीस बंदोबस्तात जेसीबी मशीनच्या साह्य़ाने कुंदनमल यांच्या बंगल्यावर कारवाईला सुरुवात केली. जवळपास साडेसहाशे चौरस मीटर जागेतील अनधिकृत बांधकामांपकी खालच्या मजल्याच्या भिंती पाडण्यात आल्या. मात्र हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई थांबविण्यात आली.\n‘उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुंदनमल यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही सुरुवात आहे. येणाऱ्या काळात आणखीन काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट त्यामुळे याहून अधिक माहिती मी देऊ शकणार न��ही.’ – शारदा पोवार, प्रांताधिकारी अलिबाग.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 गांजाचा झुरका महागात पडला\n2 गणेशोत्सव, टिळक आणि ब्रह्मदेश..\n3 राज्यात १५६ लाचखोर कर्मचारी अद्यापही सेवेत\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shivsena-leader-quits-party-over-alliance-with-congress-in-maharashtra-bmh-90-2023635/", "date_download": "2020-09-28T22:12:14Z", "digest": "sha1:TBQRCWYYJOI5TS2I4Y2JBBZCEDWZLVS5", "length": 14532, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shivsena leader quits party over alliance with Congress in maharashtra bmh 90 । काँग्रेससोबत आघाडी केली म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nकाँग्रेससोबत आघाडी केली म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं दिला राजीना��ा\nकाँग्रेससोबत आघाडी केली म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा\n१९९८पासून शिवसेनेत होते कार्यरत\nमहाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात २०१९ची विधानसभा निवडणूक रंगदार ठरली. निकालांपासून ते सत्तास्थापनेपर्यंत अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडल्या. अचानक मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही चार दिवसात पडले. त्यामुळे महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तीन विचारांच्या पक्षांच्या आघाडीमुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझी विचारधारा मला काँग्रेससोबत जाण्याची परवानगी देत नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.\nनिवडणूक निकालानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद विभागून देण्याची मागणी केली. त्याला भाजपाकडून नकार देण्यात आला. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीतील वाढला. दोन्ही पक्षातील संवादच थांबल्यानं कुणाचं सरकार येणार असं वातावरण राज्यात निर्माण झालं होतं. मात्र, शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससमोर सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला. दोन वेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र येत असल्यानं त्याला सुरूवातीला विरोध सुरू झाला. शिवसेनेसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. मात्र, अखेर तिन्ही पक्षांची सोबत येण्यावर सहमती झाली. त्यानंतर भाजपाचं सरकार कोसळून महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार आहे.\nपण, काँग्रेससोबत जाण्यावरून शिवसेनेतही एक नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. मुंबईतील एका शिवसैनिकानं युवा सेना आणि शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे. रमेश सोळंकी असं त्यांचं नाव असून, त्यांनी शिवसेना सोडत असल्याची घोषणा केली आहे. “मी युवा सेनाच्या पदाचा आणि शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला, मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार, असं सोळंकी यांनी म्हटलं आहे.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वयाच्या १२व्या वर्षी शिवसेनेत कामाला सुरूवात केली. १९९८ अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षातील अनेक पदांवर हिदुत्वाच्या विचारधारेनं काम करत राहिलो. या काळात अनेक चढ-उतार मी पाहिले. हिंदुराष्ट्र आणि काँग्रेसमुक्त भारत या उद्देशानं मी काम करत होतो. माझी सद् विवेक बुद्धी आणि विचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. मी काँग्रेससोबत काम करू शकत नाही, असं सोळंकी यांनी म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अजित पवारांवर विश्वास का ठेवला; अमित शाहांनी दिलं उत्तर\n मुंबईत धावत्या ट्रेनमधून पतीने गर्भवती पत्नीला ढकललं बाहेर\n3 महाराष्ट्रातील मस्तवाल हैदोस थांबला; शिवसेनेचा भाजपावर निशाणा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-nikki-galrani-tests-positive-for-coronavirus-mppg-94-2245253/", "date_download": "2020-09-28T23:18:43Z", "digest": "sha1:GH3ZI2FDRFJA7AEPQRTWE5T5LCYA3MP7", "length": 12504, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Nikki Galrani tests positive for coronavirus mppg 94 | प्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु | Loksatta", "raw_content": "\nठा���े जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nप्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु\nप्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु\nदेशातील करोना रुग्ण १९ लाखांवर\nकरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की गलरानी हिला करोनाची लागण झाली आहे. सध्या तमिळनाडूमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.\n“मला गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाली. माझी प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर्स खुप चांगल्या प्रकारे माझ्यावर उपचार करत आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी लवकरच बरी होईन.” अशा आशयाचं ट्विट करुन निक्कीने करोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.\nदेशातील करोना रुग्ण १९ लाखांवर\nगेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.\n१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक ���रा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 दिशा सालियन मृत्यू प्रकरण : …आणि या अभिनेत्याने मागितली सुरज पंचोलीची माफी\n2 गोविंदाला ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचे होते आणखी काम\n3 कोंकना सेन शर्मा व रणवीर शौरी यांचा घटस्फोट\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/hrithik-roshan-police-station-scene-kaabil-sushant-singh-rajput-krk-mppg-94-2190123/", "date_download": "2020-09-28T22:54:34Z", "digest": "sha1:HNG7XVMVKVQKZGLGZRBPV6QUSS3GVFMR", "length": 11378, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hrithik Roshan Police Station Scene KAABIL Sushant Singh Rajput KRK mppg 94 | “प्रत्येक आत्महत्येमागे एक हत्यारा असतो”; हृतिकचा तो व्हिडीओ अभिनेत्याने केला व्हायरल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“प्रत्येक आत्महत्येमागे एक हत्यारा असतो”; हृतिकचा तो व्हिडीओ अभिनेत्याने केला व्हायरल\n“प्रत्येक आत्महत्येमागे एक हत्यारा असतो”; हृतिकचा तो व्हिडीओ अभिनेत्याने केला व्हायरल\nहृतिकची पोलीस स्टेशनमधील ती क्लिप व्हायरल...\nहृतिक रोशन (संग्रहित छायाचित्र)\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले जात आहे. दरम्यान अभिनेता कमाल खानने हृतिक रोशनच्या चित्रपटातील एक क्लिप शेअर करुन बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.\nकमाल खानने एक हृतिक रोशनच्या काबिल या चित्रपटातील एक क्लिप पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये हृतिक “प्रत्येक आत्महत्येमागे एक हत्यारा लपलेला असतो. तो समोरच असतो पण कोणाला दिसत नाही.” असा डायलॉग बोलताना दिसतोय. ही क्लिप शेअर करुन सुशांतच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार हा प्रश्न त्याने संजय गुप्ता, हृतिक आणि राकेश रोशन यांना विचारला आहे.\nकमाल खान सोशल मीडियाद्वारे नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमुळे काही जणांनी कमालवर टीका देखील केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 वीकेंडला रंगणार ‘मधुरव फिनाले फेस्टिव्हल’\n2 मनोबल वाढवणारा ‘तू चल पुढं’ फिल्म फेस्टिव्हल\n3 श्रीयुत गंगाधर टिपरेंची नात शलाका सध्या काय करते\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T23:07:53Z", "digest": "sha1:3UPAVCRAHK7INPIMBKUGXNYX2FJRVPCF", "length": 4138, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट रसायने अपवर्तनस्थिरांक - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१५ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-28T21:42:32Z", "digest": "sha1:N5HCYPOICHV74FH3PLTZYKPYD535FDLK", "length": 14086, "nlines": 102, "source_domain": "www.piptell.com", "title": "भारताच्या युनिकॉर्न ब्रिगेडचा शुल्क | Piptell", "raw_content": "\nHome News भारताच्या युनिकॉर्न ब्रिगेडचा शुल्क\nभारताच्या युनिकॉर्न ब्रिगेडचा शुल्क\nसहा वर्षांपूर्वी जेव्हा उद्यम भांडवलदार आयलीन लीने “एक गीतेचे फूल” हा शब्द तयार केला होता – जेव्हा १ अब्ज डॉलर्सच्या उत्तरेकडील स्टार्टअपची अत्यंत ��ुर्मिळता परिभाषित केली होती – अमेरिकेत फक्त 39 were आणि फक्त तीन भारतीय युनिकॉर्न होते. आज अमेरिका आणि चीनमध्ये प्रत्येकी २०० हून अधिक लोक आहेत तर भारताची संख्या अंदाजे 30० आहे\nमोबाईल अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनी इनमोबी २०११ मध्ये देशाची पहिली गवंडी बनली असल्याने तेथे केवळ विचित्र स्पॉटिंग दिसून आली. परंतु मागील दोन वर्षात, भारतीय युनीकॉर्न्सने 2018 मध्ये धान्याच्या कोठारातून 10 डॉलर तोडले आहेत, तर 2019 च्या वर्गात असे आहे:\nकल्पनारम्य गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11\nकॅब अ‍ॅग्रीगेटर ओलाची ईव्ही कंपनी मिशन: इलेक्ट्रिक\nक्लाऊड डेटा संरक्षण कंपनी ड्रुवा\nएंटरप्राइझ कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट फर्म Icertis\nआरोग्य सेवा विश्लेषक कंपनी सिटीस टेक\nफ्लिपकार्ट आणि ओलासारख्या आताच्या घरगुती नावाच्या भारतीय युनिकॉर्नला इंटरनेट-कनेक्ट स्मार्टफोन आणि स्वस्त क्लाऊड संगणनाचा फायदा झाला. त्यांनी शॉपिंग, टॅक्सी, खाद्यपदार्थ वितरण, हॉटेल इत्यादी व्यवसाय अस्तित्त्वात आणून साम्राज्या बनवल्या. अर्थात, तेथे स्टार्टअप स्वप्नांसाठी निधी तयार करण्यास तयार, इच्छुक आणि सक्षम गुंतवणूकदारांचा प्रवाह देखील होता.\nदोन टँगो लागतात. तर, दशकात अडथळे आणणारे: ओला आणि उबर राईड-हिलिंगमध्ये, ई-कॉमर्समध्ये फ्लिपकार्ट आणि Amazonमेझॉन, फूड टेकमध्ये स्विगी आणि झोमॅटो, हॉटेल्समध्ये ओवायओ आणि सॉफ्टबँक… ओह थांबा\nआता या सर्व त्रासात हे विसरणे सोपे आहे की गोष्टी नेहमी यासारख्या नसतात. या वर्षाच्या सुरुवातीस जसे आम्ही पुन्हा टिपले:\n“अवघ्या दहा वर्षांपूर्वी, मुठभर स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांची संख्या खूपच लहान होती. $ 100,000 च्या निधीची फेरी आदरणीय मानली जात होती आणि कुलगुरूंच्या निर्णयावर व्याजातून जनादेशाकडे जाण्यास महिने लागले.\n1 मग गोष्टी कशा आणि का बदलल्या\n1.1 सॉफ्टबँकपेक्षा कोणताही पाठीशी होता\nमग गोष्टी कशा आणि का बदलल्या\nजर कोणी मागे वळून ठिपके जोडले तर असे म्हणायला हरकत नाही की या क्रांतीला उत्तेजन देणारी एखादी घटना घडली असेल तर टायगर ग्लोबलचे प्रमुख ली फिक्सल यांनी त्या काळात १० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली फ्लिपकार्ट नावाचा अज्ञात ऑनलाइन पुस्तक विक्रेता. ”\n2010 च्या मध्यभागी होते. दशकाच्या उत्तरार्धात टायगर ग्लोबलने जवळजवळ 50 प्रारंभिक अवस्थेची बेट बनविली आणि भारतात गुंतव���ूकीच्या तीन Vs मध्ये निर्विवादपणे बदल केले.\nमूल्यः त्यावेळी 10 दशलक्ष डॉलर्सची फेरी ऐकली नव्हती\nखंड: एका फंडाने जास्तीत जास्त 15 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली\nवेग: वाघाने सभेच्या महिन्याऐवजी काही तासातच गुंतवणूक केली\nफिक्सेलने ओलासारख्या ई-कॉमर्स स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, वर्गीकृत जाहिराती प्लॅटफॉर्म क्विक्र, मायट्रा आणि शॉपक्लूजसारखे ई-टेलर. २०१la मध्ये ओला आणि किकिकर युनिकॉर्न बनले, त्याच वर्षी फ्लिपकार्टने फॅशन ई-कॉमर्स पोर्टल मायन्ट्रा खरेदी केली.\n२०१ potential मध्ये दोन संभाव्य क्षणानंतर संभाव्य भारतीय युनिकॉर्न्स खरोखरच फुलले. प्रथम सप्टेंबरमध्ये जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ लाँच केले आणि भारतातील प्रत्येक कानाकोप into्यात घाण-स्वस्त इंटरनेट डेटा घेतला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये, भारत सरकारने 86 86% चलन नोटा नव्या सेटवर बदलल्या – डिजिटल नोटाबंदीच्या तारखेला ‘नोटाबंदी’ दिली.\nअचानक, कोणीही फक्त स्मार्टफोन वापरुन कपडे, अन्न, टॅक्सी, हॉटेल, विमा पॉलिसी आणि औषधाची मागणी करू शकतो आणि पैसे देईल. सवलत आणि कॅशबॅकद्वारे ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी आवश्यक असलेले सर्व स्टार्टअप एक परोपकारी गुंतवणूकदार होते.\nसॉफ्टबँकपेक्षा कोणताही पाठीशी होता\nदशकाच्या उत्तरार्धात मासायोशी सून-नेतृत्वाखालील फर्मने ई-कॉमर्स स्टार्टअप्सच्या यजमानांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. खरं तर, सॉफ्टबँकच्या नेतृत्वाखालील फेs्यांनी गेल्या दोन वर्षांत सहा भारतीय युनिकॉर्न तयार केले आहेत. लेन्सकार्ट, दिल्लीवरी आणि ओला यांचे ध्येय: 2019 मध्ये इलेक्ट्रिकचे लाभार्थी होते.\n2018 मध्ये ते विमा एकत्रित करणारे पॉलिसी बाजार होते; पेटीएम मॉल, पेटीएम * (देखील एक युनिकॉर्न) पेमेंट कंपनीची ई-कॉमर्स आर्म; आणि ओयओ, जो जगातील तिस third्या क्रमांकाची हॉटेल साखळी असल्याचा दावा करतो.\nसॉफ्टबँकने कमीतकमी एक प्रमुख क्षेत्रातील व्यत्यय आणणार्‍याला पाठिंबा दर्शविला आहे आणि या प्रक्रियेत बरेचसे युनिकॉर्न तयार केले नाहीत. का २०१ we मध्ये सारांश म्हणूनः\n“पण ($ 100 अब्ज व्हिजन) फंडाची विशालता ही दुहेरी तलवार आहे. एकीकडे, सॉफ्टबँक निवडत असलेल्या कोणत्याही करारात प्रवेश करू शकेल परंतु दुसरीकडे, उद्याच्या टोटेमिक कंपन्या म्हणून उद्भवू शकणार्‍या कोणत्याही हॉट सेक्टर / स्टार्टअप्समध्ये भाग घेण्याची शक्यता कमी असू शकत नाही. जगातील सर्वात महत्वाच्या स्टार्टअप्सच्या इंडेक्स फंडासह. ”\nआणि आहे. जवळजवळ सर्व बी 2 सी (व्यवसाय-ते-ग्राहक) युनिकॉर्नला सॉफ्टबँकचा पाठिंबा आहे. परंतु एका उगवलेल्या जागेत त्याचे जवळ-नसणे स्पष्ट केले आहे. बी 2 बी किंवा व्यवसाय ते व्यवसाय.\nजुना: बी 2 सी, गोल्ड: बी 2 बी\nPrevious articleएनुस मिराबिलिस नंतर 2020 मध्ये भारतीय साससाठी काय आहे\nNext articleयुनिकॉर्न मोजणी कशी बदलते\nएनुस मिराबिलिस नंतर 2020 मध्ये भारतीय साससाठी काय आहे\nभारत आणि समुद्र समुद्रामध्ये मेघ किचनच्या दिशेने एक धक्का बदल\nप्रतिस्पर्ध्यांविरूद्ध बंडखोर खाद्यपदार्थ कसे उभे आहेत\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-congress-leader-balasaheb-thorat-says-bjps-anti-people-policies-defeat-in-jharkhand-1826613.html", "date_download": "2020-09-28T22:24:23Z", "digest": "sha1:GFS6472OHOFTTWOXTD2NLMMDYR3DAJC2", "length": 25712, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "congress leader balasaheb thorat says bjps anti people policies defeat in jharkhand, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉ��ो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'भाजपच्या जनविरोधी धोरणांचा झारखंडमध्ये पराभव'\nHT मराठी टीम , मुंबई\nभाजप सरकारच्या ५ वर्षाच्या काळात झारखंडची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली. खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम ३७० चे भांडवल, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा मोदी आणि शहा यांचा प्रयत्न झारखंडमधील जनतेने हाणून पाडला आणि भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला, असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nअवघ्या दोन वर्षात भाजपचे साम्राज्य निम्मे झाले; पहा नकाशा\n२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भाजपला बहुमत मिळाले नाही. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून तेथे भाजप आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस पक्ष तिथे कधीही सत्तेत आले नाही. प्रथमच झारखंडमधून भाजप सत्तेबाहेर जाणार आहे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.\n'झारखंडमध्ये आजपासून नवा अध्याय सुरु होईल'\nबाळासाहेब थोरात यांनी पुढे असे सांगितले की, २०१४ च्या निवडणुकीत जवळपास ३७ जागा जिंकून बहुमताच्या जवळपास असणा-या भाजपकडे पाच वर्षात झारखंडचा विकास करण्याची नामी संधी होती. परंतु ५ वर्षात भाजप सरकारने झारखंडला पिछाडीवर नेले. मोदी-शहांनी झारखंडमध्ये प्रत्येकी ९ सभा घेऊन राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, तो ही सपशेल अयशस्वी ठरला, असल्याची टीका त्यांनी केली आहे.\nझारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया\nदरम्यान, देशपातळीवर आणखी एक राज्य भाजपच्या हातून गेल्याने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणा-या भाजपला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. भाजपच्या जनविरोधी आणि विभाजनवादी धोरणांविरोधात देशात प्रचंड जनआक्रोश आहे, हे देशपातळीवर सुरु असलेल्या आंदोलनातून आणि आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये येणारे नवे सरकार गरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, विद्यार्थी यांचे असेल, असा व���श्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.\n'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nअवघ्या दोन वर्षात भाजपचे साम्राज्य निम्मे झाले; पहा नकाशा\n'झारखंडमध्ये आजपासून नवा अध्याय सुरु होईल'\n'शरद पवारांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली'\n'महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं, भाजपला आत्मचिंतनाची गरज'\n'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'\n'भाजपच्या जनविरोधी धोरणांचा झारखंडमध्ये पराभव'\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80)", "date_download": "2020-09-28T23:06:12Z", "digest": "sha1:HEGYFU3LP7ZKPFJD2HA7D2YEIZW227IQ", "length": 15543, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खानापूर (सांगली) - विकिपीडिया", "raw_content": "\n• उंची २४.४५ चौ. किमी\nलिंग गुणोत्तर ६,४५७ (२०११)\nगुणक: 17°15′50″N 74°43′05″E / 17.264°N 74.718°E / 17.264; 74.718 खानापूर हे सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील २४४५.३९ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.\n१ भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या\n४ वैद्यकीय सुविधा (शासकीय)\n५ वैद्यकीय सुविधा (अशासकीय)\n८ संपर्क व दळणवळण\n९ बाजार ��� पतव्यवस्था\n१४ संदर्भ आणि नोंदी\nभोगोलिक स्थान आणि लोकसंख्या[संपादन]\nखानापूर हे सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील २४४५.३९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १३२१ कुटुंबे व एकूण ६४५७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर विटा २२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३२७१ पुरुष आणि ३१८६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७०६ असून अनुसूचित जमातीचे ४० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६८५५२ [१] आहे.\nएकूण साक्षर लोकसंख्या: ४७०८ (७२.९१%)\nसाक्षर पुरुष लोकसंख्या: २५४१ (७७.६८%)\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: २१६७ (६८.०२%)\nगावात सात शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा,पाच शासकीय प्राथमिक शाळा,एक खाजगी प्राथमिक शाळा,तीन शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा,एक खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा,दोन शासकीय माध्यमिक शाळा,एक खाजगी माध्यमिक शाळा आणि तीन शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहेत. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय खानापूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक,व्यावसायिक प्रशिक्षण शाळा व अभियांत्रिकी महाविद्यालय विटा येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय व व्यवस्थापन संस्था मायणी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पलूसयेथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. \nसर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. गावात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. गावात १ क्षयरोग उपचार केंद्र आहे. गावात १ ॲलोपॅथी रुग्णालय आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ दवाखाना आहे. गावात १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ कुटुंब कल्याणकेंद्र आहे.\nगावात एक बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा,एक निवासी व बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. गावात एक एमबीबीएस व एक इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे.गावात एक औषधाचे दुकान आहे.\nगावात शुद्धिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात हॅ��्डपंपच्या, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या तसेच तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे.\nगावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध आहे. सांडपाणी थेट जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे.\nगावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. गावाचा पिन कोड ४१५३०७ आहे. गावात दूरध्वनी, सार्वजनिक दूरध्वनी केंद्र, मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे..\nसर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बॅंक उपलब्ध व सहकारी बॅंक उपलब्ध आहे. गावात शेतकी कर्ज संस्था, स्वयंसहाय्य गट,रेशन दुकान व आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.\nगावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र),अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र व जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.\nप्रतिदिवस १५ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.\nखानापूर ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nबिगरशेती वापरात असलेली जमीन: ४.५७\nओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १७७.२३\nकुरणे व इतर चराऊ जमीन: ४९.०४\nफुटकळ झाडीखालची जमीन: ७.२\nलागवडीयोग्य पडीक जमीन: २७.१\nकायमस्वरूपी पडीक जमीन: ४.२\nसद्यस्थितीतील पडीक जमीन: ६८.२८\nएकूण कोरडवाहू जमीन: ७०.३४\nएकूण बागायती जमीन: १९१०.३७\nसिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nविहिरी / कूप नलिका: ७०.३४\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्र��येटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/injured-29-prisoners-killed-in-venezuela-jail/", "date_download": "2020-09-28T22:58:48Z", "digest": "sha1:2QILCD2BNR2IDH5IF6SQGS7IE4L5GAVW", "length": 6369, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हेनेझुएलाच्या तुरुंगात हिंसाचारात 29 कैदी ठार", "raw_content": "\nव्हेनेझुएलाच्या तुरुंगात हिंसाचारात 29 कैदी ठार\nकराकास (व्हेनेझुएला) – व्हेनेझुएलाच्या पश्‍चिमेकडील अकारिग्युआ येथील तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये किमान 29 कैदी ठार झाले आहेत. या हिंसाचारात 19 पोलिस देखील जखमी झाले आहेत. तुरुंग फोडून पळून जाण्याचा प्रयत्न कैद्यांनी केला होता.मात्र हा कट उघड झाल्यामुळे पोलिसांच्या विशेष दलांनी तुरुंगात कारवाई केली. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 29 कैदी ठार झाले, असे पोर्तुगालच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या सचिवांनी सांगितले. तुरुंगात झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार आणि हातबॉम्बचे 3 स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आल्याचे काही कैद्यांनी सांगितले.\nकैद्यांसाठी काम करण्याऱ्या एका स्वयंसेवी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात 25 जण मरण पावले आहेत. पळून जाण्याच्याच्या प्रयत्नात प्राण नावाच्या कैद्यांमधील म्होरक्‍याने काही कैद्यांन ओलीस ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांचे विशेष दल तुरुंगात पाचारण करण्यात आले होते. या विशेष दलाने ओलीस ठेवलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केल्यावर हिंसाचार भडकला. या हिंसेत विल्फ्रेडो रामोस नावाचा कैद्यांमधील अन्य म्होरक्‍याही मारला गेला. यावेळी स्फोटकांचे स्फोट आणि काही धारदार शस्त्रांमुळे पोलिसही जखमी झाले.\nव्हेनेझुएलामध्ये तुरुंगांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने हिंसाचार होणे ही नित्याची बाब आहे. एकूण 8 हजार क्षमतेच्या तुरुंगांमध्ये 55 हजार कैद्यांना ठेवण्यात आले आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन���हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shreeswamisamartha.org/category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-28T23:01:02Z", "digest": "sha1:7REYD37ABC3NRZSKC6TLGX7ITOPS65ZB", "length": 2913, "nlines": 27, "source_domain": "shreeswamisamartha.org", "title": "कार्यक्रम – सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था", "raw_content": "\n|| सदगुरू कृपा करा | स्वामी कृपा करा ||\nसद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था अनेक समाजोपयोगी ऊपक्रम राबवतच असते. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात संस्थेने अमुक रकमेचा धनादेश आसाम मधील दूर्गम भागात काम करणा-या वनवासी कल्याण आश्रमाला दिला. सदरील…\nमठातील सेवेक-यांची अक्कलकोट, गाणगापूर अशी यात्रा झाली. ही स्थळे दत्तसंप्रदायातील शक्तिपिठे समजली जातात. इथे जाणा-या भक्तांना अलौकीक आनंद मिळतो.\nआज २३/३/२०१६ रोजी मठात महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला. शंकराच्या पिंडीला दहिभात लेपन करून सामुदाईक शिवस्तुती वाचन करण्यात आले. नंतर तो दहिभात प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात आला..\nआज २३/३/२०१६ रोजी मठात मांदियाळि चा कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रमास ३००भक्तांनी ऊपस्थिती दर्शवली. सकाळी श्रींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ११:३० वाजता महाप्रसाद दाखवण्यात आला.\n© श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था | विनीत : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/the-modi-government-has-again-stabbed-the-farmer-in-the-chest-with-blood-bachchu-kadu/", "date_download": "2020-09-28T21:22:52Z", "digest": "sha1:NECEX2IQSCP42GXPCKW7U4NWJ4BCDPGG", "length": 7168, "nlines": 91, "source_domain": "krushinama.com", "title": "मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केलंय – बच्चू कडु", "raw_content": "\nमोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केलंय – बच्चू कडु\nकेंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.\nकांद्याच्या निर्यातबंदीचे काही कारण नव्हते. कांदा हा जीवनावश्यक वस्तूंमधून काढला होता. कांदा नाही खाल्ला तर कुणी मरत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.\nतसेच कांदा प्रश्नावर दिल्लीत जाऊन छुप्या पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशाराही राज्यमंत्री बच्चू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही बेईमानी नाही तर काय आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी मोदींना विचारला.\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/91c93f93294d93993e-92a93093f93792694791a940-93091a92893e", "date_download": "2020-09-28T21:04:14Z", "digest": "sha1:KVVSFRLDQ5J5CIV2T2LSQXU5EVY7JP3O", "length": 8908, "nlines": 83, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जिल्हा परिषदेची रचना — Vikaspedia", "raw_content": "\nप्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद आहे. तिला स्वतःचे नाव, मुद्रा आणि कायम स्वरूपी अस्तित्व आहे. मिळकत प्रास करण्यास व धारण करण्यास, स्वतःच्या नावाने दावा करण्यास व लावून घेण्यास, करार करण्यास सक्षम, अशी कायद्याने अस्तित्वात आलेली जिल्हा परिषद निगम निकाय (Body corporate) स्वरूपाची संस्था आहे.\nग्रामीण भागात पंचायतराज्य स्वायत्त, स्वतंत्र व शक्तिशाली व्हावे म्हणून जिल्ह्याच्या स्तरावरील ही प्रातिनिधिक शिखर संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या वरील स्तरावर अधिक प्रभावी संस्था मंडल, तालुका किंवा जिल्हास्तरावर असते. परिस्थितीनुसार वेगवेगळ्या राज्यात या संबंधी वेगवेगळी व्यवस्था आहे. महाराष्ट्रात पंचायतराज्य व्यवस्थेत जिल्हा परिषद ही अधिक अधिकार असलेली, प्रभावी व जिल्हास्तरावर केंद्रस्थानी असलेली संस्था आहे. महाराष्ट्रात पूर्वीपासून महसूली जिल्हे अस्तित्वात आहेत. त्यांचे आकारमान व लोकसंख्या सारख्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदाही लहानमोठ्या स्वरूपाच्या आहेत. नासिक, जळगांव, अहमदनगर, पुणे, ठाणे, धुळे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर यांसारख्या साडेसोळा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्हा परिषदा आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्हा परिषदा लहान आहेत. महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान ५० तर कमाल ७५ असावी, त्याचे प्रमाण राज्यात शक्यतो समान निकषावर असावे अशी कायद्यात तरतूद आहे. राज्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करतात.\nजिल्हा परिषद ही लोकप्रातिनिधिक संस्था असून तिला धोरण ठरविण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गांव पातळीवर ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय पंचायत राज्याची रचना खालील प्रमाणे आहे .\nस्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि ���ेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/the-number-of-corona-sufferers-in-the-country-is-over-25-lakhs", "date_download": "2020-09-28T22:50:49Z", "digest": "sha1:LBOCLJMMN5RTEA6GAYKGD5KH775UAT44", "length": 2963, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The number of Corona sufferers in the country is over 25 lakhs", "raw_content": "\nदेशातील करोना बाधितांची संख्या २५ लाखाच्या पुढे \nआतापर्यंत देशात ४९०३६ बाधितांचा दुर्देवी मृत्यू\nदेशात करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासात तब्बल ६५००२ नवे रुग्ण आढळले आहे. तर ९९६ बाधितांचा दुर्देवी मृत्यू झला आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या २५२६१९२ इतकी झाली आहे. corona update india\nदेशात सध्या ६६८२२० करोना बाधितांवर उपचार सुरु असून १८०८९३६ बाधित करोनामुक्त झाले आहे. तर देशात आतापर्यंत ४९०३६ लोकांचा करोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. देशातील मृत्युदर १.९४ इतका झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lokpal-member/", "date_download": "2020-09-28T21:53:07Z", "digest": "sha1:HCCK7FYBPXUYLOVMATJC64PXTXM7CLBT", "length": 2814, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lokpal Member Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Delhi: ‘कोरोनाबाधित’ न्यायमूर्ती अजयकुमार त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने…\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकपाल सदस्य व निवृत्त न्यायमूर्ती अजयकुमार त्रिपाठी (वय 62) यांचे निधन झाले. त्यांना शनिवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांची…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-28T21:55:29Z", "digest": "sha1:ZAWJ2U45O3ADHZ42I4KL7UB2FN4ZRFEN", "length": 3802, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९७७ मध्ये मृत क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n\"इ.स. १९७७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २९ पैकी खालील २९ पाने या वर्गात आहेत.\nसबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१५ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:27:41Z", "digest": "sha1:FNG3MTZ5GUUULHSC4CPR7WA4TUDTSZ2A", "length": 12655, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मोरया माझा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nमोरया माझा – ११ : श्री गणेश खरेच शिवपुत्र आहेत का\nदचकलात ना प्रश्न वाचून तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही. […]\nमोरया माझा – १० : श्री गणेशांच्या दोन बाजूंच्या शक्तींपैकी सिद्धी कोणती\nभगवान श्री गणेशांच्या दोन बाजूला दोन शक्ती उभ्या असतात. एकीचे नाव देवी सिद्धी असते. तर दुसरीचे नाव देवी बुद्धी असते. पण यातील नेमकी सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती आपण कधी याचा विचारही करीत नाही. पण शास्त्रकारांनी सर्व गोष्टींचा विचारही केला आहे आणि कारणेही दिलेली आहेत. […]\nमोरया माझा – ९ : मोरयाला दूर्वा २१ च का वाहायच्या\n २१. मोरया ला मोदक किती २१. मोरया समोर दक्षिणा किती २१. मोरया समोर दक्षिणा किती २१. हे तर सगळ्यांना नक्की माहिती आहे पण २१ च का २१. हे तर सगळ्यांना नक्की माहिती आहे पण २१ च का\nमोरया माझा – ८ : श्री गणेशांचा रंग लालच का\nश्रीगणेशांचा आवडता रंग कोणता तर लाल. त्यांना गंध कोणत्या रंगाचे लावायचे तर लाल. त्यांना गंध कोणत्या रंगाचे लावायचे तर लाल. त्यांचे आवडते फूल कोणत्या रंगाचे तर लाल. त्यांचे आवडते फूल कोणत्या रंगाचे तर लाल. त्यांचे आवडते वस्त्र कोणत्या रंगाचे तर लाल. त्यांचे आवडते वस्त्र कोणत्या रंगाचे तर लाल. पण लालच का तर लाल. पण लालच का\nमोरया माझा – ७ : उजव्या सोंडेचा गणपती खरंच कडक असतो कां \nश्री गणेशांच्या बाबतीत जो विषय सर्वाधिक वेळा विचारला जातो, किंवा ज्या बाबतीत गणेश उपासकांमध्ये सर्वाधिक धास्तीचे वातावरण आहे तो विषय म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. […]\nमोरया माझा – ६ : भगवान गणेश मोरावर कसे बसतात\nत्रेतायुगात झालेल्या श्री गणेशा यांच्या मयुरेश्वर अवताराचे वाहन मोर वर्णिले आहे. पुन्हा कालचाच प्रश्न पडतो की मोरावर कसे बसता येईल. तर लक्षात घ्या की एक भगवान शंकराचा नंदी दुसरा देवी लक्ष्मीचा हत्ती आणि तिसरा यमराजाचा रेडा सोडला तर कोणत्याही देवतेच्या वाहनावर बसताच येत नाही. […]\nमोरया माझा – ५ : एवढे विशाल गणपती इवल्याशा उंदरावर कसे बसतात\nश्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात उंदीरावर बसता तरी येते का उंदीरावर बसता तरी येते का\nमोरया माझा – ४ : श्रीगणेशांना वक्रतुंड का म्हणतात \nमराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणू��� ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय\nमोरया माझा – ३ : मोरयाला एकदंत का म्हणतात \nअसा प्रश्न विचारला तर लोक पटकन सांगतील, अहो त्यात काय एवढे कठीण मोरयाचा एकदा तुटलेला असतो म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. पण हे बरोबर आहे का मोरयाचा एकदा तुटलेला असतो म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. पण हे बरोबर आहे का इतका वरपांगी अर्थ त्यात असेल का इतका वरपांगी अर्थ त्यात असेल का जर वर्णन केल्याप्रमाणे मोरयाचा एक दात तुटला, अर्धा आहे तर मग त्याला दीडदंत म्हणायला नको का जर वर्णन केल्याप्रमाणे मोरयाचा एक दात तुटला, अर्धा आहे तर मग त्याला दीडदंत म्हणायला नको का एकदंत कसा\nमोरया माझा – २ : श्रीगणेशांना हत्तीचे मस्तक कसे \nहेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो. […]\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/panipat/", "date_download": "2020-09-28T22:04:01Z", "digest": "sha1:ELLP5JSVYVC7PRF4TYRDWBTXDIUTGGVO", "length": 22183, "nlines": 160, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nPanipat - राजहंस प्रकाशन\nमहाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला.\nमराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्यारचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला.\nमराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/12363-swapn-chalun-aale-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T20:37:08Z", "digest": "sha1:57M7YEAWC2X5VFCK6FUKDJMZ5VXHGVLJ", "length": 2109, "nlines": 46, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Swapn Chalun Aale / स्वप्न चालून आले बघता बघता - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nSwapn Chalun Aale / स्वप्न चालून आले बघता बघता\nस्वप्न चालून आले बघता बघता\nमाझे होऊन गेले हसता हसता\nरंग रंगीत झाले दिसता दिसता\nश्वास संगीत झाले जुळता जुळता\nचांदण्यात भिजतो दिवसा आता\nमी तुझ्यात दिसतो का मला\nतूच आजही तू उद्या\nतूच सावली या दिशा\nवाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या\nतूच ही उन्हे कोवळी\nतूच सांज ही सावळी\nरात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/eight-and-half-thousand-policemen-this-year/", "date_download": "2020-09-28T20:42:53Z", "digest": "sha1:PHLWRMWDZ2PVRO4MPENRPBRPAKXCFV7O", "length": 8262, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरात यंदा साडेआठ हजार पोलीस", "raw_content": "\nशहरात यंदा साडेआठ हजार पोलीस\nपुणे -वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व विनाअडथळा पार पडावी, यासाठी तब्बल साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या प्रमुख 39 मार्गांवर 169 सीसीटीव्हीवरून नजर ठेवली जाणार आहे. त्याच बरोब�� बॉम्ब शोधक-नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकही तैनात केले जाणार आहे. शहरामध्ये 2 हजार गणेश मंडळे आहेत. त्यापैकी 600 मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर सहभागी होणार आहेत. काश्‍मीरमधील 370 कलम हटवल्यावर देशभरात “हाय अलर्ट’ देण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाची मिरवणूक पार पडत आहे. पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण दिले आहे.\nमिरवणूक बंदोबस्तात 4 अतिरिक्त आयुक्त, 12 उपायुक्त, 29 सहायक आयुक्त, 150 पोलीस निरीक्षक, 461 उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह 7 हजार 457 कर्मचारी सहभागी असणार आहेत. एसआरपीएफ 2 कंपन्या आणि 293 होमगार्डही तैनात असणार आहेत. पाच जलद प्रतिसाद पथके, पाच दंगल नियंत्रण पथके, लिमा, वज्र, वरून, ही दंगल रोधक पथक संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस) ताथ पथके तैनात केली जाणार आहेत. या प्रत्येक एका पथकासोबत प्रशिक्षित श्‍वानदेखील राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nक्वार्टर गेट-बेलबाग चौक मार्गावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बंदोबस्त\nलक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, कर्वे रस्ता आणि लष्कर भागातील रस्ता या सहा मार्गांसाठी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सर्व बंदोबस्तांचे देखरेख अधिकारी म्हणून सह आयुक्त रविंद्र शिसवे असतील. अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे-टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, बेलबाग चौक आणि संपूर्ण लक्ष्मीरस्ता बंदोबस्त अधिकारी असतील. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) सुनील फुलारी परिमंडळ -3 आणि 4च्या बंदोबस्तावर असतील. हा बंदोबस्त संपल्यावर टिळक चौक ते नटराज विसर्जन घाट दरम्यान बंदोबस्तावर असतील. अपर पोलीस पोलीस आयुक्त अशोक मोराळे अलका टॉकिज चौक बंदोबस्त अधिकारी असतील, तर अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे परिमंडळ-2मधील बंदोबस्ताचे देखरेख अधिकारी आणि त्यानंतर टिळक चौक, शास्त्री रोड व एसएम जोशी विसर्जन घाट देखरेख अधिकारी म्हणून काम पाहतील.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या���च्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/maharashtra-state-tourism-department-start-single-window-system-for-film-serial-and-advertisement-shooting-permissions-24481", "date_download": "2020-09-28T21:13:19Z", "digest": "sha1:QMFRSHG4MLY4BMETXVDLB3MXNIJDX5KV", "length": 10681, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "चित्रपटाच्या परवानग्यांसाठी 'सिंगल विंडो' | Mantralaya | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nचित्रपटाच्या परवानग्यांसाठी 'सिंगल विंडो'\nचित्रपटाच्या परवानग्यांसाठी 'सिंगल विंडो'\nपर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच या निर्णयाची प्रत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सुपूर्द केली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आशुतोष गोवारीकर यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी या 'सिंगल विंडो' योजनेचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा केली.\nBy मुंबई लाइव्ह टीम | निलेश अहिरे मनोरंजन\nमुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात सातत्याने चित्रपट, टीव्ही मालिकांचं तसंच जाहिरातपट, माहितीपट यांचं चित्रीकरण होत असतं. त्यासाठी निर्मात्यांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. यामध्ये खूप वेळ आणि श्रम खर्च होतो. त्यामुळेच राज्य सरकारने या परवानग्यांसाठी एक खिडकी (सिंगल विंडो) योजना सुरू केली आहे.\nपर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच या निर्णयाची प्रत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सुपूर्द केली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आशुतोष गोवारीकर यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी या 'सिंगल विंडो' योजनेचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा केली.\nबॉलिवूड आणि टुरिझमची हातमिळवणी\nशुटींगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन वाढवण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. बॉलिवूडच्या इतरही कलाकारांनी या कामासाठी सकारात्मकता दाखवली आहे. बॉलिवूड टुरिझम हा नवीन प्रकार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता यामुळे वाढली आहे, असं पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले.\nचित्रपटाचं चित्रीकरण करताना अनेक ठिकाणी फिरावे लागतं. त्य��साठी भरमसाठ परवानग्या घ्याव्या लागतात. यामुळे खूप वेळ खर्च होतो. मात्र एक खिडकी योजनेमुळे विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. यामुळे वेळ वाचून चित्रीकरणासाठी त्याचा फायदा होईल.\n- आशुतोष गोवारीकर, सिनेनिर्माता\nकाय आहे एक खिडकी योजना\nकुठलीही परवानगी या माध्यमातून १५ दिवसात मिळणार\nमहाराष्ट्र चित्रपट , रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी हि सनियंत्रण संस्था आहे\nशासकीय जागांवरील स्थळासाठी परवानग्या मिळणार\nप्रथम मुंबई शहर आणि उपनगरात हि एक खिडकी योजना लागू होणार.\nकाही काळाने संपूर्ण महाराष्ट्रात हि योजना सुरु करण्यात येईल.\nनिर्मात्यांनी परवानग्यांसाठी www.maharashtrafilmcell.com या वेबपोर्टलवर अर्ज करावे\nअमराठी संगीतकारांचा मराठी बाणा\nसिंगल विंडोमहाराष्ट्र सरकारपर्यटनंमत्रीजयकुमार रावलदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबईत उभारणार जागतिक दर्जाचं मंगेशकर संगीत महाविद्यालय\nटीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह\nबलमवा बंबई गईल हमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/5/13/summervacations.aspx", "date_download": "2020-09-28T21:24:00Z", "digest": "sha1:4ZVYG4IXUNT33U24U2C57DSZTGIAQHBC", "length": 7531, "nlines": 96, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सुट्टी – निसर्गाची मैत्री", "raw_content": "\nसुट्टी – निसर्गाची मैत्री\nमे महिन्याची सुट्टी आणि मजाच मजा\n असे आपल्या मनात असते. मौजमजेच्या नेहमीच्या कल्पना सोडून आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो आणि त्याच्यात रमलो की, आपल्याला किती वेगवेगळे खेळ सुचतात... आणि त्यातून आगळाच आनंद प्राप्त होतो.\nगुरुदेव रवीन्द्रनाथांनी सुट्टी म्हणजे निसर्गाचा सहवास असे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिलेली सुट्टी (बांगला भाषेत ‘छुट्टी’) या कवितेतून विलक्षण निसर्गाच्या मैत्रीची ओळख करून घेऊ या.\nप्रथम मूळ बंगा���ी कविता दिली आहे आणि त्याखाली मराठीतून अनुवाद लिहिला आहे.\nमेघेर कोले रोद हेसे छे,\nआज आमादेर छुटी हो भाई.\nकी करि आज भेबे ना पाई,\nपथ हारिये कोण बने जाई,\nकोन माठे ये छुटे बेडाई सकल छेले जूटी,\nआहा हाहा हा ||१||\nकेया- पातार नौका गंडे साजिये देबो फुले.\nराखाल छेलेर संगे धेनू,\nचरबी आज बाजिये बेणू.\nमाखबो गाये फुलेर रेणू चाँपार बने लूटी,\nआहा हा हा ||२||\nरोद = प्रकाश, उन भेबे= विर करणे, सुचणे\nमाठ= मैदान, माळरान केया= केवडा, केतकी\nतालदिघि= ताल सरोवर दूले दूले = डुलत\nराखाल =गुराखी, गोपाल बेणू= बासरी\nगाये= अंगावर चाँपा= चंपक, चांफा\nफुलेर रेणू= फुलांचे पराग\nया कवितेचा मराठी अनुवाद बंगाली भाषा शिक्षिका अपर्णा झा यांनी केला आहे.\nआकाश मंडपी प्रकाश हासे,\nआज आम्हाला सुट्टी बाबा,\nआहा हाहा हा हा हा --\nकाय करू आज सुचेना काही\nपथ हरवून कोण्या वनी जाऊ\nकुठे माळावर फिरत राहू,\nआहा हा हा हा.\nकेतकी पानाची नौका करू\nताल सरोवरी सोडून देऊ जाई डुलत डुलत\nआ हा हा हा हा ||२||\nकेवळ निसर्गाचा सहवास, त्यातून मिळणारा आनंद आणि निसर्गाचं एक विलक्षण लोभस रूप ही कविता आपल्याला दाखवते. सुट्टीचा असा सामुहिक अनुभव आजकाल आपण घेतच नाही. त्यामुळे आपल्या निसर्गविषयक आणि पर्यायाने समाजविषयक जाणीव प्रेरितही होत नाहीत. त्या प्रेरित करण्याचे काम ही कविता नेमकेपणाने करते आहे. सुट्टीत करायचं काय हा प्रश्नच या कवितेत दिसत नाही, तर सुट्टी खूप सुंदर असते आणि ती अशीच सुंदर आठवणी देणारी घालवायची असते असा संदेश मात्र आजच्या पिढीला मिळतो आहे. आयुष्य समृद्ध करता येणारी, मन प्रसन्न करणारी आणि सुखद असणारी कवितेतली सुट्टी ही मोहक आहे. आजच्या मुलांनी अशी सुट्टी एन्जॉय केली तर या कवितेचं सार्थक होईल नाही\nगुरू रवींद्रच्या या मूल कवितेतली गेयता अनुवादातही अगदी चपखल आली आहे. त्यातला भावार्थही मनाला प्रसन्न करणारा आहे. मुळातली आणि अनुवादातली ही मनोहर सुट्टी पालकांनी आपल्या पाल्यांसोबत घालवली तर काय धमाल येईल नाही\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_1.html", "date_download": "2020-09-28T20:50:38Z", "digest": "sha1:V3C5RAXOUE6BR2RXN6QJ7JJB6TOMEJFI", "length": 5198, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "मुकेश अंबानींच्या घरातील कचऱ्यापासून केली जाते वीजनिर्मीती !", "raw_content": "\nमुकेश अंबानींच्या घरातील कचऱ्यापासू��� केली जाते वीजनिर्मीती \nकाही दिवसांपूर्वी एक बातमी व्हायरल झाली होती, ज्यात मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचे वेतन जाहीर झाले होते. पण यावेळी मुकेश अंबानींचे घर एन्टीलियाची बातमी आम्ही आणली आहे आणि बातमी आहे त्यांच्या घरातील कचऱ्याची.\nमुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा अजिबात बाहेर फेकला जात नाही तर तो घरच्या घरीच साठवून ठेवला जातो आणि त्याचा वीज उपयोग निर्मितीसाठी केला जातो असे सांगण्यात आले आहे.\nमुकेश अंबानींच्या घराचे नाव भारतातील सर्वात मोठे घर म्हणून घेतले जाते. २७ मजली घराची देखभाल करण्यासाठी घरात ६०० कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून घरातील प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली जाते. केवळ या नोकरांच्या हातात सर्व काही व्यवस्थित करण्याच्या जबाबदारी आहे.\nसोशल मीडियात त्याच्या घरातील कचऱ्याबद्दल सध्या चर्चा होत आहे. असे सांगितले जाते की त्यांच्या घरातील कचऱ्याचा पुनर्वापर जातो आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्या घरातील विजेची निर्मिती कच-यामधूनच केली जाते ज्याचा उपयोग फक्त त्यांच्या घरातच केला जातो.\nएका विशेष यंत्रणेद्वारे कच-यापासून त्यांच्या घरात वीज निर्मिती केली जाते. प्रथम ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. ज्यानंतर त्यातून वीज निर्मिती केली जाते. अशा मोठ्या घरात सर्वात जास्त वीज वापरली जाते.ज्यासाठी कचऱ्यासारखी गोष्ट वापरली गेली आहे हे विशेष.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_21.html", "date_download": "2020-09-28T21:33:56Z", "digest": "sha1:S42BHDLJB5LPAIJLYZFGXXLM4EDCBD4I", "length": 5789, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार...", "raw_content": "\nएकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार...\nमुंबई - राजकीय विजनवासात गेलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या राज्य कार्यकारणीकडून एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठव���्याचा आग्रह आहे. मात्र दिल्ली वर्तुळात एकनाथ खडसे यांच्या नावाला मान्यता मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे.\nमहाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. त्या जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. भाजपचं विधानसभेतील संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला यापैकी 3 जागा येत आहेत. यापूर्वी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता पक्षश्रेष्ठी एकनाथ खडसेंबाबत विचार करत असल्याचं समोर येत आहे.\nराज्यसभेचे राज्यातील सात सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार, रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. तर राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांचं नाव देखील निश्चित मानलं जात आहे. तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना यावेळी राज्यसभेवर संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे.\nयेत्या 6 मार्चला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 13 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मतदान पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-leader-pankaja-munde-talks-about-her-defeat-scsg-91-2103612/", "date_download": "2020-09-28T23:01:47Z", "digest": "sha1:UX773YJR6CQUVFT67NE5UT36GTIWVTSN", "length": 12161, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP leader Pankaja Munde talks about her defeat | “आई तू इतकी चांगली आहेस मग जिंकली का नाही?”; मुलाच्या प्रश्नावर पंकजा म्हणतात… | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छा���ाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“आई तू इतकी चांगली आहेस मग जिंकली का नाही”; मुलाच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणतात…\n“आई तू इतकी चांगली आहेस मग जिंकली का नाही”; मुलाच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणतात…\nपुण्यामधील कार्यक्रमामध्ये सांगितला किस्सा\nराज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघाची निवडणूक खास गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाऊ-बहिणींमध्ये या मतदारसंघात काटें की टक्कर पहायला मिळाली. मात्र धनंजय मुंडे यांनी विजय मिळवत आपल्या बहिणीला पराभूत केलं. पंकजा यांचा पराभव कसा झाला यावर त्यानंतर बरीच चर्चा झाली, अनेकांनी या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आता पाच महिन्यानंतर पंकजा यांनीच आपल्या पराभव का झाला याचे उत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा यांनी त्यांच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाची आठवण करुन दिली.\n“आई तू इतकी चांगली आहेस मग तू जिंकली का नाहीस, असा प्रश्न माझ्या पराभवानंतर माझ्या मुलानं मला विचारला. तू तुझा पेपर लिहितो म्हणून तुला सांगता येतं की इतके मार्क आहेत. आमच्याकडे मात्र मी अभ्यास करते आणि पेपर दुसरेच लिहितात त्यामुळेच मी पराभूत झाल्याची शक्यता आहे,” असं पंकजा यांनी सांगितलं. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय पदवी ग्रहण समारंभाच्या प्रसंगी पंकजा बोलत होत्या.\nया संभाषणादरम्यान एकाने पंकजा यांना सध्या तुम्ही काय करता असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “एखाद्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर तो आराम करतो आणि बाकीचे येऊन त्यावर सह्या करुन लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देतात, तसंच माझं सध्या सुरु आहे. मी फ्रॅक्चर झाले आहे,” असं मिश्कील उत्तर पंकजा यांनी दिलं. त्यांच्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध ���ोणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 “आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात रस नाही”\n2 VIDEO : शेतकऱ्यांसाठी आदर्श, अशी शेती केली तर आत्महत्येचा विचारही येणार नाही\n3 देवेंद्र फडणवीसांना शेतकरी प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sairat-fame-rinku-rajguru-starrer-kagar-movie-release-date-postponed-1817166/", "date_download": "2020-09-28T21:38:13Z", "digest": "sha1:MO4BOIBTL5IWGAKDVVM6HDKLPL5XM65F", "length": 12591, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sairat fame rinku rajguru starrer kagar movie release date postponed | ..म्हणून रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n..म्हणून रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले\n..म्हणून रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले\nदोन वर्षांनी तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nअभिनय क्षेत्राच्या पदार्पणातच मोठं यश संपादन करणारी ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आगामी ‘कागर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ रोजी म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता प्रेक्षकांना रिंकूच्या या चित्रपटाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत आहे.\nराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांचे ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘कागर’च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. मकरंद यांच्या ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या दोन भिन्न विषयांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. त्यामुळे ‘कागर’विषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.\nफेब्रुवारीमध्ये रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं. मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. पण बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे. निर्मात्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,’ असं रिंकूनं सांगितलं आहे.\nरिंकूने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. आता दोन वर्षांनी तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी ���द्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आलिया म्हणते, ११ वर्षांची असल्यापासून मी रणबीरच्या प्रेमात\n2 #AsliHipHop Video: ‘गली बॉय’ रणवीर सिंगचे हे भन्नाट रॅप साँग ऐकलंत का\n3 Movie Review भाई : व्यक्ती की वल्ली\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/photos/all/food-distribution-in-between-lockdown-due-to-coronavirus-covid-19-in-mumbai-1-1832939", "date_download": "2020-09-28T21:56:14Z", "digest": "sha1:CNHOO2Z54MRDFW2HKFH65M5HBSJJ6GVS", "length": 17906, "nlines": 268, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "food distribution in between lockdown due to coronavirus covid 19 in mumbai 1, All Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने व���ढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nलॉकडाऊनमधील 'माणुसकी', पाहा फोटो\nHT मराठी टीम, मुंबई\nलॉकडाऊनदरम्यान गरीबांना, कामगारांना विविधी सेवाभावी संस्थांकडून अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत Ht photo by Anshuman poyrekar, Satyabrata Tripathy\nमुंबईतील ३५ जैन सदस्यांच्या जैन मानव सेवा संघाच्या वतीने गरीबांना अन्नाची पाकिटे देण्यात आली. Ht photo by Anshuman poyrekar\nजैन मानव संघटनेक��ून सुमारे २००० अन्नाची पाकिटे मुंबईत वाटण्यात आली. Ht photo by Anshuman poyrekar\nगरजूंना अन्नाची पाकिटे देण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात आले. Ht photo by Anshuman poyreka\nदक्षिण मुंबईत बेघरांना एका स्वयंसेवी संस्थेकडून अन्नदान करण्यात आले. Photo by Satyabrata Tripathy\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nमुंबईत लॉकडाऊनची एैशीतैशी, पाहा PHOTOS\nPhotos : कोरोनाच्या थैमानामुळे मुंबईत शुकशुकाट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सेल्फ ड्रायव्हिंग\nMarathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हालाफेसबुकवर लाईक करा आणिट्विटरवर फॉलो करा.\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nPhotos : रमझानवर कोरोनचं सावट\nPHOTOS : पत्रकरांचीही आरोग्य तपासणी\nPHOTOS : रंगीबेरंगी ट्युलिप फुलांनी सजलं नंदनवन\nलॉकडाऊनमुळे मुंबईतल्या जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी ���ारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92a947921-92894d92f94291c-935-91c93e93993f93093e92494090291a947-92a94d93092e93e923928", "date_download": "2020-09-28T22:15:00Z", "digest": "sha1:WN2I567CYV4EC7QOOW5CDPTYL72QF5AI", "length": 29974, "nlines": 129, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पेड न्यूज व जाहिरातींचे प्रमाणन — Vikaspedia", "raw_content": "\nपेड न्यूज व जाहिरातींचे प्रमाणन\nपेड न्यूज व जाहिरातींचे प्रमाणन\nभारत निवडणूक आयोगाने बातमीच्या वेषातील जाहिरातींना पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तर व राज्यस्तरावर प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची (MCMC) स्थापना केलेली आहे. मागील काही वर्षातील निवडणुकांमधून पेड न्यूज विषय आयोगासमोर आला. पेड न्यूजमुळे नागरिकांना योग्य माहिती मिळण्याच्या हक्काला बाधा निर्माण होते. तसेच निवडणूक खर्च कमाल मर्यादा कायद्यावर या अप्रकट खर्चामुळे कुरघोडी होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे संशयित पेड न्यूज व जाहिरातीचे प्रमाणन करण्याकरिता जिल्हा व राज्य पातळीवर वरील समित्यांची स्थापना केलेली आहे.\nलोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे पाहिले जात असून जनतेला अचूक व सत्य माहिती देण्याचे काम प्रसार माध्यमांकडून केले जाते. परंतु पेड न्यूजची घटना गंभीर बाब असून त्यामुळे मुक्त पत्रकारितेच्या कार्यपद्धतीवर बाधक परिणाम होत आहे. तसेच मुक्त व न्याय निवडणूक प्रक्रियेवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे जनतेच्या अचूक व नि:पक्ष माहितीच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची तातडीची गरज पाहून भारत वृत्तपत्र परिषदेने (पीसीआय) सर्�� हितसंबंधित व्यक्तींशी विचार विनिमय करुन पेडन्यूजची व्याख्या केली असून सदरील व्याख्या भारत निवडणूक आयोगाने स्वीकारली आहे.\nप्रेस कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे पेड न्यूजची करण्यात आलेली व्याख्या – मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तू स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने केलेली व्याख्या आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली आहे.\nजाहिरात व बातमीमधील फरक\nप्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक सूचना असे नमूद करतात- मुद्रण अस्वीकार करुन बातमीला जाहिरातीपासून स्पष्टपणे सीमांकित करण्यात यावे. याची सर्व प्रकाशनांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जेथवर बातमीचा संबंध आहे तेथवर, त्यात नेहमी सुत्रोल्लेख (क्रेडीट लाईन) असलीच पाहिजे आणि त्याची दर्शनी बाजूवर (टाईपफेस) मांडणी करण्यात यावी की, ती जाहिरात व तिच्यात (बातमीत ) भेद दर्शवील. याशिवाय, जाहिरात ही प्रचालन करण्यासाठी आहे तर बातमी ही माहिती देण्यासाठी आहे.\nपेड न्यूज तपासणीचे कारण\nनिवडणूक प्रक्रियेच्या कारणास्तव आयोगाला पेड न्यूजच्या प्रश्नाचा अनुभव आला. राजकीय पक्ष व प्रसार माध्यम गट यांनी पेड न्यूजच्या विरोधात कडक उपाययोजना करण्याकरिता आयोगाकडे विनंती केली होती. संसदेने देखील या बाबीवर चर्चा केली. सर्व राजकीय पक्षांनी 4 ऑक्टोबर 2010 व पुन्हा 9 मार्च, 2011 रोजी आयोगासोबत झालेल्या बैठकीत पेड न्यूजच्या विरोधात कडक उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता सर्वसामान्य मत व्यक्त केले होते.\nपेड न्यूजचे प्रतिकूल परिणाम\nनिवडणुकीच्या स्पर्धा क्षेत्रात पेड न्यूज जनतेची दिशाभूल करते, मतदारांवर गैरवाजवी दडपण आणते आणि माहिती मिळण्याच्या हक्काला बाधा आणते. पेड न्यूज निवडणूक खर्च, कायदे, कमाल मर्यादा यावर अप्रकट खर्चाद्वारे कुरघोडी करते. पेड न्यूज, राजकीय पक्ष व उमेदवार या दरम्यानच्या समजूतदारपणाच्या नातेसंबंधाच्या वातावरणामध्ये विघ्न आणते.\nप्रसार माध्यमे व राजकीय कार्यकर्ते यांनी स्वत: शिस्त लावणे. निवडणूक क्षेत्रातील येऊ घातलेल्या संकटाला पायबंद घालण्यासाठी विद्यमान कार्यतंत्राचा काटेकोरपणे वापर करणे. सदर विषयाबाबत जनता व हितसंबंधित व्यक्ती यांना जागृत करणे.\nपेडन���यूजबाबत निवडणूक आयोगाचे कार्यतंत्र\nआयोगाने पेड न्यूजसाठी प्रसार माध्यमांचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर, प्रसारमाध्यमांना प्रमाणन व संनियत्रण समितीची (प्रप्रसंस) नियुक्ती केली आहे. या समित्या बातम्यांच्या (वार्तांकनाच्या) वेषामधील राजकीय जाहिरातींचे स्थान निश्चित करण्यासाठी सर्व वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे यांची छाननी करतात आणि संबंधित उमेदवारांच्या विरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करतात.\nजिल्हा पातळीवरील प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती व कार्य\nजिल्हा प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती ही सनियंत्रणाच्या व्यवस्थेद्वारे पेड न्यूज संबंधातील तक्रारी/बाबी यांची तपासणी करते. ही समिती सर्व प्रसारमाध्यमांचे म्हणजेच मुद्रण प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, केबल नेटवर्क इत्यादींचे पृथक्करण/तपासणी करते. पेड न्यूजच्या संशयित बाबींत सदर समिती, उमेदवारांना, उमेदवाराने त्याच्या/तिच्या स्वत:च्या निवेदनानुसार वाहिनीला/वृत्तपत्राला प्रत्यक्षात कोणतीही रक्कम प्रदान केली किंवा नाही, हे लक्षात न घेता त्यांच्या निवडणूक खर्च लेख्यात प्रसिद्ध केलेल्या मजकुरावरील प्रत्यक्ष खर्च किंवा त्यांच्या निवडणूक खर्च लेख्यात डीआपीआर/डीएव्हीपी यावरील आधारित काल्पनिक खर्च समाविष्ट करण्याकरिता उमेदवारांना नोटिसा देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सूचना देते. जिल्हा प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती ही उमेदवाराकडून समयबद्ध पद्धतीने आलेल्या उत्तरावर निर्णय घेते आणि उमेदवाराला/पक्षाला स्वत:चा अंतिम निर्णय कळविते.\nपेड न्यूजच्या संबंधात न्याय निर्णय देण्याचे निकष\nकेवळ उदाहरणे असू शकतील, परंतु अधिप्रमाणित स्त्रोताकडून कोणतीही गोष्ट सिद्ध करुन दाखविण्यात येणार नाही किंवा परिपूर्ण यादी मिळणार नाही. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे :\n1) एकाच वेळी निरनिराळ्या लेखकांची नामपंक्ती (बाय-लाईन्स) असणाऱ्या किंवा लेखकांच्या नावाशिवाय, स्पर्धात्मक प्रकाशनात दिसून येणारी छायाचित्रे व शीर्षके यांसह तंतोतंत जुळणारा लेख.\n2) विनिर्दिष्ट वृत्तपत्राच्या एकाच पृष्ठावर एकच निवडणूक दोघेही जिंकण्याच्या शक्यतेचा दावा करणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची स्तुती करणारे ल���ख.\n3) एका उमेदवाराला त्यांची स्तुती करणारी तसेच समाजाच्या प्रत्येक शाखेचा पाठिंबा मिळत आहे आणि तो मतदारसंघातील निवडणूक जिंकेल असे नमूद करणारी बातमी.\n4) अशा छोट्या घटना ज्यात उमेदवाराला अतिशयोक्तीपूर्ण/वारंवार वृत्तव्याप्ती देण्यात येते आणि/किंवा विरोधकांच्या बातम्यांना अजिबात वृत्तव्याप्ती देण्यात येत नाही.\n5) पेड न्यूजवरील प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया प्रकरणाचा निर्णय आणि भारताच्या निवडणूक आयोगाच्या प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे यापूर्वीचे निर्णय यांचा मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून उपयोग होऊ शकेल.\nनिवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षाद्वारे किंवा संघटनेच्या/संघाच्या कोणत्याही गटाद्वारे किंवा कोणत्याही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराद्वारे दूरचित्रवाणी वाहिन्या आणि केबल नेटवर्क व सामाजिक प्रसारमाध्यमे यांवर प्रसारण करण्यापूर्वी एखाद्या समितीद्वारे राजकीय जाहिरातींना मिळालेली मान्यता.\nप्रमाणनाकरिता समिती व कार्ये\nस्वतंत्र उमेदवारांकडून राजकीय जाहिरातींच्या प्रमाणनाच्या समितीत पुढील अधिकाऱ्यांचा समावेश असेल :\nनिवडणूक निर्णय अधिकारी, (उपविभागीय दंडाधिकाऱ्यांपेक्षा निम्न दर्जा नसलेला) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी. ही समिती संबंधित लोकसभा मतदारासंघातून निवडणूक लढवणाऱ्या स्वतंत्र उमेदवाराकडून किंवा त्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून केबल नेटवर्क किंवा दूरचित्रवाणी वाहिनीवर दाखवावयाच्या प्रस्तावित केलेल्या जाहिरातीच्या प्रमाणनाकरिता अर्ज दाखल करुन घेते. वरील दोन अधिकारी हे इतर काही सदस्यांसोबत यापूर्वीच जिल्हास्तरावरील प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे सदस्य आहेत, ज्यांचा अशा प्रमाणनात सहभाग नाही.\nजिल्हा स्तरावरील प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती व कार्य\nजिल्हास्तरावर प्रसार माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची रचना\nक- जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी.\nख- (उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांपेक्षा निम्न दर्जा नसलेला) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी.\nग- (जिल्ह्यात कोणताही असल्यास) केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकारी.\nघ- पीसीआयद्वारे शिफारस करण्यात येईल असा त्���यस्त नागरिक/पत्रकार.\nड- डीपीआरओ/जिल्हा माहिती अधिकारी/समतुल्य - सदस्य सचिव.\n1-\tसमितीद्वारे प्रमाणन करण्यात आल्यानंतर केवळ प्रसारण/प्रक्षेपण करण्यात आले आहे, याची तपासणी करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातील राजकीय जाहिरातींची छाननी करणे.\n2-\tएकतर उघडपणे किंवा गुप्तपणे खर्चाचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने उमेदवारांच्या संबंधातील इतर प्रसार माध्यमातील राजकीय जाहिरातींचे सनियंत्रण करणे, यात उमेदवारांकडून किंवा उमेदवारांच्या वतीने, किंवा मुख्य प्रचारकाद्वारे (प्रचारकाद्वारे) किंवा इतरांद्वारे उमेदवाराच्या निवडणूकविषयक दृष्टिकोनावर परिणाम करण्याच्या अशा प्रसिद्धीचा किंवा जाहिरातींचा किंवा अपिलाचा देखील समावेश असेल.\n3-\tजर उमेदवाराच्या संमतीने किंवा त्याला माहीत असताना मुद्रण प्रसार माध्यमातील कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याबाबतीतील जाहिरातींचा खर्च हा उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशेबात घेण्यात येईल. त्याचे सनियंत्रण करणे तथापि जर ही जाहिरात उमेदवारांच्या प्राधिकारात देण्यात आली नसेल तर, भारतीय दंड संहितेच्या कलम 171 ज यांच्या उल्लंघनाकरिता प्रकाशकाविरुद्ध खटला सुरु करण्याची कारवाई करता येईल.\nसंशयित पेड न्यूजची उदाहरणे\n1)\tसाधारण एकाचवेळी निरनिराळ्या लेखकांच्या नामपंक्ती नमूद करुन स्पर्धा असलेल्या प्रकाशनांमध्ये छापून येणारे छायाचित्र व ठळक मथळे दिलेले समान लेख.\n2)\tविनिर्दिष्ट वृत्तपत्रांच्या एकाच पृष्ठावर एकच निवडणूक जिंकण्याची शक्यता असल्याचा दावा करणाऱ्या प्रतिस्पर्धी दोघा उमेदवारांची स्तुती करणारे लेख\n3)\tएका उमेदवाराला समाजाच्या प्रत्येक समूहाचा पाठिंबा मिळत आहे व तो मतदार संघातील निवडणूक जिंकेल असे नमूद करणाऱ्या वृत्तपत्रातील बातम्या.\n4)\tकोणतीही नामपंक्ती न देता एका उमेदवाराला अनुकूल असलेल्या वृत्तपत्रीय बातम्या.\n5)\tएखादा पक्ष / उमेदवार, राज्यात / मतदारसंघात इतिहास घडवून आणण्यासाठी सिद्ध आहे, असे नमूद करणारे मुख्य ठळकपणे प्रसिद्ध करणारे, परंतु मथळ्याशी संबंधित कोणतीही बातमी न देणारे वृत्तपत्र.\n6)\tवृत्तपत्र बातमीचे प्रत्येक वाक्य पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने लिहून एखादा पक्ष / उमेदवार यांच्याकडून केल्या गेलेल्या चांगल्या कार्याने राज्यातील दुसरा पक्ष/ उमेदवार यांचे निवडणूकविषयक भवितव्य सीमांकित केले असल्याचे वृत्त देणारी बातमी.\n7)\tनिश्चित आकारच्या वृत्तपत्र बातम्यांची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. ज्या द्विस्तंभ छायाचित्र देऊन 125-150 शब्दांच्या मजकूर असलेल्या आहेत. वृत्तपत्र बातम्या अशा साचेबंद नमुन्यात व आकारात क्वचितच लिहिण्यात येतात, तर जाहिराती नेहमीच अशा नमुन्यात देण्यात येतात .\n8)\tविनिर्दिष्ट वृत्तपत्रात, एका वृत्तपत्राच्या एका पृष्ठारवर बहुविध फाँट प्रकार व बहुविध मुद्राक्षर शैली (ड्रॉप केस स्टाईल) दिसून आली तर, हे असे घडले, कारण सर्वच म्हणजेच मांडणी, फाँटस, मुद्रण, छायाचित्रे याबाबी ज्या उमेदवारांनी वृत्तपत्राच्या पृष्ठांतील (स्लॉटस) वृत्तकक्षाकरिता पैसे मोजले होते, त्यांच्याकडून पुरविण्यात आल्या होत्या.\nसंकलन - जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-28T21:43:12Z", "digest": "sha1:VICWUXCQ3RIVIA3BEFHBFI472ZAKUJZK", "length": 14213, "nlines": 160, "source_domain": "swayamprerit.in", "title": "महितिपूर्ण – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nवुमन हेल्थ : बीएमआय आणि गर्भधारणा\nIn: आरोग्य , महितिपूर्ण , मैत्रीण, विविधा\nआपण कधीकधी दिसण्याविषयी खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे यापूर्ण वाचा …\n���ई माझी… बेस्ट फ्रेंड\nIn: महितिपूर्ण , मुक्तपीठ, मैत्रीण\nमेमॉयर्स तुम्ही माझ्या शाळेतील, कॉलेजचा दाखला, ओळखपत्र किंवा सर्वच सोशल मीडियावर माझं नाव पाहाल, त्यात माझ्या वडिलांचं नाव दिसेल. मात्र, या सर्व गोष्टींपेक्षा मला माझी आई महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टींचा मला अभिमान आहे. मला आईनंच सांगितलं की, आपली परंपरा पिढ्यांपासून चालत आली आहे आणि ती तू पुढं चालव. यापूर्ण वाचा …\nआईशी संवाद : संगोपनाची कांगारू नीती\nIn: आरोग्य , महितिपूर्ण , मैत्रीण\nभारतात २.५ किलोपेक्षा कमी वजनाचे व ९ महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्यांपूर्वी झालेल्या बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ ही नवजात शिशू कक्षातून डिस्चार्ज झाल्यावर घरच्या घरी करता येण्यासारखी बिनखर्चाची व नैसर्गिक पद्धत वरदान ठरू शकते. कांगारू मदर केअर म्हणजे काय आई किंवा वडिलांनी नवजातपूर्ण वाचा …\nपालकत्व निभावताना… : अष्टावधानी\n‘आई, माझा डबा भरलास का आज दोन डबे दे, कॉलेज सुटल्यावर थेट क्रिकेटचा सराव करायला जाणार आहे…’ बाथरूममध्ये शिरता-शिरता लेकीनं दिलेला आदेश… ‘अगं, आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे, माझाही डबा भरून ठेव…’ वर्तमानपत्र वाचणं बंद करत ‘अहों’नी सोडलेल्या ऑर्डरवर ‘अहो, तुमचा आणि तुमच्या लाडलीचा डबा भरून झाला आहे. आतापूर्ण वाचा …\nकिचन + : व्हेजिटेबल वॉशिंग बाऊल\nIn: महितिपूर्ण , विविधा\nभाज्या व विशेषतः पालेभाज्या धुताना, भातासाठी तांदूळ धुताना आपण मोठ्या भांड्याचा वापर करतो. मात्र, हे पदार्थ सिंकमध्ये धुताना पाण्याबरोबर भाजीची पाने, तांदूळ किंवा दाळ, पास्ता आदी वाहून जाते. केवळ हाताने पाणी गाळून घेण्यात मोठी कसरत करावी लागते आणि घाईच्या वेळी ही काम आणखी कठीण होऊन बसते. हे पदार्थ धुताना चाळणीचापूर्ण वाचा …\nहृदयरोग, मधुमेह व इतर आजारांसाठी मानसोपचाराचे तंत्र\nIn: आरोग्य , महितिपूर्ण\nगायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. गेल्या काही वर्षांत, एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्यु���ोइम्युनॉलॉजी (झछख). शरीर वपूर्ण वाचा …\nIn: महितिपूर्ण , संस्कृती\nनागेश संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक समन्वयवादी संप्रदाय आहे. वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक या संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्याचप्रमाणं त्यातील अनेक अलक्षित पण महत्त्वाचे संतकवीही आहेत. त्यांची वाङमयेतिहासात नोंद नाही. रघुनाथबुवा हेही त्यांपैकीच एक संत कवी आहेत. त्यांच्या चरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नसली तरी संत कवी अज्ञानसिद्ध आणि त्यांचे आजे व नागेशांचेपूर्ण वाचा …\nएक अविस्मरणीय औद्योगिक सहल\nIn: प्रेरणादायक, फीचर्ड आर्टिकल्स, महितिपूर्ण\nरविवार,दि.१२/०१/२०२०, आम्हां काही स्वयंसिद्धांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. आज आमची सुनियोजित अशी ठाणे येथे औद्योगिक सहल होती. मिठाईचे पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला आपल्याला भेट द्यायची आहे एवढंच मेघना मॅडमनी आम्हांला सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे आराधी मॅडम, मेघना मॅडम, मानसी मॅडम आणि आम्ही सत्तावीस उद्योगिनी अशा एकूण तीस जणी सहलीच्या ठिकाणी जाण्यास मार्गस्थ झालो.पूर्ण वाचा …\nभारतातील पहिली स्त्री अभियंता :- ए. ललिथा\nIn: प्रेरणादायक, महितिपूर्ण , शैक्षणिक\nपुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज स्त्रीया भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. केवळ उभ्याच नाहीत तर यशस्वी वाटचाल करत आहेत. आज अशाच एक असमान्य अशा व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊयात. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता ए . ललिथा २७ ऑगस्ट १९१९ रोजी एका मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबामध्ये पप्पू सुबबाराव यांच्यापूर्ण वाचा …\nरक्तदान – एक सर्वश्रेष्ठ दान\nIn: आरोग्य , महितिपूर्ण , विविधा\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/for-drought-relief-work-model-code-of-conduct-relax-in-maharashtra-1888688/", "date_download": "2020-09-28T22:43:16Z", "digest": "sha1:I7OX3KMXKPKPWGNUHOHGQ2BZWLTZWL43", "length": 12021, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "For Drought relief work Model code of conduct relax in Maharashtra| दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात आदर्श अचारसंहिता शिथिल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता शिथिल\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता शिथिल\nदुष्काळ निवारणाच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदर्श आचारंसहिता शिथिल करण्याची महाराष्ट्राची मागणी निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे.\nदुष्काळ निवारणाच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची महाराष्ट्राची मागणी निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून आदर्श अचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती. चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला महाराष्ट्रात मतदानाची प्रक्रिया संपली. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये ४८ जागांवर मतदान पार पडले.\nहा जनहिताचा मुद्दा असल्याने आपल्याला या प्रस्तावावर आक्षेप नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे. मतमोजणीमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्र्यांनी आपल्यासोबत दौऱ्यावर नेऊ नये असे आयोगाने निर्देश दिले आहेत.\nमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु असताना अनेक भाग गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करत होते. लोकांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. चारा, पाण्याविना जनावरांचे हाल होत आहेत. लोकांना पाण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावी लागत आहे. आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे दुष्काळी निवारणाच्या कामाला वेग मिळेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आ���चं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 डिंपलशी विवाह हाच मी जात-पात मानत नसल्याचा पुरावा – अखिलेश यादव\n2 ‘इराणींनी सरपंचपदाचीही निवडणूक जिंकलेली नाही तरीही थयथयाट करतात’\n3 वाराणसीतून उमेदवारी रद्द, तेज बहाद्दूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kajol-pens-an-emotional-note-for-father-in-law-veeru-devgan-1906857/", "date_download": "2020-09-28T23:16:14Z", "digest": "sha1:67PTBESB4DFTTM5IFN5F22RZDX2FZOUJ", "length": 11721, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kajol pens an emotional note for father in law veeru devgan| सासऱ्यांच्या आठवणीत भावूक झालेली काजोल म्हणते… | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्���ाच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसासऱ्यांच्या आठवणीत भावूक झालेली काजोल म्हणते…\nसासऱ्यांच्या आठवणीत भावूक झालेली काजोल म्हणते…\nकाजोलने वीरु देवगण यांचा फोटो शेअर केला आहे\nहिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ‘फाईट मास्टर’ वीरु देवगण यांचे २७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री काजोल प्रचंड भावूक झाली आहे. काजोलने सोशल मीडियावर वीरु देवगण यांचा एक फोटो शेअर करुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.\n“आनंदाच्या काळामधील हा फोटो. त्यावेळी त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाला होता. मात्र त्यांना हे सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पाहावी लागली. त्यांनी कायम मजेत आयुष्य व्यतीत केलं. त्यांच्या आत्मास शांती मिळो आणि प्रेम. वीरु देवगण यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी काम केलं. त्यांच्यामुळे आज कलाविश्वाला अनेक सुपरहिट अभिनेता मिळाले. कलाविश्वातील त्यांचं योगदान कायम उल्लेखनीय ठरेल”, असा मेसेज काजोलने पोस्ट केला.\nकाही दिवसांपूर्वी अजय देवगणने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वडीलांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. “वीरु देवगण हे खऱ्या अर्थाने सिंघम होते. त्यांनी अत्यंत कमी पैशामध्ये मुंबई गाठली होती आणि करिअरची सुरुवात केली होती. प्रचंड मेहनत आणि विश्वासावर त्यांनी त्यांचं करिअर घडविलं होतं. टॅक्सी धुण्याचं कामदेखील त्यांनी केलं होतं”.\nदरम्यान, वीरु देवगण यांच्या निधनाबाबत अभिनेता अमिताभ बच्चन यांनीदेखील शोक व्यक्त केला. त्यांनी ब्लॉगवर एक जुना किस्सा लिहित, वीरु देवगण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण��यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सलमानच्या ‘भारत’ची पहिल्याच दिवसात दणक्यात कमाई\n2 ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर काय असेल गायत्रीचा प्लान\n3 प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर पाहिलेत का\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/610", "date_download": "2020-09-28T22:53:18Z", "digest": "sha1:HBNCDLPMVQIO6BVK52KKJPDKABPZ3BST", "length": 11329, "nlines": 196, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); पाऊस, आठवक्षण आणि बरंच काही...'पाऊस'... | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeपाऊस, आठवक्षण आणि बरंच काही...'पाऊस'...\nमिशन इम्पॉसिबल - भाग ३\nपाऊस, आठवक्षण आणि बरंच काही...'पाऊस'...\nडोळे उघडून पाहू या,\nचला, पाऊस समजून घेऊ या \nकधी येतो रिमझिमत, कधी कोसळतो धुवांधार\nकधी होतो आल्हाददायक, कधी भयाण, टोकदार \nखोड्या करत येतो कधी, कधी होतो सखा, प्रियकर\nदुष्काळाच्या बसता झळा, शिव्या खातो खूप भयंकर \n��ुठून येतो, का येतो, कुणात मिसळतो... जाणू या\nया, जरा पाहू या, पाऊस समजून घेऊ या \nअगम्य, अफाट दुनिया ही, कोण त्याचा निर्माता\nकोण फिरवी हजार हाते, गाडा हा न कळता\nऊन, वारा, थंडी, पाऊस, ऋतू येती, ऋतू जाती\nफिरत असते चक्र, सरकते वेगाने ही काळ-रेती \nजगणे म्हणजे काय, काय प्रयोजन जीवनाचे\nसंसार, नाती, जन्म-मरण कुठून येते, कुठे जाते\nमाता म्हणून नदीला काय कारण पुजण्याचे\nब्रीदवाक्य परोपकाराचे काय म्हणून झाडांचे\nऊन, वारा, हवा, पाणी ... कोण यांचा कर्ता-त्राता \nमाती, आकाश, सूर्य, चंद्र ... कसा यांचा अथक राबता\nजीवन रहस्य शोधू या, दश इंद्रियांनी जाणू या,\nचला, पाऊस समजून घेऊ या \nविज्ञानाचा हात घेऊन विकास केला, केली प्रगती\nलाड पुरवता देहाचे, उजाड-अनाथ झाली धरती \nओरबाडतो, कत्तल करतो, नासून का टाकतो माणूस\nरूप देखणे पोषितेचे, विद्रुप का करतो माणूस\nरागावतात, पेटून उठतात, उत्पात घडवतात महाभुते\nकरीत थयथयाट बेभानपणे तुटून पडतात महाभुते \nदोषी नसतात पाऊस, वारा, आपण दोष वारू या\nकाय करणे योग्य जाणून.... झाडे, राने जगवू या \nमुलांसाठी, पुढल्यांसाठी निसर्ग-दौलत राखू या\nया, दूरचे पाहू या, पाऊस समजून घेऊ या \n पाऊस म्हणजे नक्की काय\nपाऊस म्हणजे गारवा, मेघाळलेला सांध्य-मारवा \nपोळलेल्या चराचराला एक दिलासा हवा-हवा \nनिजलेल्या बीज-बाळाची पाऊस असतो हिरवी जाग,\nअंग-भरल्या नदीचा उफाळलेला शृंगार-साज \nपाऊस म्हणजे शुभ्र थेंब.. शिंपलीतला मौक्तिकमणी,\nतरारलेल्या तरुवेलींची पाऊस होतो रूप-पल्लवी \nतो असतो धुंद गंध अन्नदेचा, तृप्तीचा हुंकार मंद,\nराबणार्‍यांचे प्रसन्न मुख, तुमचे-आमचे अन्न-सुख \nपाऊस म्‍हणजे मुक्त गाणे, ढगापार झेपावणारे\nपाऊस असतो निसर्गाच्या अस्सलतेचे हुकमी नाणे \nपाऊस म्हणजे खुला श्वास, मृत्तिकेचा मत्त वास,\nउद्याच्या समृद्धीचा पहिलावहिला सत्य आभास \nपाऊस देतो प्रेम-शहारा, सोबतीचा अभंग-करार \nधूसर दु:ख, स्वच्छ कोपरे, झुळझुळणारी खळखळ धार \nपाऊस होतो अभंग दिंडी, मेघमंडळी, अथांग वारी,\nटाळ खणाखण, माळ विजेची, अमृत-झारी \nसजल पालखी वाहू या, तहान अवघी तोषवू या \nगजर सावळा करु या, जीवनारती गाऊ या \nचिंब चिंब होऊ या, डोळे उघडून नाचू या\nपाऊस देऊ- घेऊ या,\nचला, पाऊस होऊ या,\nसारे पाऊस होऊ या \n- सुखेशा (स्वाती दाढे).\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nसाहित्य संमेलन - एक नवीन अनु��व\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE....%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0,-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5/MiJxFx.html", "date_download": "2020-09-28T20:43:48Z", "digest": "sha1:Z4US2WU4YHXCZSZVVQUPCC2T7QYIW7VH", "length": 6336, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध पाळा....सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडीतील उपाययोजनांची केली पहाणी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध पाळा....सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडीतील उपाययोजनांची केली पहाणी\nApril 17, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध पाळा....सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडीतील उपाययोजनांची केली पहाणी\nकराड - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबुन निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nकराड रेल्वे स्टेशन ओगलेवाडी (ता.कराड) येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाने आगलेवाडीच्या ३ किमी परिसरातील सर्व सीमा सील केल्या आहेत. सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडी यथे भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तर मुख्य बाजारपेठ ते पोलिसदुरक्षेत्रापर्यंत चालत जाऊन बंद केलेल्या रस्त्यांची पहाणी केली. यावेळी सहाय्यक पो��िस निरीक्षक राहुल वरोटे, बी. एस. कांबळे, अॅड. चंद्रकांत कदम, विश्वासराव पाटील, प्रशांत यादव, विरवडेचे उपसरपंच अधिक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पानवळ, दिगंबर डांगे आदींची उपस्थिती होती.\nकोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळवे. औषध विक्रेत्यांनी गरजू रुग्णांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी, जी औषधे गाव पातळीवर मिळत नाहीत अशा औषधांसाठी लोकांना शहरात जावे लागू नये यासाठी गावांतील औषध विक्रेत्यांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार शहरातून औषधे उपलब्ध करून रुग्णांना देवुन सहकार्य करावे. असे आवाहन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nओगलेवाडी यथे एक रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य यंत्रणा संपूर्ण गावाचा होम टू होम सर्व्हे करीत आहे. प्रशासन सतर्क आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/hollywood/katy-perry-didnt-show-her-passport-security-personnel-while-leaving-india-and-internet-slamming-her/", "date_download": "2020-09-28T23:05:22Z", "digest": "sha1:PMTUYCY5EBHUCEDLONHJNQ6NNGPOVESB", "length": 30401, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भारतात आलेल्या केटी पेरीने जाता जाता केली भारतीयांची निराशा, संतापले युजर्स - Marathi News | katy perry didnt show her passport to security personnel while leaving india and internet is slamming her for rude behavior | Latest hollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच��या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nभारतात आलेल्या केटी पेरीने जाता जाता केली भारतीयांची निराशा, संतापले युजर्स\nकेटीच्या भारत दौ-याची प्रचंड चर्चा झाली. पण जाता जाता केटीने असे काही केले की भारतीयांचा संताप अनावर झाला.\nभारतात आलेल्या केटी पेरीने जाता जाता केली भारतीयांची निराशा, संतापले युजर्स\nठळक मुद्दे2010 मध्ये केटी भारतात आली होती. त्यानंतर 2012 मध्येही चेन्नईत आयपीएल उद्घाटन सोहळ्यातही तिने परफॉर्म केला होता.\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी कालपरवा केटी भारतात आली होती. भारतात तिचे भव्य स्वागत करण्यात आले होते. करण जोहरने केटीसाठी ग्रॅण्ड वेलकम पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकंदर काय तर केटीच्या भारत दौ-याची प्रचंड चर्चा झाली. पण जाता जाता केटीने असे काही केले की भारतीयांचा संताप अनावर झाला.\nहोय, मुंबईतील लाईव्ह परफॉर्मन्सनंतर केटी काल रात्री मायदेशी परतली. यावेळी मुंबई एअरपोर्टवर दिसली. साहजिकच मीडियाची संपूर्ण टीम एअरपोर्टवर हजर होती. केटी एअरपोर्टवर येताच अनेक चाहते तिचा ऑटोग्रॉफ घेण्यासाठी समोर आलेत तर पापाराझी तिचे फोटो व व्हिडीओ घ���ण्यात बिझी झालेत. या गर्दीतून वाट काढत केटी एअरपोर्टवर आत जाण्यासाठी निघाली असता सिक्युरिटीने तिला पासपोर्ट मागितला. पण केटीने सिक्युरिटी पर्सनकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आणि ती पुढे निघाली. तिच्या मागोमाग येणा-या तिच्या मॅनेजरकडे सिक्युरिटी पर्सनने पासपोर्ट दाखवण्याची विनंती केली. पण तिचा मॅनेजरही पासपोर्ट न दाखवता पुढे गेला. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली. सध्या या व्हिडीओवरून केटीला ट्रोल केले जात आहे.\nअनेक युजर्सनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. केटीचे हे वागणे युजर्सला अजिबात आवडले नाही. एखाद्या भारतीय सेलिब्रिटीने केटीच्या देशात असे केले असते तर चालले असते का असा संतप्त सवाल अनेकांनी केला.\nएकंदर काय तर केटीला भारतीयांनी भरपूर प्रेम दिले. पण जाता जाता केटी भारतीयांना नाराज करून गेली.\n2010 मध्ये केटी भारतात आली होती. त्यानंतर 2012 मध्येही चेन्नईत आयपीएल उद्घाटन सोहळ्यातही तिने परफॉर्म केला होता.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअद्यापही समजू शकला नसला ‘कोरोना’चा धोका तर हे सिनेमे बघा, भीतीने उडेल थरकाप\nCoronavirus : ‘या’ हॉलिवूड स्टार्सना कोरोनाची लागण\ncorona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती\ncoronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज\nCoronavirus : आयसोलेशनमुळे फुटबॉलपटूची झाली अशी अवस्था; जाणून घ्या व्हायरल सत्य...\nकोरोनामुळे बॉलिवूडमध्ये हाहाकार, करण जोहरचे दोन सिनेमे डबाबंद\nJoker च्या फॅन्ससाठी खूशखबर लवकरच येणार २ सीक्वल; अभिनेत्याला मिळालेली ऑफर वाचून चक्रावून जाल...\nरॅपर कान्ये वेस्टने चक्क ग्रॅमी अवार्ड ट्रॉफीवर केली लघुशंका, व्हिडीओ पाहून सगळ्यांना बसला धक्का\n'गेम ऑफ थ्रोन्स' मधील अभिनेत्री Diana Rigg यांचं निधन, भारतात घालवलं होतं बालपण\nबॅटमॅनही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात, सुरू झालेलं शूटींग पुन्हा बंद...\nVIDEO : धमाकेदार अ‍ॅक्शन असलेल्या 'नो टाइम टू डाय' चा ट्रेलर रिलीज, बघा जेम्स बॉन्डचं नवं मिशन\n‘ब्लॅक पॅथर’ चॅडविक बॉसमन गेला, जाता जाता ट्विटरवर ‘इतिहास’ रचून गेला...\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दी���िकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/corona-virus/maharashtra-tally/", "date_download": "2020-09-28T20:34:07Z", "digest": "sha1:Z33VI62QZEO7J3UT5GMJ7H3M6NHZKRDV", "length": 30648, "nlines": 470, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus News | Corona Virus News in Marathi | Coronavirus Symptoms, Impact, Research News, Photos & Video | कोरोना व्हायरसच्या बातम्या | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\n“शेतकरी संकटात राहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.\nउस्मानाबाद 12026 340 8707\nसिंधुदुर्ग 3767 73 2370\nमुंबई उपनगरी 0 0 0\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nBy सायली शिर्के | Follow\nCoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाखांवर गेली असून आतापर्यंत 35 हजारांहून �...Read More\nCoronavirus in Maharashtracorona virusMaharashtraMumbaiमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रमुंबई\nCoronaVirus News : \"मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं करताहेत काम\"\nBy सायली शिर्के | Follow\nCoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक ठिकाणी मास्क न लावणे तसेच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आ...Read More\nCoronavirus in Maharashtracorona virusMumbaiMaharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCelebrityDeathcorona virusMumbaiMaharashtraसेलिब्रिटीमृत्यूकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र\n यवतमाळमध्ये दोन दिवसांत 548 जणांची कोरोनावर मात; 354 नवे कोरोनाबाधित आढळले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबरे होऊन घरी परतलेले कोरोनाबाधित रुग्ण येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच व...Read More\ncorona viruscorona virusYavatmalhospitaldocterMaharashtraकोरोना वायरस बातम्याकोरोना वायरस बातम्यायवतमाळहॉस्पिटलडॉक्टरमहाराष्ट्र\nकोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएखादा मुख्य अवयव खराब झाल्याने दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने हो�...Read More\ncorona viruscorona virusOrgan donationMaharashtraIndiahospitalकोरोना वायरस बातम्याकोरोना वायरस बातम्याअवयव दानमहाराष्ट्रभारतहॉस्पिटल\nभाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का \nRajya SabhaSanjay RautMaharashtracorona virusराज्यसभासंजय राऊतमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचॅटबॉट, व्हॉट्स अ‍ॅप, वेबसाइटसह अन्य सोशल मीडिया हँडल्सचा वापर वाढला...Read More\nmahavitaranelectricityMumbaiMaharashtracorona virusCoronavirus Unlockमहावितरणवीजमुंबईमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉक\n\"तो' 50 लाखांचा निधी मृत पोलिसांच्या कुटुंबियांना कधी मिळणार', गृह���ंत्र्यांची घेतली भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यात आतापर्यंत शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना तो नि�...Read More\nPoliceMumbai policeMaharashtraAnil Deshmukhcorona virusCoronavirus in Maharashtraपोलिसमुंबई पोलीसमहाराष्ट्रअनिल देशमुखकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nराज्यभरात २४ तासांत ८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमृत्यूचा आकड़ा २०२ वर, मुंबई, रत्नागिरी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश ...Read More\nPolicecorona virusMumbaiMaharashtraपोलिसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र\n\"सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा\"\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली, त्या भेटीत त्यांनी शासन निर्णयावर नाराजी व्...Read More\nCoronavirus in Maharashtracorona viruslocalAjit PawarMaharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यालोकलअजित पवारमहाराष्ट्र\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nदृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'\nझेन कथा - आत्ताचा ‘हा’ क्षण\nकोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन\nचंपारण ते वॉलमार्ट : भारतीय शेतकऱ्याचा प्रवास\nआजचा अग्रलेख : हे ‘अकाली’ घडलेले नाही\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/mothers-suicide-by-killing-a-two-year-old-son/", "date_download": "2020-09-28T22:03:46Z", "digest": "sha1:QPQTVELYYXHBZV3LTBITQY4LQEFKNRRC", "length": 11763, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "दोन वर्षीय मुलाची हत्या करुन आईची आत्महत्या - News Live Marathi", "raw_content": "\nदोन वर्षीय मुलाची हत्या करुन आईची आत्महत्या\nटिम Newslive मराठी: पुण्यातील हडपसरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या बायकोने दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे हडपसरमध्ये खळबळ उडाली आहे. जान्हवी कांबळे आणि शिवांश कांबळे अस या मायलेकाचे नाव आहे.\nपहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू नेहमी त्रास देत असल्याने त्यांनी हे पाऊल उचल्यांचे बोलले जात आहे. तिचा विवाह हडपसर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या अमित दत्तात्रय कांबळे याच्याशी झाला होता.\nजान्हवीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली असून यात म्हटलंय की “ अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव. सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करीत आहे.” ही चिठ्ठी लिहल्यानंतर जान्हवीने शिवांशला ठार मारलं आणि नंतर ओढणीच्या सहाय्याने फास बनवत फॅनला लटकून आत्महत्या केली.\nTagged आत्महत्या, पुणे, पोलिस, हडपसर\n‘उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’- कंगना राणावत\nबॉलिवूड अभिनेत्री ���ंगणा राणावत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणा बोलत होती. माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही. उर्मिला देखील सॉफ्ट […]\nपंतप्रधानांच्या फोटोचा गैरवापर केल्यास होणार शिक्षा\nNewslive मराठी – मंत्र्यांसोबत फोटो काढून काही जण आपली एखाद्या मंत्र्याशी किती जवळची ओळख आहे, हे दाखवण्याचा दावा करतात. परंतू, आता राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा देशाचं राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा, चुकीचा किंवा व्यावसायिक कामासाठी वापर केल्यास सरकारकडून कडक कायदे करण्यात येणार आहेत. व्यापार किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा अयोग्य किंवा अनधिकृत वापर केल्यास […]\n अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nकोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. हा वाद कोर्टात गेला होता आता कोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे […]\n१ जानेवारीच्याआधी बदलून घ्या डेबिट व क्रेडिट कार्ड\nज्या पक्षाची ताकद जास्त, त्याला अधिक जागा- शरद पवार\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत��या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nविराट- अनुष्काला रणवीर सिंगने दिल्या खास शुभेच्छा\nदेशात कोरोना रुग्णसंख्येत चिंतेत भर टाकणारी वाढ; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित\nधोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का; 13 सदस्यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-dgp-subodh-kumar-jaiswal-say-do-not-tolerate-corruption-1849950/", "date_download": "2020-09-28T23:07:26Z", "digest": "sha1:X4L3ZH5M53UDKF6P67B2RPCFX3IA24HA", "length": 12902, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal say will not tolerate corruption | भ्रष्टाचाराला थारा देऊ नका! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nभ्रष्टाचाराला थारा देऊ नका\nभ्रष्टाचाराला थारा देऊ नका\nपोलीस महासंचालक जयस्वाल यांच्या पोलिसांना सूचना\nसुबोधकुमार जयस्वाल (डावीकडील) यांनी दत्ता पडसलगीकर यांच्याकडून गुरुवारी पोलीस महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारली.\nपोलीस महासंचालक जयस्वाल यांच्या पोलिसांना सूचना\nमुंबई : भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देता पोलीस म्हणून कर्तव्य बजावताना आखून दिलेल्या सीमारेषेपलीकडे पाऊल पडणार नाही, याची दक्षता राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिल्या.\nमहासंचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जयस्वाल बोलत होते. जयस्वाल मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. राज्याचा पोलीस महासंचालक झालो म्हणून कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या बदलत नाहीत. पर्यायाने प्राधान्यक्रमही बदलत नाही. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी, गुन्ह्य़ांची लवकरात लवकर उकल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता राज्य पोलीस दलाकडे आहेत. त्यात आणखी भर घालण्याचा उद्देश असेल, असे जयस्वाल म्हणाले.\nसद्य:स्थितीत सीमेवरील घडामोडींमुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईवर हल्ला होईल, असे स्पष्ट संकेत केंद्राकडून मिळालेले नाहीत. मात्र सतर्क राहाण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nसदृढ मनुष्यबळ लाभलेले पोलीस दल कोणत्याही परिस्थितीत लढू शकते. हे लक्षात घेऊन मुंबईप्रमाणे आता राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतविशेष उपक्रम हाती घेतले जातील, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.\nपडसलगीकर यांनी मानवंदना नाकारली\nसीमेवर युद्धसदृश परिस्थिती असल्याने दत्ता पडसलगीकर यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयात औपचारिक मानवंदना नाकारली.\nमुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचा पोलीस महासंचालक म्हणून कर्तव्य बजावणे आव्हानात्मक होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलल्याचे समाधान आहे. राज्य पोलीस दल आणि या दलातील विविध घटक सक्षम आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पोलीस दलाने चांगली कामगिरी बजावली. भविष्यातही पोलीस दल अशीच कामगिरी करेल, असा विश्वास आहे.\n-दत्ता पडसलगीकर, मावळते पोलीस महासंचालक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळ��त निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 मेट्रो प्रकल्पांवर भर\n2 कमला मिल आगीप्रकरणी आणखी तिघे दोषी\n3 मुंबईतून बेपत्ता झालेल्या ९२० मुला-मुलींचे गूढ कायम\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/dont-oppose-to-helmet-compulsion-says-loksatta-readers-to-punekars-1817307/", "date_download": "2020-09-28T21:59:27Z", "digest": "sha1:GTMS345GFDG7LTXFAECMCS2ZLO6CPXM2", "length": 11895, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Poll Don’t Oppose to Helmet compulsion Says Loksatta readers to punekars | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nLoksatta Poll: वाचक म्हणतात, पुणेकरांनो हेल्मेटसक्तीला विरोध नको\nLoksatta Poll: वाचक म्हणतात, पुणेकरांनो हेल्मेटसक्तीला विरोध नको\nकाहीही झाले तरी हेल्मेट घालणार नाही असा पवित्रा पुणेकरांनी घेतला आहे\nपुणे शहरात हेल्मेटसक्तीला विरोध करण्यात आल्याने लोकसत्ता ऑनलाइनने या संदर्भातला पोल घेतला. पुण्यात हेल्मेटसक्तीला होणारा विरोध योग्य आहे का असा प्रश्न आम्ही पोलद्वारे विचारला होता. ६६ टक्के वाचकांनी विरोध योग्य नाही असे मत नोंदवले आहे. तर ३४ टक्के वाचकांनी विरोध योग्य आहे असे मत नोंदवले आहे. लोकसत्ताच्या ट्विटर पेजवर हा पोल ३ जानेवारी रोजी घेण्यात आला. ज्यामध्ये एकूण १५२२ वाचकांनी आपले मत नोंदवले.\nट्विटर पेजप्रमाणेच लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही हाच प्रश्न वाचकांना विचारण्यात आला. ८४८ वाचकांनी आपले मत फेसबुकवर नोंदवले. ज्यापैकी ६२ टक्के वाचकांनी हेल्मेटसक्तीला विरोध नकोच असे म्हटले आहे तर ३८ टक्के वाचकांनी हेल्मेटसक्तीला होणारा विरोध योग्य आहे असे म्हटले आहे. ट्विटर आणि फेसबुक या दोन्हीकडच्या वाचकांचे प्रमाण पाहता विरोध नको म्हणणारेच वाचक जास्त आहेत. त्यामुळे आता लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनीच हा पुणेकरांना हेल्मेटसक्तीस विरोध करू नका असा सल्ला दिला आहे.\nपुण्यामध्ये सध्���ा हेल्मेट सक्तीवरून चांगलाचा वाद निर्माण झाला आहे. १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यास सरुवात केली आहे. तर दुसरीकडे काहीही झाले तरी हेल्मेट घालणार नाही असा पवित्रा पुणेकरांनी घेतला आहे. अनेक ठिकाणी पुण्यातील नागरिकांनी आंदोलन करुन हेल्मेट सक्तीला विरोध केला. मात्र हा विरोध योग्य नाही असे आता लोकसत्ताच्या वाचकांनीही पुणेकरांना आपले मत नोंदवून दाखवून दिले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 रिक्षात तिघांना बसवलं म्हणून ठोठावला दंड, पुणे पोलिसांचा अजब कारभार\n एक्सप्रेस वे वर ट्रकखाली तीन गाडया चिरडल्या, चौघांचा मृत्यू\n3 आंतरजातीय विवाहासाठी अडीच लाखांचे अर्थसहाय्य; सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rhea-chakraborty-itr-details-fd-company-share-holder-sushant-singh-suicide-case/", "date_download": "2020-09-28T20:47:26Z", "digest": "sha1:NFBLEUV5SXCZRRV4RQFJTXZUORTAN5XB", "length": 18547, "nlines": 218, "source_domain": "policenama.com", "title": "SSR Case : समोर आला रियाचा ITR तपशील, कंपनीतील शेअरपासून FD पर्यंतचा खुलासा | rhea chakraborty itr details fd company share holder sushant singh suicide case | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nSSR Case : समोर आला रियाचा ITR तपशील, कंपनीतील शेअरपासून FD पर्यंतचा खुलासा\nSSR Case : समोर आला रियाचा ITR तपशील, कंपनीतील शेअरपासून FD पर्यंतचा खुलासा\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची सतत चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी आणि आज सोमवारी रिया, तिचा भाऊ, वडील आणि व्यवस्थापक यांची चौकशी केली. एकीकडे ईडीची रियाच्या सर्व व्यवहारावर नजर आहे. याच दरम्यान एका वृत्तसंस्थेनुसार, रिया चक्रवर्तीच्या आयकर परताव्याचा तपशील मिळाला आहे. त्यावरून बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत.\n२०१७-१८, २०१८-१९ आर्थिक वर्षाच्या आयटीआरमध्ये रिया चक्रवर्तीची कमाई अचानक वाढली, परंतु स्त्रोत माहित नव्हते. आता ईडी याच उत्पन्नाच्या स्त्रोताची तपासणी करत आहे. रियाने बर्‍याच ठिकाणी गुंतवणूक केली आहे. जे तिच्या कमाईपेक्षा जास्त दाखवत आहे.\n२०१७-१८ या आर्थिक वर्षात रियाची कमाई जवळपास १८ लाख होती. (हे कर कपातीपेक्षा वेगळे आहे)\n२०१८-१९ आर्थिक वर्षात रियाने आयटीआरमध्ये १८ लाख रुपये उत्पन्न दाखवले आहे.\n२०१८ ते २०१९ दरम्यान रियाची स्थिर मालमत्ता ९६ हजारांवरून ९ लाखांवर गेली.\nएवढेच नव्हे तर रिया काही कंपन्यांमध्ये भागधारक देखील आहे. ईडी त्याचीही चौकशी करत आहे की, रियाने २०१७-१८ मध्ये ३४ लाख रुपयांचे शेअर्स कोठून खरेदी केले, जेव्हा कमाई केवळ १८ लाखांची आहे.\nरियाचा भागधारक निधी २०१७-१८ मध्ये ३४ लाखांवरून २०१८-१९ मध्ये ४२ लाखांवर पोहोचला.\nयाशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक मधील एफडीचीही चौकशी केली जात आहे.\nआयटीआरमध्ये २०१७-२०१९ दरम्यान कोणत्याही मोठ्या व्यवहाराची माहिती नाही.\nविशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या कुटूंबाच्या वतीने सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये काढले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यतिरिक्त आणखीही अनेक पैशांच्या व्यवहाराबाबत सांगितले गेले होते. त्यानंतरच ईडीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तीव्र केली आहे.\nईडी रिया व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य आणि व्यवस्थापकाशी बोलत आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या चौकशीत रियाने सुशांतच्या खात्यातून पैसे काढण्याबाबत नकार दिला होता. ईडीने रियाची सुमारे ८ तास आणि तिच्या भावाशी सुमारे १२ तास चौकशी केली होती.\nईडी व्यतिरिक्त आता या प्रकरणात सीबीआयची एंट्रीही झाली आहे. केंद्र सरकारने सीबीआयला याची चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे की, हे प्रकरण अद्याप राज्य पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे ट्रान्सफर केलेले नाही.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVideo : मॉरिशसमध्ये ‘पर्यावरणीय’ आणीबाणी जाहीर , असं काय घडलं , असं काय घडलं \nआवळयाचं जास्त सेवन केल्यास होवू शकतो किडनीचा आजार, जाणून घ्या साईडइफेक्ट्स\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nताक पिल्यामुळं होतात ‘हे’ 8 मोठे फायदे \nसंयुक्त नावाने घर खरेदी करणे खूपच फायदेशीर…\nसोन्या-चांदीच्या दरामध्ये महिन्यातील सर्वात मोठी…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोनो’चे…\nपोटाच्या उजव्या भागात वेदनेची असू शकतात ‘ही’ 4…\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nCoronavirus : जर यापुर्वी झाला असेल ‘डेंग्यू’ तर…\n‘मेकअप’ आणि ‘ब्युटी’ प्रॉडक्टमध्ये…\nकमी झोप घेतल्याने होऊ शकतात ‘हे’ भयंकर आजार,…\n‘या’ 6 दैनंदिन सवयींमुळं वाढतं तुमचं वजन \n‘थायलंड’नं काढलं HIV च्या औषधांमधून…\nवजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक\nCoronavirus : 39 दिवसांपर्यंत ‘वेगळं-वेगळं’…\nमासिक पाळीत वेदना होतात आहाराचे हे पथ्य पाळा\n‘अजीनोमोटो’ खात असाल तर वेळीच व्हा सावध \nकांद्याची पात खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल \nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nMP च्या स्पेशल DG चा पत्नीला मारहाण करतानाचा Video झाला…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nआर्मेनिया-आझरबैजान संघर्षात 16 जणांचा मृत्यू\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला…\nPune : डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत असताना कात्रज…\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं…\nआवळा खाण्याचे ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे \nFacebook Fellowship Program 2021 : फेसबुक फेलोशिपसाठी 1 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज, संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये…\n1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार ‘असा’ परिणाम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_10.html", "date_download": "2020-09-28T22:02:04Z", "digest": "sha1:7KOJVMEX6K7LZEDAVDUN7FWYNTSMI6B4", "length": 12086, "nlines": 73, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "स्तनांचा कर्करोग आणि आहार!", "raw_content": "\nस्तनांचा कर्करोग आणि आहार\nbyMahaupdate.in शनिवार, एप्रिल ०४, २०२०\nस्तनांचा कर्करोग हा भारतातील सर्वाधिक धोकादायक आजारांपैकी एक असून अत्यंत तरुण वयात महिलांमध्ये तो वाढू लागला आहे. जीवनशैलीतील अनियमित बदल आणि अयोग्य आहार यांच्यामुळे या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होऊ लागली असून लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो.\nस्तनांचा कर्करोग या आजाराबाबत जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी ऑक्टोबर महिना जगभरात ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ’ म्हणून साजरा केला जातो. अनेक लोक स्तनांच्या कर्करोगाबाबत जागरूक आहेत, परंतु अनेक लोक पावले उचलायला आणि आजार सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्याच्या योजना करून योग्य आहार घेण्यास विसरतात. या गोष्टींनी स्तनांच्या कर्करोगाचा धोका टाळण्यास प्रत्यक्षात मदत मिळते.\nजागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)ने अंदाज वर्तवला आहे की, २०२० सालापर्यंत स्तनांच्या कर्करोगाच्या घटना मोठया प्रमाणावर वाढतील आणि आठपैकी एका महिलेला आपल्या आयुष्यात हा आजार होण्याचा धोका संभवू शकतो. स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या सुमारे ८५ टक्के महिलांना कौटुंबिक इतिहास नसतो, लवकर निदान झाल्यास स्तनांच्या कर्करोगातून ९८ टक्के महिला वाचू शकतात. एक सकस आहार आणि जीवनशैलीतील बदल यांच्यामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका सुमारे ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.\nआहारामुळे कर्करोगाचा धोका मोठया प्रमाणावर कमी होतो, असे दिसून आले आहे. योग्य आहार खाल्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते, असे पुरावे मोठया प्रमाणावर दिसून आले आहेत.\nकाही आहार जसे तेलकस मासे (फोरेज फिश, साíडन, पेलाजिक इत्यादी) कर्करोगाच्या टय़ूमर्सच्या वाढीला आळा घालू शकतात तर इतर जसे हिरव्या पालेभाज्यांमध्ये असे घटक असतात, जे कर्करोगाला कारणीभूत होणा-या हार्मोन्सच्या वाढीला अटकाव करू शकतात.\nआता आपण पाहूया महत्त्वाचे खाद्यपदार्थ जे तुमचे स्तनांच्या कर्करोगापासून संरक्षण करू शकतात\nटोमॅटो लायकोपिनने समृद्ध असतात (टोमॅटो तसेच अनेक बेरी आणि फळांमध्ये असलेला कॅरोटेनॉइड पिगमेंट) जो कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी सिद्ध झाला आहे. टोमॅटो स्तनांच्या कर्करोगासाठी उत्तम फळ ठरले असून ते उच्च अँटिऑक्सिडंट पातळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरले आहेत.\nयात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाब कमी करू शकतात. व्हिटॅमिन सीचा जादा डोस त्यात टाकण्यासाठी लिंबू पिळा. त्यामुळे शर���रात अँटिऑक्सिडंट्स शोषून घेण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून हे दिसून आले आहे की, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने स्तनांच्या कर्करोगाचा वेग कमी झाला आहे किंवा त्याला प्रतिबंधही झाला आहे.\nयात फोलेट्स, ‘ब’ जीवनसत्त्व असते जे स्तनांच्या कर्करोगाला आळा घालण्यास मदत करते. अख्ख्या धान्यापासून तयार केलेली उत्पादने जसे गहू, ब्राऊन राइस, मका, ओट्स, राय, बार्ली, नाचणी आणि ज्वारी हे सकस आहाराचा भाग आहेत. कारण ते जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, आहारातील फायबर आणि संरक्षण फायटोकेमिकल्सचे उत्तम स्रेत आहेत.\nतुमच्या आहारात भाज्यांच्या उत्तम प्रथिनांचा स्रेत आहेत आणि ते मसूर तसेच चणा यांच्यासारख्या बीन्स आणि डाळींमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते. त्यातून कॅल्शियम, लोह आणि ‘ब’ जीवनसत्त्वासारखे पोषक घटकही मिळतात.\nअ‍ॅलियम, लसूण आणि त्याच्याशी संबंधित (कांदा, लीक्स, स्कॅलिस्स आणि चिव्ह्स) असे पदार्थ कर्करोगाशी लढा देण्यासाठी समृद्ध आहेत आणि टय़ुमरची वाढ कमी करून स्तनांचा कर्करोगाचा धोका कमी करतात तसेच कोलोरेक्टल व प्रोस्टेट कर्करोग अशा कर्करोगांनाही आळा घालतात.\nअभ्यास आणि प्रयोगातून हे दिसून आले आहे की, ही रसायने तुमच्या शरीरातील डीएनएचे नुकसान होण्यापासून आळा घालतात आणि पेशी मृत होण्यापासून टाळल्या जातात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. कॅरोटेनॉईड्स अँटीऑक्सिडेंट्सचे काम करून कर्करोगाला आळा घालू शकतात- म्हणजे संभाव्य धोकादायक फ्री रॅडिकल्स शरीरातून धोका निर्माण करण्यापूर्वी नष्ट करतात.\nस्तनांचा कर्करोग हा भारतातील सर्वाधिक धोकादायक आजारांपैकी एक असून अत्यंत तरुण वयात महिलांमध्ये तो वाढू लागला आहे. जीवनशैलीतील अनियमित बदल आणि अयोग्य आहार यांच्यामुळे या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होऊ लागली आहे.\nस्तनांचा कर्करोग लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यास बरा होऊ शकतो. आम्ही सातत्याने जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे प्रत्येकासाठी निरोगी जीवनशैलीत गुंतवणूक करून खूप उशीर होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविव��र, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mumbai-kinarpatti-marga-crz-clearance-radda", "date_download": "2020-09-28T21:15:27Z", "digest": "sha1:J2AJZXFWTKD7VHP5ECCAQEFOHSVDVQE5", "length": 7973, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबई किनारपट्‌टी मार्ग : सीआरझेड क्लिअरन्स न्यायालयाकडून रद्द - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबई किनारपट्‌टी मार्ग : सीआरझेड क्लिअरन्स न्यायालयाकडून रद्द\nमुंबई : महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा २९.२ किमी लांबीच्या किनारपट्‌टी मार्गाला मुंबई उच्च न्यायालयाने हरकत घेतली आहे. न्यायालयाने यासंदर्भात पर्यावरण खात्याने दिलेला सीआरझेड क्लिअरन्सही रद्द केला आहे. या प्रकल्पाबाबत योग्य असा पर्यावरणीय अभ्यास केला गेलेला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण िचकित्सा अहवाल आणि पर्यावरण मंत्रालयानेही या प्रकल्पाबाबत गंभीर विचार केलेला नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी पर्यावरण परवानग्यांची गरज आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयाने मुंबईच्या पर्यावरणाला होणारा धोका तात्पुरता टळला आहे.\nसुमारे १४ हजार कोटी रु. खर्च करून मरिन ड्राइव्ह ते बोरिवली असा २९ किमी लांबीचा किनारपट्‌टीलगतचा रस्ता तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला सुरुवात म्हणून शासनाने सीआरझेड क्लिअरन्सही दिला होता. पण सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मुंबईत्या आर्किटेक्ट श्वेता वाघ व अन्य आठ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.\nया याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की, किनारलगतच्या रस्त्याचे काम सुरू झाल्यास तेथे भराव टाकल्याने संपूर्ण किनारपट्‌टीलगतची जैवविविधता धोक्यात येईल. त्याने मासेमारी कमी होईल. हजारो कोळी कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल.\nया याचिकेत या प्रकल्पाला मुंबई महानगरपालिकेने दिलेली मंजुरी व ११ मे २०१७च्या सीआरझेड क्लिअरन्सलाही आक्षेप घेतला होता. सरकारने असा प्रकल्प हाती ��ेताना पर्यावरणीय परवानग्यागही घेतल्या नाहीत याकडे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले.\nमुंबई महापालिकेचे म्हणणे होते की, मुंबईतील वाहतूक समस्या या प्रकल्पामुळे कमी होईल. पण सरकारने आवश्यक त्या मंजुऱ्या घेतल्या आहेत.\nगुजरातमध्ये ठाकूर समाजाची मुलींना मोबाईल व आंतरजातीय विवाहास बंदी\nराजस्थानात दलित मुलीवर पोलिस कोठडीत बलात्कार\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2020-09-28T22:57:23Z", "digest": "sha1:K3ZF7KOTSCPHD77AMAG5HLF3BBP4AMMM", "length": 5293, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट\nजोसेफ पहिला (२६ जुलै १६७८, व्हियेना – १७ एप्रिल १७११, व्हियेना) हा १६८७ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा; १६९० पासून मृत्यूपर्यंत जर्मनीचा राजा व १७०५ पासून मृत्यूपर्यंत क्रोएशियाचा राजा, ऑस्ट्रियाचा आर्कड्युक, पवित्र रोमन सम्राट व बोहेमियाचा राजा होता.\nलिओपोल्ड पहिला पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १६७८ मधील जन्म\nइ.स. १७११ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/you-know-what-learn-how-eating-oranges-boosts-immunity/", "date_download": "2020-09-28T23:15:54Z", "digest": "sha1:HSARNXLANYQCZYKCA5B5ETU3H6HONWR6", "length": 8032, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "तुम्हाला माहित आहे का? संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या", "raw_content": "\nतुम्हाला माहित आहे का संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\nएकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम देखील करते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….\nरोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.\nकॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे या शरीररक्षक अन्नघटकांनी संत्रे परिपूर्ण असल्याने निरोगी राहण्यासाठी व शरीराच्या वाढीसाठी संत्री बहुमोल आहे.\nसंत्रीचे सेवन केल्याने सर्दी दूर होते. यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करते. हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते.\nथकवा दुर होतो, तसेच पचनक्रिया सुधारते.\nतापामध्ये पचनशक्ती मंदावते व त्यामुळे जीभेवर पांढरा थर जमा होतो. अशा अवस्थेत संत्रे आतील सालीसह चावून खावे. यामुळे जीभेचा पांढरा थर निघून तोंड स्वच्छ होते व मंदावलेली पचनशक्ती सुधारते.\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्ण���ंच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cabinet-approves-rs-25000-crore-bailout-fund-housing-projects", "date_download": "2020-09-28T23:21:17Z", "digest": "sha1:DWWQAXW4LBSIHYSJGIWIM7OXHBD54H4M", "length": 6876, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बंद पडलेल्या गृहप्रकल्पांकरिता २५,००० कोटी रुपये मंजूर - द वायर मराठी", "raw_content": "\nबंद पडलेल्या गृहप्रकल्पांकरिता २५,००० कोटी रुपये मंजूर\nसरकार या पर्यायी गुंतवणूक निधीमध्ये १०,००० कोटी रुपये ठेवेल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.\nअपूर्ण राहिलेले गृहप्रकल्प पुन्हा सुरू करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न म्हणून १६०० बंद पडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने बुधवारी २५,००० कोटी रुपयांचा सहाय्यता निधी स्थापन करण्याला मंजुरी दिली.\nया निर्णयाला केंद्रीय मंत्रीमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत मान्यता दिली.\nया निर्णयाची घोषणा करताना, सरकार या पर्यायी गुंतवणूक निधीमध्ये (AIF)१०,००० कोटी रुपये ठेवेल तर एसबीआय आणि एलआयसी १५,००० कोटी रुपये पुरवतील, व एकूण निधी २५,००० कोटी रुपये होईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.\nया निधीतून देशभरात ४.५८ लाख घरे असलेल्या १६०० गृहप्रकल्पांना निधी पुरवला जाईल असेही त्या म्हणाल्या.\nरोजगार निर्माण करणे तसेच सीमेंट, लोखंड आणि स्टील उद्योगांसाठी मागणी निर्माण करणे हा या कृतीमागचा उद्देश आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील तणाव कमी करण्याचाही हेतू यामागे आहे.\nसार्वभौम तसेच निवृत्तीवेतन निधीही या AIF मध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा असल्यामुळे या निधीच्या आकारात भर पडेल.\nजे प्रकल्प नॉन-परफॉर्मिंग ऍसेट म्हणून घोषित झाले आहेत किंवा ज्यांच्यावर नादारीची कारवाई चालू आहे अशा प्रकल्पांसाठीही या AIF चा उपयोग केला जाऊ शकतो असेही सीतारामन म्हणाल्या.\nभीमा कोरेगाव : जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/07/easy-and-quick-recipe-to-make-wheat-flour-phulka-in-marathi.html", "date_download": "2020-09-28T21:24:01Z", "digest": "sha1:H4TON6LRRETRCQVRDBIUYP2CMUWTMG3S", "length": 7219, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nसोपे हलके गरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके: गव्हाच्या पीठाचे फुलके बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला किंवा जेवणात बनवायला सोपे आहेत. फुलके हे वेट लॉस साठी अगदी फायदेशीर आहेत.\nगहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गहू हा मधुर, थंड, वायू, व पिक्तशामक बलदाय क, रुची निर्माण करणारा, पचावयास जड आहे. गव्हाचे पीठ मळताना प्रमाणात तेल घालून पीठ मळलेतर चपाती पचायला हलकी बनते.\nफुलके हे तव्यावर अर्धवट शेकून मग डायरेक्ट विस्तवावर भाजून घ्यायचे असतात. तसेच ते तांदळाच्या पिठीवर लाटले तर अजून हलके होतात. हे छान मऊ होतात व पचायला सुधा हलके आहेत.\nबनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट\n२ कप गव्हाचे पीठ\n१ टे स्पून तेल\nतांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लाटण्यासाठी\nवरतून लावण्यासाठी साजूक तूप (एछिक)\nगरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके\nएका परातीत गव्हाचे पीठ घेवून त्यामध्ये मीठ व आवशक्यता असेल तेव्हडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळल्यावर त्याला तेल लावून अर्धा तास बाजूला झाकून ठेवा म्हणजे कणिक चांगली मुरेल व पोळ्या किंवा फुलके चांगले मऊ होतील. कणिक मळताना फार घट्ट किंवा फार पातळ मळू नये सैल मळावी.\nपीठ चांगले मुरल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्या. एक गोळा घेवून त्याला तांदळाची पिठी किंवा गव्हाचे पीठ लावून पातळ लाटून घ्या.\nतवा गरम झालाकी फुलका त्यावर घालून अर्धवट शेकून उलट करा दसऱ्या बाजूनी सुद्धा अर्धवट शेकून घ्या. मग तवा विस्तवावरून खाली उतरवून फुलका डायरेक्ट विस्तवावर ठेवून चिमटा वापरून फुलवून घ्या.\nफुलका दोनी बाजूनी फुलला की खाली उतरवून त्याला वरतून तूप लावा अश्या प्रकारे सर्व फुलके बनवून घेवून स्टीलच्या डब्यात किंवा केसरोल मध्ये ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2018/09/wasted-life.html", "date_download": "2020-09-28T21:36:08Z", "digest": "sha1:ZIOFPUVF3XAVIZ74UO4N22DQAJGQHHG2", "length": 8004, "nlines": 145, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): जीवनातील व्यर्थता | Wasted Life", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nजीवनातील व्यर्थता | Wasted Life\nवृद्धस्तावच्चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोSपि न सक्तः (भज गोविन्दम् || ७ ||)\nप्रथम मनुष्याचे आयुष्य अल्प आहे. त्यामध्येही बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तीन अवस्था आहेत. बाल्यावस्थेमध्ये मनुष्य खेळण्यात, तारुण्यावस्थेमध्ये इंद्रियभोगांच्यामध्ये तर वृद्धावस्थेमध्ये मनुष्य नाना प्रकारच्या चिंतांच्यामध्येच रममाण होतो. हेच त्याचे जीवन आहे. हे जणु काही प्रत्येक मनुष्याचे आत्मचरित्रच आहे. या तीनही अवस्थांच्यामध्ये कोणताही मनुष्य सुखी – आनंदी नसतो. त्याला कधीच शांति मिळत नाही. लहानपणापासून अनेक विषयांकडे मनुष्य आकर्षित होतो. वृद्धावस्था आली तरी आकर्षण संपत नाही. फक्त आकर्षणाचे विषय बदलत राहतात. व्यक्ति बदलत राहतात.\nजीवनभर सर्व विषय व भोग भोगून माणसाचे मन मात्र सतत अतृप्त, अशांत, अस्वस्थ व निराशच राहते. तारुण्यावस्थेमध्ये पाहिलेली सर्व स्वप्ने धुळीस मिळतात. मनुष्य स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झगडतो. परिश्रम करतो. संघर्ष करतो. तोपर्यंत त्याच्या जीवनाची संध्याकाळ येते. वृद्धावस्था येते. तोपर्यंत कदाचित मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा काही प्रमाणात पूर्ण होतात. बहिरंगाने सुख, सोयी, सुविधा, विषय, भोग सर्वकाही मिळते. परंतु अंतरंगामध्ये मात्र शांति मिळत नाही. शुद्ध आनंद मिळत नाही.\nम्हणूनच आचार्य सांगतात की, हे मनुष्या तू वृद्धावस्थेमध्��े तरी थोडासा विचार कर. अंतर्मुख हो. आत्तापर्यंतचे आयुष्य तर व्यर्थ गेलेच. परंतु निदान आता तरी आंतरिक शांतीचा शोध घे. जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूचि शोधोनि पाहे || खरोखरच सुख कोठे आहे तू वृद्धावस्थेमध्ये तरी थोडासा विचार कर. अंतर्मुख हो. आत्तापर्यंतचे आयुष्य तर व्यर्थ गेलेच. परंतु निदान आता तरी आंतरिक शांतीचा शोध घे. जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूचि शोधोनि पाहे || खरोखरच सुख कोठे आहे सुख किंवा आनंद विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये किंवा भोगांच्यामध्ये नाही. तर आनंद हे परमेश्वराचे स्वरूप आहे. परमेश्वर हाच आनंदाचा, शांतीचा सागर आहे. परमेश्वर हेच सर्व सुखाचे आगर आहे. अशा परमेश्वरालाच तू अनन्यभावाने शरण जा. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |\n- \"भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५\n- हरी ॐ –\nसोनेरी तारुण्यावस्थेची दुर्दश | Plight of G...\nजीवनातील व्यर्थता | Wasted Life\nजीवनाची महायात्रा | Life as a Journey\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/05/30/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-2/", "date_download": "2020-09-28T22:55:09Z", "digest": "sha1:QQDZO56T757NS5YWMVTPVHY54GNNOYPL", "length": 4688, "nlines": 96, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "अखेर", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nअखेर मी हरलो नाही\nमी एकटा ही नाही\nअखेर मी एकटा नाही\nही वाट ही पुढची नाही\nप्रवास हा अनंताचा जिथे\nअखेर ही वाट पुढची नाही\nमला आता शोधत ही नाही\nवाट पहाणारी कोण ती\nअखेर मला शोधतही नाही\nमी सापडत ही नाही\nअखेर मी सापडत ही नाही\nमी क्षणात दिसणार ही नाही\nह्रदयात सर्वाच्या रहाणारा मी\nअखेर क्षणात दिसणार नाही\nआगीत आता झुंज ही नाही\nअखेर आगीत झुंज नाही\nअखेर मी हरलो नाही\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_42.html", "date_download": "2020-09-28T22:47:34Z", "digest": "sha1:O5KXJQTZTH7UFFDLQ5YKW6MKL7FLPNMN", "length": 11590, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "शहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार", "raw_content": "\nशहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nbyMahaupdate.in सोमवार, जून २९, २०२०\nमालेगाव, दि. 27 : इंजिनिअरिंग रेजिमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद वीरजवान सचिन विक्रम मोरे यांच्यावर त्यांच्या मूळगावी साकुरी झाप (ता.मालेगांव जिल्हा नाशिक) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, कृषि तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान सचिन मोरे यांना श्रध्दांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने प्रारंभी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.\nशहीद जवानाच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री भुजबळ\nहिमालयाच्या कुशीत ज्या ठिकाणी पाणी व रक्त गोठून जाते अशा ठिकाणी भारतमातेच्या संरक्षणासाठी आमचे जवान सदैव कार्यरत आहेत, ते सीमेवर आहेत म्हणून आज आपण इथे स्वातंत्र्य भोगत आहोत. आज युद्धजन्य परिस्थिती उभी ठाकली असतांना आमचे नवजवान चिनी गनिमाला ठणकावून सांगताहेत, “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या…” अशा भावना उराशी बाळगून आपले सैनिक आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत, अशा सर्व सैनिकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. शहीद जवान सचिन मोरे यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी श्रद्धांज���ी वाहिली.\nशहीद जवान मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : कृषिमंत्री दादाजी भुसे\nगलवान खोऱ्यात आपल्या सहकार्यांचा जीव वाचवितांना वीरमरण आलेले शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा भारतीय लष्करातर्फे निश्चित बदला घेतला जाईल, आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. शहीद सचिन विक्रम मोरे यांना सैन्य दलात भरती करणारे वीरपिता विक्रम मोरे व वीरमाता जिजाबाई मोरे यांचा मालेगांव तालुक्यालाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nनाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी या गावचे सचिन मोरे हे 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते सैन्यदलात अभियंता पदावर कार्यरत होते. दोन्ही देशांच्या सीमेवर पूल व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून गलवाण नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सोबतच्या काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. तेथून त्यांचे पार्थिव हे त्यांच्या मालेगाव येथील साकुरी मूळगावी शनिवारी सकाळी आणण्यात आले. कोरोना महामारीची छाया असतानाही आपल्या परिसरातील लाडक्या जवानाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी गावकऱ्यांनी ‘भारत माता की जय’ ‘अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन वीरपुत्रांला दुपारी 12:00 वाजता अखेरचा निरोप दिला.\nशहीद जवान सचिन मोरे यांच्या पश्चात वडील विक्रम मोहन मोरे, आई जिजाबाई विक्रम मोरे, पत्नी सारिका, मुलगी आर्या, अनुष्का व अवघ्या सात महिन्याचा मुलगा कार्तिक तर भाऊ योगेश व नितीन असा परिवार आहे. अलिबाग येथे 2003 मध्ये झालेल्या सैनिक भरतीमध्ये सैन्यदलात भरती झालेला शहीद जवान सचिन मोरे सध्या एस.पी.115 रेजिमेंटमध्ये कार्यरत होता. सैनिकी सेवेत 17 वर्ष पूर्ण झाल्याने नुकताच फेब्रुवारी महिन्यात आपल्या मूळगावी आला होता. सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याने आपण यापुढेही देशसेवा करणार असल्याच्या भावनाही त्यांनी कुटुंबियांकडे व्यक्त केल्या होत्या. मनमिळावू स्वभावाचे शहीद जवान सचिन मोरे अचानक निघुन गेल्यामुळे ���ंपूर्ण साकुरीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/madan-puri/", "date_download": "2020-09-28T20:33:40Z", "digest": "sha1:TCDDXUZGOG6U6ZVYPHLCWEG7MY7WF5OG", "length": 16971, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeव्यक्तीचित्रेहिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी\nहिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी\nJanuary 15, 2018 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nमदनलाल पुरी यांनी १९४० ते १९८० पर्यंतच्या ४० वर्षांत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांचा जन्म १९१५ रोजी लाहोर येथे झाला. अनेक प्रकारचे खलनायक रंगवले. वर्षाला जवळपास आठ चित्रपट पडद्यावर आले. मोठा भाऊ चमनलाल आणि धाकटा अमरीश पुरीही आपल्या भूमिकांनी चित्रपट क्षेत्रात स्थिर झाले होते. मदन पुरी यांचा पहिला चित्रपट ‘अहिंसा’. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही, हे वर्षाला आठ या समीकरणाने लक्षात येतेच; पण या यादीमध्ये स्मगलर, छोटा-मोठा दादा, काका, कपटी मामा, चर्चमधील फादर, कोणाचा तरी भाऊ, करप्ट पोलिस ऑफिसर, अशा विविध भूमिका असल्या तरी हे पात्र आतल्या गाठीचे किंवा संधीसाधू नक्कीच असणार, अशी प्रेक्षकांची खात्री असे. त्याच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात, घवघवीत ३०० सिनेमांमधून विविध भूमिका यशस्वीपणे निभावल्या आहेत.\n‘आई मिलन की बेला’ , ‘मिस्टर एक्स’, हावडा ब्रिज ,कन्हैया ,चायना टाऊन ,जिद्दी , वक्त इ. आणी इतरही शंभरेक सिनेमांमधे लहानमोठ्या नकारात्मक भूमिकांमधून खलनायक म्हणून गाजला. मदन पुरी चं व्यक्तित्वच असं होतं कि तो सुटाबुटात आला तरी उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत असल्या कॅटेगिरीत शोभायचा नाही ,मात्र ‘गल्लीतील मवाली , रिवॉल्वर ऐवजी चाकू, सुरा हातात बाळगणारा मुहल्ल्याचा दादा , भुरटा चोर अश्या भूमिकांमधे छान शोभायचा मदन पुरी यांनी सुरुवातीला नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी जिवलग मित्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी खलनायकी भूमिका करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नशिबाने साथ दिली. त्यानंतर अनेक खलनायकी भूमिका केल्याने त्यांना खच्चून प्रसिद्धी मिळाली. मधल्या काळात काही वेगळ्या भूमिकाही त्याने केल्या. पण ३०० हून जास्त चित्रपटांमधील ‘दीवार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘उपकार’, ‘चोर मचाये शोर’, ‘पूरब पश्चिम’, ‘राधा और सीता’, ‘झूठा’, ‘स्वयंवर’, ‘बेनाम’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’ या त्याच्या काही लक्षणीय म्हणता येतील अशा भूमिका.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तीन खलनायकांच्या घरात जन्माला आलेल्या लेफ्टनंट कर्नल कमलेश पुरी यांनी ‘माय फादर-द व्हिलन’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘एकदा मी माझ्या बाबांचा टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत बसलो होतो. नातवंडे बाजूला खेळत असल्याने त्यांना मी बोलावून चित्रपटातला तो माणूस कोण, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार या एकाच जाणिवेने मी बाबांच्या आठवणी संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि आज त्या पुस्तक रूपात तुमच्यासमोर मांडतो आहे, अशा शब्दांत मदन पुरींचे थोरले सुपुत्र कर्नल कमलेश पुरी यांनी या पुस्तक लिखाणामागची पाश्र्वभूमी सांगितली. बाबांची लोकप्रियता इतकी होती की एकदा मी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळी सहाजिकच बाबांची खलनायकाची भूमिका असल्याने त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मागे बसलेल्या एका गृहस्थाने चांगल्याच शिव्या हासडल्या.\nत्यावर थोडं संतापूनच ‘जरा तमीज से बठो’ अशी प्रतिसूच��ा मी त्या गृहस्थाला केली. त्यावर त्या गृहस्थाने ‘क्या वो तुम्हारा बाप लगता है’, असा प्रश्न विचारला. यावर मनातल्या मनात हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते वास्तव स्वीकारून शांतपणे चित्रपट पाहिल्याचे कमलेश पुरी यांनी सांगितले. मदन पुरी यांचे निधन १३ जानेवारी १९८५ रोजी झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nबासरी वादक, संगीतकार, नृत्य निर्देशक, कवि व लेखक पंडित विजय राघव राव\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज\nडॉ.माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-asha-sathe-marathi-article-2472", "date_download": "2020-09-28T22:05:07Z", "digest": "sha1:XWLOK4D53UZJL6TZDTUGRQN2BOY2PWLM", "length": 12940, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Asha Sathe Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nमंगला गोडबोले या त्यांच्या ‘झुळूकदार’ विनोदी लेखांसाठी आणि कथांसाठी वाचकांना प्रिय असणाऱ्या लेखिका. १७-१८ कथासंग्रह, २२ लेख संग्रह अशी त्या क्षेत्रात त्यांची भरगच्च कामगिरी आहे. मात्र त्यांचा या पुस्तकामागचा हेतू वेगळा आहे. त्यांनी म्हटलंय, की त्यांच्या परिचयातल्या काही सुशिक्षित कर्तबगार शहाण्यासुरत्या बायका स्वतःच्या कायदेशीर हक्कांबद्दल त्यांना उदासीन आढळल्या. कायद्याविषयीची साक्षरता बायकांमध्ये फारशी वाढत नाहीये, असे अनेकदा जाणवते. तेव्हा आपल्या देशातल्या आपल्याविषयीच्या कायद्यांची आपल्या भाषेत त्यांना निदान तोंडओळख तरी करुन द्यावी म्हणून रुढार्थांन स्वतःच्या नसलेल्या कायद्यासारख्या किचकट विषयात त्यांनी घुसखोरी केली.\nकायदा आणि सुव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळेच सुव्यवस्थेची मागणी करणाऱ्या, सुव्यवस्था उपभोगणाऱ्या कोणालाच अनभिज्ञ राहून चालणार नाही. शोषणाच्या बातम्यांतून आपल्यावर कायदा येऊन आदळतो. त्यापेक्षा या पुस्तकात कोणत्याही कायद्याच्या जन्माची कहाणी, कायदा घडण्याचा इतिहास, स्त्रियांच्या आत्मसन्मानाची त्यात विचारवंतांनी दाखवलेली दृष्टी, प्रत्यक्ष अंमलबजावणीचं वास्तव आणि समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने त्याचे स्थान अतिशय चांगल्या भाषेत सोपे करुन सांगण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील सतीबंदी, विधवा विवाह, संमती वयाचा कायदा, स्त्रीला आर्थिक अधिकार देणारे कायदे, त्यासाठी लोकहितवादी, राजा राममोहन रॉय, बी.एन. राव यांच्यासारखे कायदेतज्ज्ञ यांनी घेतलेली काळजी विशेष वाटते.\nस्वातंत्रोत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत राज्यघटनेने स्त्रियांना स्वातंत्र्य, समान न्याय गृहीत धरूनच काही मूलभूत अधिकार दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे मान्य केली आहेत. तरीही वेळोवेळी परिस्थितीनुसार कायद्यात बदल करावे लागले. कायद्याचा वापर वाढावा म्हणून प्रयत्नही करावा लागला. स्पेशल मॅरेज ॲक्‍ट, घटस्फोट, मुलांचे प्रश्‍न, दत्तकविधान, पोटगी, वारसा हक्क, हुंडा ४९८(अ), स्त्री भ्रूण हत्या, गर्भपात, बलात्काराची समस्या, कौटुंबिक हिंसा अशा संदर्भातील कायद्याच्या तरतुदी सगळ्यांनीच समजून घ्यायला हव्यात. त्याची माहिती या पुस्तकात सोपेपणाने मांडली आहे. या संदर्भात स्थापन झालेली कुटुंब न्यायालये आणि महिला आयोग यांची तरतूद हे एक वैशिष्ट्य आहे. त्याची मूळ कल्पना आणि वास्तव याची मांडणी सर्वांनीच जागरूक असण्याची गरज लक्षात आणून देते. तीच गोष्ट कुटूंबाबाहेरील स्त्री जीवनासंबंधीच्या कायद्यांची. कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, विशाखा समित्या, स्त्रियांचे वेतन, कामगार म्हणून हक्क यात कायद्याची साक्षरता स्त्रियांमध्ये हवी आणि इतरांची मानसिकताही घडवली पाहिजे. वेश्‍याव्यवसाय, देवदासी प्रथा अशा प्रश्‍नांना कायद्याने हात घालून समाजपरिवर्तनाचे पाऊल उचलले आहे.\nवैद्यकीय तंत्रज्ञानाने सरोगसीसारखी शक्‍यता १९७० नंतर निर्माण झाली. सरोगसीमध्ये जोडप्यातील स्त्रीशिवाय वेगळ्याच स्त्रीचे गर्भाशय भाड्याने घेऊन गर्भ वाढवण्याची सोय झाली. त्याबरोबर त्याचे प्रश्‍न आणि कायदे करण्याची आवश्‍यकता वाढते आहे. तीच गोष्ट लिव्ह इन रिलेशनची. समाजात असे नवे कायदे होण्याची गरज असतेच. ते होत राहतील. जीवनात कायद्याबद्दल एक दृष्टिकोन निर्माण होणे, साक्षरता निर्माण होणे अधोरेखित करणारे हे पुस्तक आहे.\n‘आहे कायदा तरही...’ या शेवटच्या प्रकरणात कायदे निर्माण होण्यासाठी परिस्थितीचा दबाव, कायदा बायकांचा कैवारी असल्याचा होणारा ओरडा, बायकांच्याही मानसिकेतेतील मर्यादा, आत्मपरीक्षणाची गरज याविषयी लेखिकेने प्रगल्भ निरीक्षणे कळकळीने नोंदवली आहेत. स्त्रीला अगदी देवी मानण्याची मानसिकता सोडायची नसेल तरी त्या देव्यांना आपली काम करण्यासाठी तरी कायद्यांची गरज आहे, हे लक्षात आणून देण्याचे काम करणारे असे हे पुस्तक आहे. स्त्रियांना, स्त्री प्रश्‍नावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना उपयुक्त अशी दहा परिशिष्टे शेवटी दिलेली आहेत. त्यामुळे कायदा वापरण्याची वेळ आल्यावर भांबावून जायला होणार नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2019/06/19/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2020-09-28T22:48:31Z", "digest": "sha1:SXFHVLNI3ID2X26R56NILTRKVOULQNQT", "length": 6805, "nlines": 111, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "कपाट (मनाचं)", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n‘मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता येत नाही.. त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता येत नाही..या आठवणी कधी नकळत मनात समावल्या, तर कधी आवर्जून आठवणीत ठेवल्या ..या आठवणी कधी नकळत मनात समावल्या, तर कधी आवर्जून आठवणीत ठेवल्या .. अगदी कपाटात अस्ताव्यस्त कपड्यांचं बोचक ठेवावं तस .. अगदी कपाटात अस्ताव्यस्त कपड्यांचं बोचक ठेवावं तस .. त्यामुळे मनाच्या कपाटास उघडताना अलगद उघडाव .. नाहीतर आठवणी अगदी बोचक अंगावर पडावं तश्या पडतील त्यामुळे मनाच्या कपाटास उघडताना अलगद उघडाव .. नाहीतर आठवणी अगदी बोचक अंगावर पडावं तश्या पडतील नाही का \n“मनाचं कपाट, अगदी अलगद उघडाव\nमग अस्ताव्यस्त होऊन सर्वत्र पसरत\nआणि उगाच मग गोंधळ होतो ..\nआवराव म्हटलं तरी मग ते ..\nउगाच गुंतत जातं ..\nअलगद साक्ष देऊन जात ..\nकधी क्षणांना पुन्हा, मागे घेऊन जात ..\nकधी स्वतःच एकटं, हसत राहतं ..\nहे आठवणींच बोचक आहेना ..\nपुन्हा ते क्षण दाखवून जात \nअगदी क्षणभर का होईना, दोन टिपूस गाळून येतं\nएकदा तरी त्या आठवणींना, घट्ट मिठी मारून येतं ..\nकितीही आवराव म्हटलं तरी ..\nतितकंच ते पसरत जातं ..\nपुन्हा त्या कपाटाकडे पाहताना,उगाच वाटत.\nहे आठवांच बोचक , एवढं कधी जमा केलं ..\nक्षण क्षण जगताना , लक्षही नाही दिलं\nएवढ्याश्या कपाटात, सारं आयुष्य रीत केलं ..\nकाही वाईट जपलं , काही आनंद देऊन गेलं..\nकुठे क्षणभर विश्रांती ,तर कुठे रखरखत उन्ह दिलं ..\nया आयुष्याने सार काही दिलं ..\nज्यात हे मन आणि त्या मनात आठवणींच ..\nएक छोटंसं कपाट त्याने दिलं …\nआठवणी कपाट कविता आणि बरंच काही\nसमोर तू येता ..\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/i-believe-in-pm-modi-but-do-not-belong-to-the-bjp-vivek-oberoi-1869313/", "date_download": "2020-09-28T22:30:55Z", "digest": "sha1:SAMTHKFZKG2TT4VBG7K2WQDTN6YUZBPQ", "length": 11548, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I believe in PM Modi but do not belong to the BJP Vivek Oberoi | ‘मी भाजपचा सदस्य नाही पण माझा मोदींवर विश्वास’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘मी भाजपचा सदस्य नाही पण माझा मोदींवर विश्वास’\n‘मी भाजपचा सदस्य नाही पण माझा मोदींवर विश्वास’\nविवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे\n(छाया सौजन्य : ANI )\nअभिनेता विवेक ओबेरॉय हा पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट म्हणजे एक विशिष्ट विचारधारा पुढे करणारा चित्रपट नव्हे असं विवेक म्हणाला. इतकंच नाही तर माझा मोदींवर विश्वास आहे पण मी भाजपचा सदस्य नाही असंही त्यानं स्पष्ट केलं आहे.\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेकनं एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या आठवड्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट अनेक कारणानं वादात सापडला आहे. या चित्रपटाचा वापर भाजप पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षांचा आहे. हे आरोप विवेकनं खोडून काढले आहेत. ‘हा चित्रपट कोणतीही विचारधारा मांडणारा चित्रपट नाही. खोट्या आरोपांचा सामना पंतप्रधान मोदी गेल्या पाच वर्षांपासून करत आहेत तोच सामना आता मला करावा लागत आहे. निवडणूक आयोग, न्यायालय यापैकी कोणीही चित्रपटावर आक्षेप घेतला नाही. मग इतरांनी आक्षेप नोंदवण्याचं कारण काय असा सवाल त्यानं केला आहे. ‘मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी भाजपचाही सदस्य नाही मात्र माझा मोदींवर विश्वास आहे’ असं विवेकनं स्पष्ट केलं आहे.\nया कार्यक्रमात भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे असं म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचीही विवेकनं बाजू घेतली आहे. ‘सेना ही प्रत्येकाची आहे ती मोदींची सेना आहे तशीच ती माझीही सेना आहे.’ असंही विवेक म्हणाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामव��� आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Avengers Endgame : जोरदार एडव्हांस बुकींग, पण सहा तासांत वेबसाइट क्रॅश\n2 कार्तिकला ‘लुकाछुपी’च्या यशाचं श्रेय, क्रिती नाराज\n3 ‘तारक मेहता..’मधून दयाबेनची गच्छंती; नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/new-versova-bridge-open-for-all-kind-of-vehicles-including-heavy-vehicles-also-1810743/", "date_download": "2020-09-28T21:08:12Z", "digest": "sha1:T2KRNROZISOHFMA7FA5DKCJUK5E3CGTM", "length": 10175, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new Versova bridge open for all kind of vehicles including heavy vehicles also | वर्सोवा पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआजपासून वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला\nआजपासून वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला\nनिर्धारित वेळापत्रकानुसार काम 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते . मात्र काम मुदतीआधीच म्हणजे 21 डिसेंबरला पूर्ण झाले.\nमुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे वसई खाडीवर असलेला नवा पूल रविवारी सकाळी सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 डिसेंबरपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता, तसेच पुलाची केवळ एकच बाजू हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली होती . त्यामुळे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत होती.\nपुलाच्या दुरुस्तीच्या निर्धारित वेळापत्रकानुसार काम 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते . मात्र काम मुदतीआधीच म्हणजे 21 डिसेंबरला पूर्ण झाले. त्यांनतर आवश्यक असलेल्या 24 तासांच्या क्यूरिंग नंतर 23 डिसेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांचे निधन\n2 गोरेगावमध्ये निर्माणाधीन दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू; 7 जखमी\n3 मुंबई लोकलच���या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/08/tasty-healthy-cream-of-mushroom-soup.html", "date_download": "2020-09-28T22:11:03Z", "digest": "sha1:XF7JR73H33N6R6IN66EQZKC6MFMAWBVR", "length": 7285, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty Healthy Cream of Mushroom Soup - Royal Chef Sujata", "raw_content": "\nगरमा गरम टेस्टी क्रीम ऑफ मशरूम सूप\nमशरूम ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मशरूम मध्ये पोषक तत्व आहेत. मशरूम मध्ये बीटा ग्लाइसीन व लिनॉलिक एसिड आहे. तसेच प्रोस्टेट व ब्रेस्ट कैंसर च्या आजारपासून दूर ठेवतात. मशरूमच्या सेवनाने वजन कमी होते.\nमशरूम मध्ये कार्बोहाइड्रेट्स आहे त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत होते. डायबिटीज असणाऱ्याना मशरूमचे सेवन करणे फाययदेशीर आहे.\nशरीरातील इम्युनिटी पावर वाढून सर्दी खोकला पासून दूर देवते. ह्या मध्ये न्यूट्रिएंट्स व एंजाइम हृदय रोगांपासून दूर ठेवते.\nकार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे मशरूम चे सेवन केल्याने अपचन गॅस व एसिडिटी च्या समस्या दूर होतात.\nक्रीम ऑफ मशरूम सूप हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1 कप मशरूम (बारीक चिरून)\n1 कप मशरूम (उभे पातळ चिरून)\n1 टे बटर किंवा तूप किंवा तेल\n1 छोटा कांदा (बारीक चिरून)\n4 लसूण पाकळ्या (चिरून)\n2 टे स्पून कॉर्न फ्लोर\n1 टी स्पून मिरे पावडर\n1 टे स्पून फ्रेश क्रीम\n1 टे स्पून कोथबिर (चिरून)\nकृती: प्रथम मशरूम धवून घ्या. साधारण 10 मशरूम लागतील. त्यातील 5 मशरूम बारीक चिरून घ्या व बाकीचे मशरूम उभे पातळ चिरून घ्या. कांदा व कोथबिर बारीक चिरून घ्या. कॉर्न फ्लोर ½ वाटी पाण्यात मिक्स करून घ्या.\nएक पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा व लसूण घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये बारीक चिरलेले मशरूम घालून एक मिनिट परतून घेऊन 4 कप पाणी घालून उकळी आलीकी त्यामध्ये उभे चिरलेले मशरूम घालून, कॉर्न फ्लोरचे मिश्रण घालून 2-3 मिनिट शिजवून मग त्यामध्ये मिरे पावडर, मीठ व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून बाउलमध्ये काढून वरतून कोथबीरीने सजवा.\nगरम गरम टेस्टी क्रीम ऑफ मशरूम सूप सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/latest-news-shatrughan-sinhas-house-accidentally-fire/", "date_download": "2020-09-28T20:58:57Z", "digest": "sha1:LXG442VSC7GFZZONY76FBTFL4B5R43CB", "length": 7342, "nlines": 100, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Shatrughan Sinha's house accidentally fire - sajag nagrikk times.sanata", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nशत्रुघ्न सिन्हांच्या घरी चुकून गोळीचे फायर\nकॉन्स्टेबलच्या सरकारी बंदुकीमधून एक गोळी चुकून फायर\nसजग नागरिक टाइम्स : मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबई येथील घरी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या सरकारी बंदुकीमधून एक गोळी चुकून फायर झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही .\nसजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा\nएका अधिकाऱ्याने म्हटलं की, जुहूमधील सिन्हा यांच्या घरी 28 जुलैला संध्याकाळी ही घटना घडली. सुरक्षारक्षक बंदुक हाताळत असतांना अचानक एक गोळी फायर झाली. बिहारच्या पटनामधून लोकसभा खासदार असलेले 72 वर्षीय सिन्हा ‘रामायण’ या अपार्टमेंटमध्ये राहतात. ते माजी केंद्रीय मंत्री देखील होते. तुमच्या प्रिय मित्रांना फ्रेंडशिपडेच्या सुंदर शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा .\nअमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी.\n← गावठी पिस्टलासहित गुन्हेगार अट्केत\nमस्जिदिच्या जागेचे रक्षकच बनले भक्षक\nमाझ्या एन्काऊंटरचा डाव होता; प्रवीण तोगडिया\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-28T22:22:49Z", "digest": "sha1:YSAYD7DCEKWZLFZRZLVNFHHVUB6Q5KRP", "length": 7691, "nlines": 146, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात सोव्हियेत संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑलिंपिक खेळात सोव्हियेत संघ\nसोव्हियेत संघ देशाने १९५२ सालापासून अठरा उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकूण १२०४ पदके जिंकली. १९९१ साली सोव्हियेतच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या घटक देशांनी एकत्रित संघाद्वारे १९९२ सालच्या स्पर्धेत भाग घेतला होता.\nऑलिंपिक खेळात सोव्हियेत संघ\nसोव्हियेत संघाला सर्व ऑलिंपिक खेळांमध्ये असाधारण यश मिळाले. जागतिक पदक यादीत सोव्हियेत संघाचा दुसरा क्रमांक आहे (अमेरिकेच्या खालोखाल).\n१९५२ हेलसिंकी २९५ (४०) २२ ३० १९ ७१ २\n१९५६ मेलबर्न २८३ (३९) ३७ २९ ३२ ९८ १\n१९६० रोम २८४ (५०) ४३ २९ ३१ १०३ १\n१९६४ टोक्यो ३१९ (६३) ३० ३१ ३५ ९६ २\n१९६८ मेक्सिको सिटी ३१३ (६७) २९ ३२ ३० ९१ २\n१९७२ म्युनिक ३७३ (७१) ५० २७ २२ ९९ १\n१९७६ मॉंत्रियाल ४९ ४१ ३५ १२५ १\n१९८० मॉस्को (यजमान) ८० ६९ ४६ १९५ १\n१९८४ लॉस एंजेल्स सहभागी नाही\n१९८८ सोल ५५ ३१ ४६ १३२ १\n१९६४ Innsbruck ६९ (१७) ११ ८ ६ २५ १\n१९६८ Grenoble ७४ (२१) ५ ५ ३ १३ २\n१९७२ Sapporo ७८ (२०) ८ ५ ३ १६ १\n१९७६ Innsbruck १३ ६ ८ २७ १\n१९८४ Sarajevo ६ १० ९ २५ २\n१९८८ Calgary ११ ९ ९ २९ १\nAthletics ६५ ५५ ७५ १९५\nWrestling ६२ ३१ २३ ११६\nFencing १८ १५ १६ ४९\nShooting १७ १५ १७ ४९\nBoxing १४ १९ १८ ५१\nSwimming १३ २१ २६ ६०\nRowing १२ २० १० ४२\nJudo ५ ५ १३ २३\n↑ a b चुका उधृत करा: चुकीचा कोड; Note नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2009/06/", "date_download": "2020-09-28T22:03:48Z", "digest": "sha1:BNWYB4WDG5QF4ETPCENDQ2R7WGSAG3SQ", "length": 16250, "nlines": 476, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: जून 2009", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशनिवार, १३ जून, २००९\nबस स्टाप वर भेटीन\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जून १३, २००९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १२ जून, २००९\nदारे झाली किती बंद\nदारे झाली किती बंद\nनाही मानली मी हार\nमाझ्या वर चालू आले\nआले माझे रोम रोम\nयश चळ चळ कापे\nजे मिळाले घेत गेलो\nदेत गेलो सर्व काही\nनित्य नवी लागो गावे\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १२, २००९ ४ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: उत्साह, प्रेरणा, motivation\nबुधवार, १० जून, २००९\nपडे काळजाला भूल - १\nलाज नेमके अडवी - २\nपुन्हा पुन्हा निरखावी - ३\nबसे माझ्याच समोर - ४\nमाझ्या गाली येते लाली - ५\nमन म्हणते ग वेडे\nअशी गुंतू नको बाई\nभरवसा कुणाचाही - ६\nअाणले ना जे शब्दात - ७\nअावडते तू म्हणून - ८\nझाले लाजून मी चूर\nकाय करू कुठे जाऊ\nअानंदाला कुठे ठेऊ - ९\nछोटी ला मीठी घालून\nघट्ट कुशीत शिरले - १०\nछोटी ला काही कळेना\nताई कशी करते ग\nविचारते पुन्हा पुन्हा - ११\nएक त्याचे माझे विश्व\nवेगळाले न राहता - १२\nश्वास उगाच शंकेने - १३\nखोलवर गं रूतला - १४\nपाऊलही टाकवेना - १५\nनिराश मी उदास मी\nदिली छोटी ने बातमी - १६\nनको नको ते मिळते\nहवे हवे ते मिळेना - १७\nअाई बाबा तुम्ही सुद्धा\nमला नाही विचारले - १८\nअग बाई हातं माझा\nराजबिंडा चितचोर - १९\nकिती दुष्ट अाहे मेला\nकिती छळले ना त्याने\nपण अायुष्याचे सोने - २०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून १०, २००९ ८ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ६ जून, २००९\nहवी तुझी साथ मला\nमी जिद्दीने प्रयत्न करतोच\nअगदी झोकून देतो स्वतःला\nपण अनेक प्रयत्न करूनही\nजेव्हा सगळं चुकत जातं\nअाणि पळून जावंस वाटतं\nहवी तुझी साथ मला\n\"टिकून रहा लढ लढ\"\nसर्व सुखे येतात दिमतीला\nअाणि सुख दुखावं तसं\nमन कधी कधी भरकटतं\nहवी तुझी साथ मला\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जून ०६, २००९ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्��� करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nदारे झाली किती बंद\nहवी तुझी साथ मला\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f17f80c64ea5fe3bde9a578", "date_download": "2020-09-28T22:22:17Z", "digest": "sha1:S33B54NURPXA63LMBHZ4LJIF23PJQFTK", "length": 5699, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ट्रॅक्टरचे डिझेल मायलेज कसे वाढवायचे? पहा, १० सोपे मार्ग! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nट्रॅक्टरचे डिझेल मायलेज कसे वाढवायचे पहा, १० सोपे मार्ग\nट्रॅक्टर साठी डिझेलचा वापर कमी कसा करता येईल ट्रॅक्टर डिझेल मायलेज कमी का देतो ट्रॅक्टर डिझेल मायलेज कमी का देतो ट्रॅक्टर जास्त डिझेल का पितो ट्रॅक्टर जास्त डिझेल का पितो या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- ट्रॅक्टरज्ञान., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपावसाळ्यात घ्या ट्रॅक्टरची काळजी, करू नका 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष\n• सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nअसा' ट्रॅक्टर सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करा म्हणजे भरपूर नफा होईल\nग्रामीण भागात ट्रॅक्टर सेवा व्यवसाय सुरू करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रामीण भागातील बहुतेक लोक शेतकरी असल्याने त्यांना काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nहार्डवेअरयोजना व अनुदानट्रॅक्टरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकेंद्र सरकार शेती औजारांवर 100% अनुदान देत आहे.\nआधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणा असणे फार महत्वाचे आहे. जिथे शेतमजूर कमी आहे, तेथे पिकांच्या उत्पादनात वाढ आहे. परंतु काही शेतकरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/ahmednagar-crime-son-killed-his-elderly-father-in-shirur/articleshow/78147676.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2020-09-28T20:56:13Z", "digest": "sha1:RN52BHES52HHV2P7BO4TN3H3M7WHBINO", "length": 16620, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीत\nअहमदनगरमधील शिरूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आईला मारहाण करत असल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांची हत्या केली.\nम. टा. प्रतिनिधी, नगर: वडिलांनी आईला मारहाण केल्याचा राग मनात ठेवून मुलानेच मित्रांच्या मदतीने आपल्या वडिलांचा खून केला. त्यानंतर मृतदेह धान्याचा कोठीत घालून तो निघोज ( ता. पारनेर ) परिसरातील कुकडी नदीपात्रात फेकून दिला होता. २३ ऑगस्टला हा धक्कादायक प्रकार घडला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी प्रदीप सतीश कोहकडे, हर्षल सुभाष कोहकडे व श्रीकांत बाळू पाटोळे ( सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित होते. निघोज येथील कुकडी नदीपात्रात २७ ऑगस्टला एका धान्याच्या कोठीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nया प्रकरणाचा तपास करत असताना रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृताच्या वर्णनासारखीच व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता जी व्यक्ती बेपत्ता झाली होती, त्याच व्यक्तीचा मृतदेह हा कुकडी नदीपात्रात सापडल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मृत व्यक्तीचे नाव सतीश सदाशिव कोहकडे ( वय ४९) असल्याचेही स्पष्ट झाल्यानंतर त्या दिशेने पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी मृताच्या मुलाकडे सुरुवातीला चौकशी केली असता, त्याने उत्तरे देण्या�� टाळाटाळ केली. मृताच्या मुलाला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.\nमाझे वडील माझ्या आईला योग्य वागणूक देत नव्हते. घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे हे माझे वडील त्यांचे अनैतिक संबंध असलेल्या दुसऱ्या महिलेवर खर्च करत होते. तसेच माझ्या वडिलांनी २३ ऑगस्टला माझ्या आईला मारहाण केली होती. त्याचा राग आल्याने मी त्यांचा मित्राच्या मदतीने खून केल्याची कबुली मुलाने दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्यासह मित्रांना अटक केली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.\n ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार, मध्यरात्री रस्त्यावर फेकले\n 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nजास्त पैसे खर्च केल्याने पतीने हटकले; पत्नीने पळवून पळवून मारले\nनिवृत्त नौदल अधिकारी मारहाण: 'त्या' ६ शिवसैनिकांना पुन्हा केली अटक\nवडिलांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली\nवडिलांची हत्या कशी केली, याबाबतची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. मित्रांच्या मदतीने वडिलांच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकली. त्यानंतर त्यांचे तोंड दाबून कापडी पट्टीने त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निळ्या रंगाच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह टाकून तो निघोज येथील कुंडावरील पुलावरून वाहत्या पाण्यामध्ये टाकून दिला. त्यानंतर कार शिरूर तालुक्यातील करडे येथील घाटामध्ये खाली दरीमध्ये टाकून दिली, असे आरोपीने सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली...\nराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून...\n३ दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; वर्गमित्र...\nदुधात भेसळ, सांगलीत छापे; दीड हजार लिटर दूध ओतले...\n बायकोच्या सांगण्यावरून मुलाने वृद्ध आई-वडिलांना घरातून हाकलले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशिरूर वडिलांची हत्या खून अहमदनगर Shirur Murder Ahmednagar crime\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-cylinder-explodes-hingani-three-houses-completely-burnt-down-346823", "date_download": "2020-09-28T21:27:43Z", "digest": "sha1:D5C62TEG4HQJ4VJT2OY4VBUS3PHOJE7W", "length": 14879, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंगणी येथे सिलेंडरचा स्फोट; तीन घरे पूर्णतः भस्म | eSakal", "raw_content": "\nहिंगणी येथे सिलेंडरचा स्फोट; तीन घरे पूर्णतः भस्म\nतेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथील श्रीमती मंगलाबाई शेषराव कोरडे या महिलेच्या घरी मंग��वारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला असता इण्डेन सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे सिलेंडर ने पेट घेतल्याचे पाहताच एकच धावपळ मंगलाबाई कोरडे यांच्यासहित शेजाऱ्यांनी आरडाओरड केला आणि घराबाहेर पळाले.\nहिवरखेड (जि.अकोला) : हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथे सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यामध्ये तीन घरे जळून खाक झाली असून लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nतेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी बु. येथील श्रीमती मंगलाबाई शेषराव कोरडे या महिलेच्या घरी मंगळवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला असता इण्डेन सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे सिलेंडर ने पेट घेतल्याचे पाहताच एकच धावपळ मंगलाबाई कोरडे यांच्यासहित शेजाऱ्यांनी आरडाओरड केला आणि घराबाहेर पळाले.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nत्यानंतर थोड्याच वेळात पेटलेल्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ज्यामुळे बॉम्बस्फोट सदृश्य मोठा धमाका झाला. सिलेंडरचा स्फोट होताच गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली आणि युवकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.\nआगीमुळे मंगलाबाई कोरडे यांच्या घरासह शेजारील माणिकराव सदाशिव कोरडे आणि गोपाल विश्वनाथ कोरडे अशा एकूण तीन घरातील संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला आणि तिन्ही घरे राहण्यास योग्य राहिली नाहीत. तेल्हारा अग्निशमन दलाने घटनास्थळी घाव घेत आग विझविण्यास पुढाकार घेतला.\nमंगलाबाई घरातील रोकड पन्नास हजार रुपये, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. दोन क्विंटल गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादि सर्व नामशेष झाले. मंगलाबाई सोबतच दोन्ही शेजाऱ्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे तिन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत. हिवरखेड पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि तलाठ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्वारगेट परिसरात प्रवाशाचा खून करणाऱ्यास अटक\nपुणे - स्वारगेट येथील पीएमपी स्थानकाच्या परिसरात चोरट्यास विरोध केल्यामुळे प्रवाशाचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीस गुन्���े शाखेच्या युनीट तीनच्या...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nकसबा पेठेत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे - बहिणीकडे काही दिवसांसाठी राहण्यास गेलेल्या महिलेच्या बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली...\nपोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध व्यापाऱ्‍याला लुटले; परिसरात खळबळ\nनाशिक/सटाणा : पोलिस असल्याचा बनाव करत तोतयाने शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याकडील सव्वादोन लाख रुपयांचा सोने व चांदीचा ऐवज लुटून...\nतोतया पोलिसांकडून पिस्तूलसह दुचाकी जप्त\nइचलकरंजी - शहापूर पोलिसांनी काल अटक केलेल्या कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांकडून गावठी बनावटीच्या एका पिस्तूलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 55...\nलाच मागितल्याप्रकरणी पोलिस शिपाई 'एसीबी'च्या जाळ्यात\nपुसद (जि. यवतमाळ) : पुसद शहर पोलिस स्टेशनचा पोलिस शिपाई प्रशांत विजय स्थुल (रा. श्रीरामपूर) यास जुगाराच्या प्रकरणातून फिर्यादीला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jayakwadi-will-not-have-release-water-dams-ahmednagar-nashik-330548", "date_download": "2020-09-28T20:57:31Z", "digest": "sha1:IAUGAWGCDJIZ7IRWAYXC7VJLFJKCPUZ5", "length": 15768, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "यंदा जायकवाडीसाठी नगर-नाशिकमधील धरणांचे दरवाजे उघडणार नाही, हे आहे कारण | eSakal", "raw_content": "\nयंदा जायकवाडीसाठी नगर-नाशिकमधील धरणांचे दरवाजे उघडणार नाही, हे आहे कारण\nजायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा प्रथमत जोरदार पाऊस पडतो. दररोज एक ते दीड टीमसी पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या धरणात तब्बल सतरा टीएमसी नवा पाणीसाठा तयार झाला.\nशिर्डी ः सह्याद्रीच्या पूर्वेला पर���जन्यछायेचा प्रदेश समजल्या जाणा-या भागात यंदा अनपेक्षितपणे जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा चोपन्न टक्‍क्‍यांवर गेला आहे.\nपावसाने मार्ग बदलल्याने खरीप व फळबागांचे मोठे नुकसान सुरू आहे. तथापी धरणातील पाणीसाठ्यांची परिस्थिती मात्र दिलासा देणारी ठरणार आहे.\nजायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा प्रथमत जोरदार पाऊस पडतो. दररोज एक ते दीड टिमसी पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या धरणात तब्बल सतरा टीएमसी नवा पाणीसाठा तयार झाला.\nआणखी नऊ टीएमसी पाणीसाठा वाढला की या धरणात वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज रहाणार नाही. येत्या आठ दिवसात हा पाणीसाठा तेथे तयार होईल अशी सध्याची स्थिती आहे.\nहेही वाचा - रोहित पवार का धावले मंत्री आदित्य ठाकरेंच्या मदतीला\nजायकवाडी धरणात दररोज दीड टीएमसी पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यंदा वरच्या बाजूच्या धरणांतून तिकडे पाणी सोडण्याची आवश्‍यकता भासणार नाही. भंडारदरा, मुळा, गंगापूर व दारणा या धरणात पाण्याची आवक मंदगतीने सुरू असली तरी येत्या दोन दिवसात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सुचा जोर वाढेल. या धरणांत पाणीसाठ्याचा वेग देखील वाढेल. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.\nभंडारदरा यंदा चार टीएमसी नव्या पाण्याची आवक व बावन्न टक्के पाणीसाठा तयार झाला. निळवंडे धरणात अडीच टीएमसी नवे पाणी आले व एकूण एक्काव्वन्न टक्के पाणीसाठा, मुळा धरणात साडेपाच टीएमसी नवे पाणी आले.\nएकूण पाणीसाठा सत्तेचाळीस टक्के झाला. गंगापूर धरणात तीन टीएमसी नवे पाणी आले. एकूण पाणीसाठा एक्कावन्न टक्के झाला. दारणा धरणात पाच टीएमसी नवे पाणी आले. एकूण पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के झाला.\nया सर्व धरणांच्या पाणालोटक्षेत्रात पावसाने अवघ्या दोन महिन्यात वार्षिक सरासरी पूर्ण करीत आणली आहे. ब-याच ठिकाणी दररोज पाऊस होत असल्याने खरीप पिके व फळबागांचे मोठे नुकसान होते आहे.\nअरबी समुद्रावर मोठ्‌या प्रमाणावर पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे. येत्या दोन दिवसात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल. असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. तसे झाले तर सर्व धरणे आठवडाभरात भरतील. अशी सध्याची स्थिती आहे.\n- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग\n- स���पादन ः अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोयना पर्यटनाला \"अच्छे दिन' आणा\nकोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे...\nWorld Tourisim Day : कोयना पर्यटन पुन:श्‍च हरिओमच्या प्रतिक्षेत\nकोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे...\nVideo : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई\nसातारा : महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. याच महाबळेश्वरमध्ये सध्या धुक्याची दुलई पहायला मिळत असून येथील वातावरण...\nभटकंती : भुरळ घालणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प\nहिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे...\nसाता-यात 587 रुग्ण कोरोनामुक्त; जिल्ह्यात आणखी 850 जणांना बाधा\nसातारा : जिल्ह्यात बुधवारी 850 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे....\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 38 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 977 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/mns-initiative-lockdown-school-whatsapp-aurangabad-news-291096", "date_download": "2020-09-28T21:26:42Z", "digest": "sha1:D37UHGKNIJ42JENNVS4HCXW6KDJB2KEN", "length": 16453, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "विधायक : व्हॉटसअॅपवर भरतेय लॉकडाऊन पाठशाळा, मनसेचा उपक्रम | eSakal", "raw_content": "\nविधायक : व्हॉटसअॅपवर भरतेय लॉकडाऊन पाठशाळा, मनसेचा उपक्रम\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कर्�� फाऊंडेशनतर्फे ‘लॉकडाऊन पाठशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाचवी ते दहावीतील मराठी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.\nऔरंगाबाद : कोरोनामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय बंद झाले तर, त्या आहेत शाळा. परीक्षा नाही, थेट सुट्टी तीही पावणेदोन महिन्यांपासून. पुन्हा प्रवेशाचे दिवस सुरु आहेत. यामुळे पालकांना मुलांच्या भवितव्‍याची चिंता सतावत आहे. यावर मात करत औरंगाबादेत सुरु झालेली ‘लॉकडाऊन पाठशाळा’ राज्यभरातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे. तसेच सहभागी होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कर्म फाऊंडेशनतर्फे ‘लॉकडाऊन पाठशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाचवी ते दहावीतील मराठी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. लॉकडाऊन पाठशाळा उपक्रमांतर्गत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता येत आहे. अभ्यासक्रमातील ‘पाठ्यपुस्तक’ आणि प्रत्येक धड्याचा ‘व्हिडिओ’ विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहे. तसेच एका हेल्पलाइन क्रमांकाद्वारे विद्यार्थ्यांना कोणतीही शंका तज्ज्ञ शिक्षकांना विचारता येण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.\nVIDEO : बाबागाडी, लोटगाडीतून लेकरं चालली मध्यप्रदेशला, तेही औरंगाबादेतून\n‘लॉकडाऊन पाठशाळा’साठी व्हिडिओ वेगवेगळ्या सोर्सेसकडून मिळवले जात आहेत. तर, काही स्वत:च तयार केले जात आहेत. तयार करण्यात आलेले वेळापत्रक दर सोमवारी ग्रुपवर टाकली जात आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाच्या पीडीएफ टाकले जातात. विद्यार्थी वेळापत्रकानुसार व्हिडिओ डाऊनलोड करुन अभ्यास करत आहेत.\nराज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोफत आहे. विविध जिल्ह्यातून विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. आतापर्यंत जवळपास ४ हजार ५०० विद्यार्थी याचा रोज लाभ घेत आहेत. ही संख्या दर आठवड्याला वाढतच चालली आहे. मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयार केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.\nपाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रोज आपल्या इयत्तेनुसार व्हिडिओ डाऊनलोड करूनअभ्यास चालू ठेवता येईल. ज्यांना ग्रूप लिंकद्वारे जॉईन करता आले नाही, त्यांनी 8788687680 या व्हॉटसॲप नंबरवर ADD ME असा संदेश पाठवावा. त्यानंतर ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मित्रांची प्रगती थांबू नये, याहेतूने उपक्रम सुरू केला आहे. राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून यापुढेही सेवा मोफतच असेल. पंधरा दिवसात सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठीही याचा लाभ मिळू शकेल.\n- बिपीन नाईक, जिल्हा संघटक, मनसे, औरंगाबाद.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nसोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी\nसोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-east-maharashtra-vidhan-sabha-2019-rahul-front-and-sanap-behind-228442", "date_download": "2020-09-28T22:46:01Z", "digest": "sha1:VYXHGUSQNAY5IOJZSX3GW4HM2UYBRMUW", "length": 11772, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "नाशिक पूर्व : ढिकले आघाडीवर तर सानप पिछाडीवर | Election Results 2019 | eSakal", "raw_content": "\nनाशिक पूर्व : ढिकले आघाडीवर तर सानप पिछाडीवर | Election Results 2019\nनाशिक पूर्व या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब सानप तर शिवसेनेकडून राहुल ढिकले निवडणुकीच्या मैदानात आहेत. नाशिक पूर्व मतदार संघ : पहिली फेरी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप : 3481, भाजपा राहुल ढिकले 4431 पहिल्या फेरीअखेर ढिकले आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.\nनाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घटला असला तरी घटते प्रमाण फारसे कमी नाही. त्यामुळे मतदारांचा कौल कुणीकडे यावरच मतदानाचा निकाल अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहिली. नाशिक पूर्व या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब सानप तर शिवसेनेकडून राहुल ढिकले निवडणुकीच्या मैदानात आहेत. नाशिक पूर्व मतदार संघात पहिली फेरी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप 3481, भाजपा राहुल ढिकले 4431 पहिल्या फेरीअखेर ढिकले आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.\nपहिल्या फेरीअखेर ढिकले आघाडीवर\nऐनवेळी राष्ट्रवादीने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारी देत हुकमी एक्का मतदानाच्या रिंगणात उतरविल्याने निवडणुकीत रंग भरला. मनसेतून भाजपमध्ये गेलेले राहुल ढिकले हे सानपांविरूध्द आले आणि आता नशीब अजमावत आहे. शेवटच्या दोन दिवसांत जात फॅक्‍टरपर्यंत मतदान पोचले असले तरी भाजपचे हक्काचे मतदान नाकारता येणार नाही. या मतदारसंघात टोकाची लढाई झाली, एवढे मात्र नक्की.\nपक्षांतराच्या नाट्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत पूर्व विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक संवेदनशील ठरला. भाजपने विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत ऐनवेळी ऍड. राहुल ढिकले यांना प्रवेश देत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघातील वातावरण तापले. प्रचार टोकाला गेल्याने अतिशय संवेदनशील परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली होती.\nभाजप उमेदवाराचा पराभव पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरू शकतो, त्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घातले. दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असला तरी उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी उमेदवाराच्या संपर्क कार्यालयात हजेरी लावून भाजप व शिवसैनिकांना काय संदेश द्यायचा तो दिला.\nएकूण मतदान : 3,55,188\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/omsaicpd/", "date_download": "2020-09-28T22:39:51Z", "digest": "sha1:YIYBTKNPSVHZZM4XADEZVWSREVZLS7LM", "length": 12309, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Shyam Thackare – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nएक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…\n’हसणे’ ही एक उपजत, अफ़लातुन कला आहे. ती कुणी कुणाला शिकवत नसते, आणि शिकवता ही येत नसते. नैसर्गिक स्मितहास्यातून व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आपल्या हास्यशैलीवरून अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो. […]\nमाणसांच्या विकासात इतरांचा वाटा असतो, हे खरेच आहे आणि या वाट्याबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. परंतू मनामध्ये ही कृतज्ञता बाळगत असतांनाच माणसाने आपल्या विकासासाठी आपला प्रयत्न, आपला विवेक, आपले ध्येय, आपले जीवनविषयक दृष्टिकोन इ. घटकांवरच अवलंबुन राहायला हवे. […]\nआत्म्याने आत्म्याचा केलेला आदर म्हणजे मर्यादा. ती आपल्या कामात, व्यवहारात, राहणीमानात असायला पाहिजे. मर्यादा हि सृष्टीने दिलेली संस्कृती आहे, ती सर्वांनी पाळायलाच पाहिजे….. […]\nआयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद.. गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. […]\nबाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात……. […]\nआयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की, अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात… […]\nमुळात आयुष्य म्हणजे जगणं असतं का आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो.. का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो..\nबंध : निशब्द भावना\n‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो. […]\nज्ञानार्जन – शिक्षण म्हणजे जाणिवेची प्रक्रिया\nशिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करण्याबद्दल नाहीये .. खरं पाहता ते माणसाची जाणीव आणि आकलनशक्ती विकसित करण्याबद्दल आहे ..\n“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना ���ारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/floods-in-nagpur-district-houses-collapse-in-many-places/", "date_download": "2020-09-28T21:40:51Z", "digest": "sha1:6OYVLJDGPA6VUYOAEXR2LOIGUXTS7BYM", "length": 17921, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नागपूर जिल्ह्यात पुराचे थैमान, अनेक ठिकाणी घरांची पडझड - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nनागपूर जिल्ह्यात पुराचे थैमान, अनेक ठिकाणी घरांची पडझड\nनागपूर : गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून पाणी घरांत शिरले. यामुळे मोठे नुकसान झाले असून २५ गावांतील २ हजार ९०० कुटुंबे बेघर झाली. पाण्यामुळे अनेकांच्या घरांची भिंत खचली आणि चूल विझल्याचे चित्र आहे. पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.\nशुक्रवार सकाळपासूनच संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नागपूर जिल्ह्यात ८१.४३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे १६ व १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे चार तालुक्यांतील २५ गावांमध्ये पाणी शिरले. यात २ हजार ९०७ कुटुंबांतील ११,०६४ व्यक्ती बाधित झाले. यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मौदा तालुक्यातील मौदा शहर, चेहाडी, सुखडी, नेरला, किरणापूर, कुंभारपूर, सिंगोरी, झुल्लर तसेच वडना ही नऊ गावे बाधित झाली आहेत.\nकामठी तालुक्यातील गोराबाजार, सोनेगाव, अजनी, भामेवाडा, जुनी कामठी, बिना, नेरी तसेच बिडबिना ही आठ गावे, पारशिवनी तालुक्यातील काळाफाटा, पिपरी, जुनी कामठी, सिंगारदीप, सालई मावली तसेच पाली ही सहा गावे तर कुही तालुक्यातील चिचघाट तसेच आवरमारा या दोन गावांत पाण्याने नुकसान झाले आहे.\nअतिपावसामुळे नगरधन येथील जवळपास १५ ते २० घरे पडली, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी दिली. माहिती मिळताच त्यांनी नगरधनला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पटवाऱ्यांना फोनवरून माहिती देत पंचनामा करण्याची सूचना केली. नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी, पिंटू नंदनवार, वाघमारे, राजू गडपायले, स्नेहदीप वाघमारे, सुरेंद्र बिरनवार व गावकरी यावेळी उपस्थित होते. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.\nतालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : कुंभारे\nकळमेश्वर, सावनेर तालुक्यांसह संपूर्णच जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व गटनेते मनोहर कुंभारे यांनी केली. तर एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचाव कार्य करीत आहेत. सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleश्री गणपती पंचायतन संस्थान मंदिर, सांगली\nNext articleजुवेकरांची वॉटर थेरपी\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शि���सेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rohit-patils-reading-habbit-31935", "date_download": "2020-09-28T20:59:59Z", "digest": "sha1:4PXMSCWN4HZXZGBKH32RJYI5AQSY6WWZ", "length": 7633, "nlines": 173, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rohit patil's reading habbit | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुस्तकाच्या वेडासाठी आर आर आबांच्या रोहितची पुण्यात दौड \nपुस्तकाच्या वेडासाठी आर आर आबांच्या रोहितची पुण्यात दौड \nपुस्तकाच्या वेडासाठी आर आर आबांच्या रोहितची पुण्यात दौड \nगुरुवार, 20 डिसेंबर 2018\n​आबांच्या पुस्तकप्रेमाचं वेड रोहित यांच्याकडे आलं आहे.\nपुणे: माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांचा मुलगा रोहित पाटील यांनाही आबांप्रमाणे पुस्तकाची आवड आहे. पुण्यात महिन्यातून एकवेळा तरी ते पुस्तकाच्या खरेदीसाठी येत असतात.\nपुण्यात नवीन पुस्तक लवकर मिळतात म्हणून त्यांची एक चक्कर पुण्याला असतेच. पुण्याला आल्यावर ते गावाकडच्या मित्राच्या मोटर���ायकलीवरून पुस्तकांच्या दुकानांना भेटी देतात आणि त्यांना आवडेल ती पुस्तक खरेदी करतात. पुण्यातील महत्वाची पुस्तकांची दुकाने आणि तेथे मिळणाऱ्या पुस्तकांच्याबाबत त्यांना माहिती आहे. पुण्यात जर पुस्तकांचे पुस्तक प्रदर्शन असेल तर ते आवर्जून येतात.\nआर. आर. पाटील यांच्या ग्रंथप्रेमाची प्रचिती त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून यायची. त्यांनी अगदी धावपळीच्या काळातही पुस्तकांची आवड जपली होती. राज्यातील अनेक लेखकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. आबा प्राचार्य पी बी पाटील यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमध्ये शिकले. त्यांचं ग्रंथवेड तिथंच तयार झालं. त्यानंतर ते वाढत गेलं. त्यांच्या स्वतःच्या दोन लायब्ररी होत्या. एक त्यांच्या अंजनी येथील घरी आणि दुसरी मुंबईत. आबांच्या तोच पुस्तकप्रेमाचा वारसा रोहित जपत आहे.\nरोहित पाटील सांगतात,\"मी लहान असताना आबांना रात्री उशिरापर्यंत वाचत बसलेलं बघायचो. त्यांचं पुस्तकावरच प्रेम मला बघायला मिळालं. मलाही नवीन पुस्तक वाचायला मिळालं कि आनंद होतो.\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआर. आर. पाटील लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8B_(%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE)", "date_download": "2020-09-28T22:23:44Z", "digest": "sha1:HEDISKU2IVDRNUD6CTOEL4OF6CHAXOMC", "length": 4601, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तिएरा देल फ्वेगो (आर्जेन्टिना) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतिएरा देल फ्वेगो (आर्जेन्टिना)\nतिएरा देल फ्वेगो प्रांत (स्पॅनिश: Provincia de Tierra del Fuego, Antártida e Islas del Atlántico) हा आर्जेन्टिनाचा सर्वांत दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत संलग्न आर्जेन्टिनापासून मेजेलनच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे. ह्या प्रांतामध्ये खालील भूभागांचा समावेश होतो:\nतिएरा देल फ्वेगो ह्या बेटाचा पूर्वेकडील भाग\nफॉकलंड द्वीपसमूह व साउथ जॉर्जिया व साउथ सॅंडविच द्वीपसमूह: ही बेटे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत पण आर्जेन्टिनाने त्यांवर हक्क सांगितला आहे.\nअंटार्क्टिका खंडावरील आर्जेन्टिनाने हक्क सांगितलेला भाग\nतिएरा देल फ्वेगोचे आर्जेन्टिना देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २१,२६३ चौ. किमी (८,२१० चौ. मैल)\nघनता ४.७५ /चौ. किमी (१२.३ /चौ. मैल)\nइतर काही नोंद केली नस��्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-09-28T21:12:07Z", "digest": "sha1:GI25DPCNOIBOJQALBIOW7DC5LREPKQ3U", "length": 7542, "nlines": 127, "source_domain": "swayamprerit.in", "title": "शैक्षणिक – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nभारतातील पहिली स्त्री अभियंता :- ए. ललिथा\nIn: प्रेरणादायक, महितिपूर्ण , शैक्षणिक\nपुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज स्त्रीया भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. केवळ उभ्याच नाहीत तर यशस्वी वाटचाल करत आहेत. आज अशाच एक असमान्य अशा व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊयात. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता ए . ललिथा २७ ऑगस्ट १९१९ रोजी एका मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबामध्ये पप्पू सुबबाराव यांच्यापूर्ण वाचा …\nशिक्षण एक प्रभावी माध्यम\nअसे म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते प्यायल्या नंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही. याच शिक्षणाच्या परिणामामुळे अनादि काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. स्त्री जर शिकली शहाणी झाली तर ती प्रश्न विचारेल, व्यवस्थेला आव्हान देईल या भीतीपोटीच सनातनी लोकानी स्त्रियांना जखडून ठेवले. अर्थात गार्गी ,मैत्रेयी यासारख्यापूर्ण वाचा …\nIn: महितिपूर्ण , व्यवसाय, शैक्षणिक\nशिक्षण झाले; परंतु विवेक जागृत झाला का\nIn: फीचर्ड आर्टिकल्स, व्यवसाय, शैक्षणिक\nप्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात; पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय करिअर, असा आपला समज होऊ शकतो. परंतु, ही आवडही आपलं करिअर बनवू शकते, यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. कसं करालपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरय���\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/ancient-300-year-old-temple-wadali-deshmukh-mahalakshmi-338009", "date_download": "2020-09-28T22:16:29Z", "digest": "sha1:7PE4Z5WEFDWX5ND4AGVM5PUZJBQSMVF3", "length": 17333, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "आज गौरी पूजन : प्राचीन तीनशे वर्ष जुने महालक्ष्मी मातेचे मंदिर, भक्तांच्या हाकेला धावून येणारी माहेरवाशिणी महालक्ष्मी | eSakal", "raw_content": "\nआज गौरी पूजन : प्राचीन तीनशे वर्ष जुने महालक्ष्मी मातेचे मंदिर, भक्तांच्या हाकेला धावून येणारी माहेरवाशिणी महालक्ष्मी\nअकोट तालुक्यातील पणज गावाने कबड्डी खेळासह केळी उत्पादनासाठी विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच बरोबर गावाने एक अध्यात्मिक वेगळेपणा सुद्धा जपला आहे तो म्हणजे येथील प्रसिद्ध, प्राचीन गौरी महालक्ष्मीचे मंदिर.\nवडाळी देशमुख (जि.अकोला): अकोट तालुक्यातील पणज गावाने कबड्डी खेळासह केळी उत्पादनासाठी विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच बरोबर गावाने एक अध्यात्मिक वेगळेपणा सुद्धा जपला आहे तो म्हणजे येथील प्रसिद्ध, प्राचीन गौरी महालक्ष्मीचे मंदिर.\nकेळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पणज गावाची ओखळ प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून आहे. गावात शहापूर वाघोडा प्रकल्प असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. यासह गावात तीनशे वर्ष जुने गौरी महालक्ष्मी मातेचे मंदिर असल्याने गावाला आध्यात्मिक व पौराणिक वारसा सुद्धा प्राप्त झाला आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nयेथील महालक्ष्मी मातेच्या पुरातन मंदिरासंदर्भात एक आख्यायिका आहे. त्यानुसार पुरातनकाळी पणज पासून जवळ असलेल्या महागावातील दोन सासुरवाशी बहिणी व आपल्या चिमुकल्या लहान भावाला बैलगाडीत घेऊन वडाळी देशमुख या गावाकडे निघाल्या होत्या.\nत्यांनी बैलगाडी वाल्याला मागे न पाहण्यास सांगितले. मात्र गावाजवळील वाहत्या बोर्डी नदीच्या तिराजवळ आल्यानंतर बैलगाडीवाल्याने मागे वळून पाहिले त्याच क्षणी दोन्ही सासरवाशी बहिणी व भाऊ मूर्तीत रूपांतरित झाले व सासुरवाशिणी पणज गावातच कायमच्या माहेरवाशिणी झाल्या, असे भाविक भक्तांकडून सांगितले जाते.\nतेव्हापासून पणज गावात जेष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी सतत तीन दिवस भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येतात. यासह मंगळवार व शुक्रवारी सुद्धा भाविक श्रद्धने मंदिरात येवून येथे पूजा-अर्चना करतात.\nया धार्मिक स्थळावर गावातील तसेच परिसरातील भाविक भक्त व मंदिर यात्रा समिती महाप्रसादाचे आयोजन करते. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांकडून व परिसरातील गावकऱ्यांकडून १९८० साली करण्यात आला व मंदिरात माता महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना १९८५ साली करण्यात आली. लाखो नागरिकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून दूरवरून येथे दाखल होतात.\nपुरातन मंदिर व दीपमाला\nगावातील प्राचीन मंदिर परिसरात दीपमाला असून त्याखाली पायविहीर आहे. पाय विहिरीतून यात्रेत भंडारा करायला भांडीकुंडी आपोआप प्राप्त व्हायचे व भंडारा संपल्यानंतर आपोआप विसर्जित व्हायचे. पायविहिरीतील खालच्या पायरीला मोठा साखळी दांड असून खालच्या पायरीवरून भाविक तीर्थ आणायचे, असे काही भाविक सांगतात.\nगौरी पूजनाच्या तीन दिवस दिवाळी\nगावातील मंदिर महालक्ष्मी मातेचे माहेर असल्याने देशातील एकमेव मंदिर असल्याचा दावा भक्तगण करतात. त्यामुळे परिसरात येणाऱ्या अनेक गावांमधील माहेरी येणारी प्रत्येक सासुरवाशिणी या मंदिरात आवर्जून दर्शनाला येते. गौरी पूजनाच्या तीन दिवस गावामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात येते. तसेच नवरात्राचे नऊ दिवस, मंगळवारी भक्ताच्या रांगा व अलोट गर्दी असते.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजनता कर्फ्यूचे झाले ‘कपल चॅलेंज’, पाच दिवसाचा कर्फ्यू एकाच दिवसात गुंडाळला\nअकोला : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच...\nभाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे कोरोना पॉझिटिव्ह, उपचार खासगीत\nअकोला : अकोला जिल्हय़ात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. सलग ५२ दिवसांपासून निरंतर रुग्ण संख्या, तर १२ दिवसांपासून...\nरॅपिड ॲन्टीजनच्या 201 चाचण्या, 18 पॉझिटिव्ह\nअकोला : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात गुरुवारी (ता. २४) दिवसभरात २०१...\nकोरोनाचे थैमान सुरूच, 90 नवे पॉझिटिव्ह, दोघांचा बळी\nअकोला : कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २४) ४२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३६ अहवाल निगेटिव्ह, तर ९० अहवाल पॉझिटिव्ह आले....\nमन सुन्न करणारी घटना; प्रसुती वेदना, गावच्या नदीला पूर अन् बैलगाडीचा खडतर प्रवास...\nअकोला: राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक दिवसापासून ग्रामीण जनता या खराब झालेल्या रस्त्यावरून वावरत आहे याचा...\nज्वारीच्या कणसाला फुटले कोंब, खरीपातील पिकांवर फेरले पाणी\nअकोला : सातत्याने पाऊस होत असल्याने पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता ज्वारीच्या पिकाचेही नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/flag-hoisting-occasion-26th-anniversary-swaratim-university-nanded-news-347233", "date_download": "2020-09-28T22:45:40Z", "digest": "sha1:A6OZ4TWH57YAZ5A352GDT2WVL3CEKNGL", "length": 17124, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्वारातीम विद्यापीठाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण | eSakal", "raw_content": "\nस्वारातीम विद्यापीठाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण\nसध्याच्या या कोव्हीड महामारीच्या काळात सर्व नियोजनास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परीक्षा लांबलेल्या आहेत. येणाऱ्या ३ ते २५ आक्टोंबर २०२० दरम्यान विद्यापीठाद्वारे अंतिम वर्षाच्या सर्वच विषयाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासन करीत आहे.\nनांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २६ वा वर्धापनदिनानिमित्त गुरुवार ( १७ सप्टेंबर) रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी आठ वाजता राष्ट्रीय ध्वजारोहण आणि ०८:०५ मिनिटांनी विद्यापीठ ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nयावेळी कुलगुरूंनी उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनपर दोन शब्दात म्हणाले की, सध्याच्या या कोव्हीड महामारीच्या काळात सर्व नियोजनास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परीक्षा लांबलेल्या आहेत. येणाऱ्या ३ ते २५ आक्टोंबर २०२० दरम्यान विद्यापीठाद्वारे अंतिम वर्षाच्या सर्वच विषयाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासन करीत आहे. विद्यार्थांना अभ्यासक्रमामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून विद्यापीठाने बरेच अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे विद्यार्थांना विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पास व्हावे.लवकरच आपण या महामारीतून मुक्त होवून पूर्ववत जिवनमानावर येवू. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nहेही वाचा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी\nयावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्यासह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड- १९ च्या संसर्गजन्य आजारामुळे सामाजिक अंतराचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.\nयेथे क्लिक करा - तळहातावरचे पोट भरायचे कसे, वेठ बिगारी कामगाराचा संतप्त सवाल\nविद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त हौशी व व्यवसायिक छायाचीत्राकारासाठी खुल्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकास कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर व डॉ. पी. विठ्ठल यांनी केले.\nसंपादन - प्रल्हाद कांबळे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवादग्रस्त पेस्ट कंट्रोल निविदाप्रक्रिया अखेर रद्द; आयुक्त जाधव यांचा निर्णय\nनाशिक: साथीच्या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात निर्जंतुकीकरणासाठी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात घेण्यात आलेली कोटीच्या कोटी उड्डाणे व एकाच...\nकसबा पेठेत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे - बहिणीकडे काही दिवसांसाठी राहण्यास गेलेल्या महिलेच्या बंद असलेल्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली...\nअझरबैजान-अर्मेनियात युद्धस्थिती; कोठे आहेत देश आणि कशामुळे वाद\nयेरेवान(अर्मेनिया) - अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कायम आहे. या प्रांताच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 सैनिक...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nशेजारच्या तालुक्यात विकासाचा गुणाकार, श्रीगोंद्यात वजाबाकी\nश्रीगोंदे : निवडणुकांमध्ये दिलेली आश्‍वासने हवेत विरली असून, तालुक्‍यात सरकारी प्रकल्प येण्याचे सोडाच; आहे तेच कमी होत असल्याचे वास्तव आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/police-settlement-party-offices-nashik-news-237961", "date_download": "2020-09-28T21:28:40Z", "digest": "sha1:S6XYBREPMSD372BHM5A7JN7K2QNWH2QM", "length": 15274, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "'यामुळे' पक्षांच्या कार्यालयांवर पोलिसांचा बंदोबस्त.. | eSakal", "raw_content": "\n'यामुळे' पक्षांच्या कार्यालयांवर पोलिसांचा बंदोबस्त..\nभाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मनसेच्या कार्यालयाला शनिवारी (ता. 23) दिवसभर पोलिसांचा गराडा होता. भाजप कार्यालय म्हणजे पोलिस ठाणेच आहे की काय, अशी स्थिती होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडल्याने त्यातही सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांना धमक्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून शहरात संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.\nनाशिक : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडल्याने त्यातही सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांना धमक्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून शहरात संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मनसेच्या कार्यालयाला शनिवारी (ता. 23) दिवसभर पोलिसांचा गराडा होता. भाजप कार्यालय म्हणजे पोलिस ठाणेच आहे की काय, अशी स्थिती होती.\nबदलत्या राजकीय घडामोडींमुळे निर्णय\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांत खळबळ उडाली. राजकीय क्षेत्र ढवळून निघाल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले. भाजपमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण, तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर शनिवारी दिवसभर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजप कार्यालयावर सर्वाधिक मोठा पोलिसांचा ताफा होता. त्याखालोखाल शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयावर पोलिस बंदोबस्त होता. मनसे व कॉंग्रेस कार्यालयावर दोन-तीन पोलिस तैनात करण्यात आले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसाठीदेखील पोलिसांचा बंदोबस्त होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nनड्डा यांच्या नव्या टीममध्ये नाही दम वाचा देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या\nभाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय...\nभाजप युवा मोर्चाच्या नेत्याचं बेंगळुरूविषयी धक्कादायक वक्तव्य; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया\nबेंगळुरु- भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रमुख आणि खासदार तेजस्वी सुर्या (Tejasvi Surya) यांनी बेंगळुरुसंबंधी मोठं वक्तव्य केलंय....\nधनगर समाजाच्या नेत्यांनीच केला आंदोलनाच्या संयोजकावर खुनी हल्ला\nसोलापूर : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (ता. 25) \"ढोल बजाओ - सरकार जगाओ' आंदोलन पुकारण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी...\nराज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित\nभिगवण (पुणे) : राज्यघटनेने धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे, परंतु राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jammu-and-kashmir-pakistan-aircraft-infiltration-nowshera-sector-says-sources-1848591/", "date_download": "2020-09-28T23:16:06Z", "digest": "sha1:6YA75R72ZT5JRYVV4RPLJQVU77TUUVV4", "length": 11960, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jammu and kashmir pakistan aircraft infiltration nowshera sector says sources | पाकिस्तानच्या विमानाची भारतीय हद्दीत घुसखोरी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nभारतात घुसखोरी करत पाक विमानांचा बॉम्बहल्ला\nभारतात घुसखोरी करत पाक विमानांचा बॉम्बहल्ला\nजम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे.\nSurgical Strike 2: संग्रहित छायाचित्र\nभारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केली असून भारतीय हवाई दलाने या विमानांना पिटाळून लावले आहे. परतत असताना या विमानांनी भारतीय सैन्याच्या चौकीजवळ बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nहवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये ३५० दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरले असून भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते.\nइम्रान खान यांच्या इशाऱ्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. हवाई दलाने प्रत्युत्तर देताच तिन्ही विमाने माघारी परतली, असे समजते. या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्बहल्ला केला. भारतीय सैन्याच्या चौकीजवळ त्यांनी बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nपाकने घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर श्रीनगर, लेह आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही विमानतळांवरील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विमानतळांवरील सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 जम्मू काश्मीरमध्ये कोसळलं भारतीय वायुसेनेचं लढाऊ विमान\n2 पाकिस्तानवरील हल्ला खोटा – समाजवादी पक्षाच्या नेत्याचा वादग्रस्त आरोप\n3 ..म्हणून पाकवर एअर स्ट्राइक; सुषमा स्वराज यांनी चीनसमोर मांडली भूमिका\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-has-undone-the-vajpayee-legacy-yashwant-sinha-slams-pm-modi-government-polices-scsg-91-2270862/", "date_download": "2020-09-28T23:22:12Z", "digest": "sha1:N6R5DENPEXJ6ZXB2F4TDHPCCRO6PNQBO", "length": 18119, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Modi has undone the Vajpayee legacy Yashwant Sinha Slams PM Modi Government Polices | “मोदींनी अटलजींचा वारसा पुढे नेण्याऐवजी तो संपवला” | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n“दूर दूरपर्यंत मोदी आणि अटलजींची तुलना होऊ शकत नाही”\n“दूर दूरपर्यंत मोदी आणि अटलजींची तुलना होऊ शकत नाही”\n\"अटलजी सर्वांचा विचार करुन निर्णय घ्यायचे\"\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वासरा पुढे चालवण्याऐवजी ती संपवल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही नेत्यांची धोरणे वेगळी असली तरी दूर दूरपर्यंत मोदी आणि अटलींची तुलना होऊ शकत नाही असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे. या दोघांच्या कारभारातील फरक हा ‘जमीन आसमान का फरक’ याच शब्दांमध्ये मांडता येईल असं सिन्हा यांनी ‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.\nभाजपाला सोडचिठ्ठी देऊन दोन वर्षांहून काळ लोटला आहे. आज सिन्हा हे केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या सरकारच्या सर्वात प्रमुख टीकाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. एकेकाळी सिन्हा हे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय होते. अटलजींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिन्हा यांनी अर्थमंत्री तसेच परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे सिन्हा यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अटलजींची तुलना होऊ शकत नाही असं सांगतानाच अटलजी सर्वांचा विचार करुन काम करणारे नेते होते असं म्हटलं आहे.\nनक्की वाचा >> “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहेत”\nवाजपेयी यांच्या राजकारणाची पद्धत सर्वसमावेशक अशी होती. आपल्या भारतीय समाजामध्ये आणि देशामध्ये पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार ते सर्वांचा विचार करुन निर्णय घ्यायचे, असं सिन्हा यांनी म्हटलं आहे. तसेच जम्मू काश्मीर प्रश्नाबद्दल बोलताना सध्याच्या परिस्थितीपेक्षा वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्याच्या अगदी जवळ आपण पोहचलो होतो असंही सिन्ह�� यांनी म्हटलं आहे. भारतात आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधानांपैकी वाजपेयी यांच्याबद्दल काश्मीर लोकांना विशेष प्रेम आणि आदर आहे असंही सिन्हा म्हणाले आहेत.\nते पत्रक म्हणजे अटलजींच्या नेतृत्वाचा दाखलाच\nवाजपेयी यांना पाकिस्तानबरोबरच शांतात प्रस्थापित करायची होती. सध्या ज्याप्रकारे पाकिस्तानकडून काही प्रतिसाद मिळत नाही त्याच वातावरणामध्ये वाजपेयी यांनाही काम केलं. त्यांनी पार्लमेंटवर झालेल्या हल्ल्यांनंतरही लाहोर बस सेवा सुरु ठेवली होती, अशी आठवण सिन्हा यांनी करुन दिली. मात्र वाजपेयी यांच्या प्रयत्नांना तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्या काळामध्ये मुशर्रफ यांच्या हातात लष्कराचे नियंत्रण असल्याने ते अधिक प्रभावी होते. त्यामुळेच त्यांनी हा प्रश्न सोडवण्याची फारशी इच्छा दाखवली नाही. मात्र असं असतानाही २००४ साली वाजपेयी यांनी मुशर्रफ यांच्यासोबत एक संयुक्त पत्रक जारी करत पाकिस्तानच्या भूमीचा भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाणारी असं म्हटलं होतं. हे पत्रक म्हणजे वाजपेयी यांच्या नेतृत्वाबद्दल बरंच काही सांगणारं आहे असं मला वाटतं, असंही सिन्हा मुलाखतीमध्ये म्हणाले. २००४ साली ६ जानेवारी रोजी मुशर्रफ आणि वाजपेयी यांनी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या सार्क देशांच्या बैठकीदरम्यान संयुक्तपणे पत्रक जारी केलं होतं.\nपंतप्रधान मोदींना वाजपेयी यांच्या काळातील काही मंत्री तसेच सहकाऱ्यांबद्दल मोदींना फारसे प्रेम नाही असं सिन्हा सांगतात. “मोदींना केवळ स्वत:ची मते इतरांवर लादायची असतात. मात्र आमच्यापैकी काहीजण सहजपणे हे ऐकणार नाही त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांच्या मार्गातून बाजूला झालेलं बरं,” असा विचार करुन आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सिन्हा यांनी म्हटलं आहे.\nमोदींचा पर्याय दिल्याचा पश्चाताप\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकांआधी नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी इच्छा व्यक्त करणारे सिन्हा हे काही मोजक्या नेत्यांपैकी एक होते. मात्र आपल्या या भूमिकेचा आता पश्चाताप होत असल्याचे सिन्हा यांनी त्यांच्या, ‘इंडिया अनमेड: हाऊ द मोदी गव्हर्मेंट ब्रोक द इकनॉमी’ या पुस्तकामध्ये म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 अफगाणिस्तानात शक्तीशाली बॉम्बस्फोट, उपराष्ट्रपती थोडक्यात बचावले\n2 वचन दिलं होतं की २१ दिवसात करोना संपवण्याचं, पण…; राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका\n3 “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहेत”\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/coronavirus-hypertension-high-blood-pressure-coronavirus-nck-90-2164205/", "date_download": "2020-09-28T23:18:51Z", "digest": "sha1:CBZ6FVVNJTALGXEALWBY4FSNEMDO5CBL", "length": 17207, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "coronavirus hypertension High Blood Pressure & Coronavirus nck 90 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\ncoronavirus : हायपर���ेन्शन बद्दलची मिथके अन् तथ्य\ncoronavirus : हायपरटेन्शन बद्दलची मिथके अन् तथ्य\nउच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर समस्या असलेल्या लोकांना करोनाव्हायरसचा धोका जास्त असतो.\n– डॉ. राहुल छाब्रिया\nजगभरात कोविड 19 (साथीचा रोग) महामारीमुळे सर्वत्र भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या सर्व अहवालांमध्ये सातत्याने हे सिद्ध झाले आहे की ज्या लोकांना उच्च रक्तदाब आणि इतर आजाराने ग्रस्त आहेत त्यांना कोविड -१९ सह गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो\n जर तुम्हाला कोविड -१९ चा संक्रमण झाल्यास उच्च रक्तदाब अधिक गंभीर लक्षणांचा धोका वाढवू शकतो. प्रथम, आपण जितके वयस्कर असाल, तितकाच उच्च रक्तदाब आणि इतर तीव्र परिस्थितीचा धोका अधिक असेलः\n• तीव्र फुफ्फुसांचा आजार आणि मध्यम ते गंभीर दम्याचा आजार\n• हृदयाच्या गंभीर परिस्थिती\n• तीव्र लठ्ठपणा (४० किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचे बॉडी मास इंडेक्स असणे)\n• तीव्र मूत्रपिंडाचा रोग ज्यास डायलिसिस आवश्यक आहे\n• यकृत रोगअमेरिका आणि भारत यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोविड -१९ मुळे मरण पावलेल्या लोकांपैकी जवळजवळ २- ३ जणांना वरील आजरा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही, परंतु विविध सिद्धांताने हे सिद्ध केलेले आहे.\nकमजोर रोगप्रतिकारक शक्ती एक महत्वाचे कारण आहे, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर समस्या असलेल्या लोकांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त असतो. दीर्घकालीन आरोग्याची परिस्थिती आणि वृद्धत्व आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करते जेणेकरून विषाणूंविरूद्ध लढण्यास कमी सक्षम आहे. ६० वर्षांवरील जवळजवळ दोन तृतियांश लोकांना उच्च रक्तदाब असतो.\nमी रक्तदाब औषधोपचार आणि कोविड १९ ची काळजी करावी काउच्च रक्तदाब उपचार करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या काही औषधांविषयी वाद आहेत. दोन प्रकारची औषधे सहसा येतात: एसीई इनहिबिटर (जसे की लिसिनोप्रिल, रामप्रिल, एनलाप्रिल आणि बेन्झाप्रील) आणि एआरबी (लॉसार्टन, टेलमिसार्टन, ऑल्मेसरटन आणि वलसर्टन). सोप्या भाषेत सांगायचे तर, विषाणू ज्यामुळे कोविड -१९ होतो आणि या औषधांमध्ये काहीतरी साम्य आहे: ते रक्तदाब टिकवून ठेवण्यासाठी अँजिओटेंसीन-कन्व्हर्टींग एन्झाइम -२ (एसीई २) रिसेप्टर्स म्हणून ओळखल्या जाणार्या आपल्या शरीरातील प्रथिनांवर परिणाम करतात.\nएसीई इनहिबिटर आणि एआरबी प्राणी अभ्यासात आढळले आहेत, कि किती एसीई २ रिसेप्टर्स आपण बनवितो. आणि अलीकडील अभ्यास दर्शवितात की कोरोनाव्हायरस अशाच प्रथिने मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरतात जिथे ते पुन्हा तयार करू शकतात. तर दुसरीकडे, काही अभ्यासांमध्ये असे विरोधाभासी अहवाल दर्शविले आहेत की हे प्रथिने या विषाणूविरूद्ध लढायला मदत करेल. सध्या सर्व प्रमुख संशोधक आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनी आधीसारखीच औषधे सुरू ठेवण्यासाठी अधिकृतपणे एक सूचना जारी केले आहे. काय करायला हवे\n• कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या लोकांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.\n• खालील शिफारशींचे तुम्ही अनुसरण करू शकता\n:• नियमितपणे आपली औषधे घ्या.\n• उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे औषध असल्याची खात्री करा.\n• होम बीपी मशिनद्वारे आपल्या ब्लड प्रेशरची तपासणी घरी करत जा.\n• जर रक्तदाब निरंतर १४०/९० मिमी एचजीपेक्षा जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n• घरीच रहा आणि आपण जमेल तितक्या इतर लोकांशी संपर्क मर्यादित करा.\n• गर्दी आणि आजारी असलेल्या कोणालाही टाळा.\n• साबण आणि कोमट पाण्याने आपले हात वारंवार धुवा.\n• काउंटरटॉप्स आणि डोरकॉनॉब्स सारख्या सर्व वारंवार स्पर्श होणारा पृष्ठभाग स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करा.\n• आपल्या दैनंदिन कामकाजाच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे म्हणून घरी काही प्रमाणात व्यायामाचा प्रयत्न करा.•\n• सामाजिक अंतर राखा\n• आपल्या घराबाहेर पडताना कोणत्याही चेहर्यावर मास्क घाला.\n(लेखक सल्लागार, हृदयरोग, जसलोक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र आहेत )\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 प्रीक्लेम्पसिया म्हणजे काय गरोदर स्त्रियांनी घ्या ‘ही’ काळजी\n2 लॉकडाउनमध्ये नोकरीची संधी, रेल्वेत निघाली ५६१ पदांची भरती\n3 उच्च रक्तदाबाची लक्षणे आणि उपाय\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/aurangabad-railway-accident-lockdown-cm-uddhav-thackeray-appeal-migrant-workers-dont-put-life-in-danger-sgy-87-2153314/", "date_download": "2020-09-28T22:41:06Z", "digest": "sha1:AV47KGMJHHAVOWBE2JPT7DIMLAIWMRJ3", "length": 14162, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aurangabad Railway accident Lockdown CM Uddhav Thackeray appeal migrant workers don’t put life in danger sgy 87 | “स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका”, औरंगाबाद दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका”, औरंगाबाद दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन\n“स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका”, औरंगाबाद दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन\n“येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या घरी पोहचतील”\nऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वत:ला ���ंकटात टाकून जोखीम पत्करू नका असं भावनिक आवाहन केलं आहे. औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या मृत्यूबद्धल उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.\nजालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला. दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nआणखी वाचा- औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा\n“गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका,” असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.\n औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू\n“परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जात नाही आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nम���ंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवतील; संजय राऊत यांचं खळबळजनक विधान\n2 औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा\n3 चार दिवसात वाढले १०,००० रुग्ण; मुंबईतील संख्या सर्वाधिक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/suresh-jain-gulabrao-devkar-and-46-accused-proved-guilty-in-gharkul-scam-scj-81-2-1961284/", "date_download": "2020-09-28T22:44:22Z", "digest": "sha1:VROQEVYEP24BEHBUJK5DQ24SWDBY7EZO", "length": 13167, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suresh jain, Gulabrao Devkar and 46 accused proved guilty in Gharkul scam scj 81 | घरकुल घोटाळा प्रकरण: सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपी दोषी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nघरकुल घोटाळा प्रकरण: सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपी दोषी\nघरकुल घोटाळा प्रकरण: सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपी दोषी\nजैन, देवकर यांच्यासह सगळ्याना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत\nजळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा जाहीर करणार आहे.\nकाय आहे घरकुल घोटाळा \nघरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.\nमात्र २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार हे सगळे प्रकार उघडकीस आले. पालिकेने ज्या जागेवर घरकुलं बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिले. ठेकेदारांना २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले होते. ठेकेदाराला विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही. तरीही कामाला पाच वर्षांपेक्षा जास्त विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.\nदरम्यान याच काळात जळगाव नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून देण्यात आली. या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांच्यासह एकूण ९० जणांचा समावेश आहे. यापैकी सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्���ा बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आमची लढत वंचितसोबतच विरोधीपक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचाच होईल: मुख्यमंत्री\n2 धुळ्यात केमिकल कंपनीत स्फोट; 20 जणांचा मृत्यू\n3 शिवसेना पक्षात घेत नसेल तर भुजबळांनी रिपाइंत यावं, आठवलेंची ऑफर\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/", "date_download": "2020-09-28T21:24:50Z", "digest": "sha1:WBKOWCMY2Q5KXAJQUIMKOULNE7CKA6F6", "length": 4338, "nlines": 56, "source_domain": "www.marathimol.com", "title": "मराठी मोल - मराठी माती मधील अनमोल मोती", "raw_content": "\nAhmednagar District Information In Marathi अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. हा भूतकाळातील इतिहासाचा प्रतिध्वनी करणारा जिल्हा …\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\nHistory Of Maharashtra In Marathi मराठ्यांची भूमी असलेला महाराष्ट्र आधुनिकतेच्या अनुषंगाने पुढे जात विविध संस्कृती आणि परंपरा याची दंतकथा उलगडत …\nHarishchandragad Fort History In Marathi हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला आहे. हा अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ४६७० फूट उंचीवर आहे. …\nTeachers Day Speech In Marathi मित्रांनो आज मी इथे शिक्षक दिनानिमित्त मराठीमध्ये भाषण लिहित आहेत. हि भाषणे वेग-वेगळ्या प्रकार��� आहेत, …\nMahatma Gandhi Essay In Marathi आज इथे आम्ही महात्मा गांधी वर मराठी निबंध लिहित आहोत . हा निबंध १००, २००, …\nCategories Select Categoryइतिहास महाराष्ट्राचा (12)किल्ला (12)जीवनचरित्र (1)निबंध (9)बोधकथा (1)भाषण (1)मंदिर (6)मराठी संत (1)महत्त्वाचे दिवस (2)महाराष्ट्रातील जिल्हे (1)माहिती (1)सणवार (1)\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T22:51:43Z", "digest": "sha1:UWGYAVLSUJ62MS2TKB6YTEK3KXYBXOAW", "length": 13724, "nlines": 86, "source_domain": "www.piptell.com", "title": "भारताच्या एडटेक भिंतीवरील विटा | Piptell", "raw_content": "\nHome Summary भारताच्या एडटेक भिंतीवरील विटा\nभारताच्या एडटेक भिंतीवरील विटा\nया महिन्याच्या सुरुवातीस, भारतीय एडटेकमधील एकल युनिकॉर्न-बायझूने एक प्रचंड मैलाचा दगड ठोकला. एका प्रसिद्धीपत्रकात कंपनीने जाहीर केले की तो नफा झाला आहे आणि १, 1,1१ कोटी रुपये (१$7.. दशलक्ष) च्या कमाईवर २० कोटी रुपये (२. million दशलक्ष) नफा कमावला आहे. गेल्या दशकात, बायजूचा, जांभळा आणि पांढरा लोगो आणि त्याचा निरंतर वाढविणारा अध्यापन शस्त्रे भारताच्या एडिटेक दृश्याचे समानार्थी बनले आहेत. सर्का २०१०, तथापि, शहरात एक वेगळी शेरीफ होती – एजुकॉम्प.\nआज, एजुकॉम्प ही पूर्वीची एक वाळलेली भुसा आहे. २०० in मधील ,000,००० कोटी ($ .80० दशलक्ष) भांडवलाचे बाजार भांडवल कमी झाले असून ते ११..63 कोटी (१.6 दशलक्ष डॉलर्स) पर्यंत घसरले आहे. २०१ 2017 मध्ये याने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला कारण त्याचे कर्ज हजारो कोटींवर गेले आणि त्यातून कंपनीच्या वित्तपुरवठ्यावरही आरोप झाले.\nतथापि, कृपेच्या पडण्यापूर्वी, एजुकॉम्प ही भारताची एक उत्तम आशा होती. हार्डवेअर आणि मल्टीमीडिया लर्निंग मॉड्यूल्स असलेल्या वर्गखोल्यांचा शोध घेण्याचा त्याचा दृष्टीकोन होता. आणि त्यावेळेस फोर्ब्स इंडियासाठी लिहिलेल्या केनच्या रोहिन धर्मरकुमारने लक्ष वेधले होते की काही गंभीर माहिती आहे:\n1 तोट्यात तोटा बदलणे\n1.1 भारतीय एडटेकमधील एक प्रतिमान शिफ्ट\n“एजुकॉम्पच्या सेवा (मल्टीमीडिया सामग्री, संगणक प्रयोगशाळे, शिक्षक प्रशिक्षण) 23,000 शाळा आणि 12 दशलक्ष विद्यार्थी आणि शिक्षक पोहोचतात. गेल्या पाच वर्षांत कंपनीने 100 टक्क्यांहून अधिक चक्रवाढ दराने वाढ केली असून, प्रत्येक रुपयाचे 20 पैसे श��द्ध नफा म्हणून कमावले आहेत. ”\nविशेष म्हणजे, एजुकॉम्पच्या मूळ प्रस्तावात तो दोष नव्हता जे त्याचे पूर्ववत सिद्ध करेल. त्याऐवजी ती कंपनीची ओव्हररेचिंग होती. एजुकॉम्पने आपली उत्पादने खरेदी करण्यासाठी शाळांना वित्तपुरवठा करण्यास सुरुवात केली आणि तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्यास सुरवात केली तेव्हा कंपनीने संपूर्ण कर्जाचे ओझे उचलले.\nसाधारणपणे, एखादा असा समजू शकतो की समान स्पर्धक एज्युकॉम्पने सोडलेले रिक्त स्थान भरेल. आणि एक प्रकारे, ते केले. भारताची एडटेक स्पेस संपूर्णपणे ट्रॅक बदलली आहे. जिथे हार्डवेअर एकेकाळी किंग होते, तेथील कंपन्यांना हे समजले की सॉफ्टवेअर ही मोठी संधी आहे. तथापि, बीजूचे – एजुकॉम्पच्या सिंहासनाचे वारस – त्याच्या पूर्ववर्तीच्या आक्रमक वैशिष्ट्यांसह आहेत. यानेदेखील आक्रमकपणे कंपन्या ताब्यात घेतल्या आणि वित्तपुरवठा करण्याच्या मार्गावरही गेली.\nव्यावसायिक सेवा कंपनी केपीएमजी आणि सर्च दिग्गज गुगलच्या अहवालानुसार भारतीय एडटेक जागेचे प्रमाण ~ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्या जागेत कंपन्यांचा स्फोट झाला आहे. एका अंदाजानुसार – जानेवारी २०१ and ते सप्टेंबर २०१ between या कालावधीत 500,500०० हून अधिक एडटेक कंपन्या सुरू झाल्या. यातील बर्‍याच कंपन्या अस्पष्टतेत अडकलेल्या आहेत, तर वेदांतू, युनाकेडेमी, अपग्रेड आणि इतर काहीजण भारतीय एजंटचा विस्तार करीत आहेत. आणि यापैकी बरेच काही पुन्हा बायजूच्या कडे परत जाते.\nभारतीय एडटेकमधील एक प्रतिमान शिफ्ट\nबायजूचा जन्म वर्तमान सहस्र वर्षाच्या पहिल्या दशकात झाला होता. तथापि, मूळ अवतारात, ते कॅट (कॉमन Testडमिशन टेस्ट, भारतीय व्यवस्थापन संस्था आयोजित राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन प्रवेश परीक्षा) साठी कोचिंग सेंटरची केवळ एक साखळी होती.\nआम्हाला हे माहित आहेच की बायजू – ऑनलाईन शिकवणी आणि एड्टेक बेहेमोथ हळूहळू चालू दशकाच्या जवळपास अस्तित्वात येऊ लागले कारण कंपनीला अधिकाधिक डिजिटल संधीची जाणीव झाली. आम्ही आमच्या 2017 च्या कथेत लिहिले आहे:\n“हे परीक्षेच्या तयारीचे वर्ग घेणार्‍या शिक्षकांचे ऑफलाइन तसेच ऑनलाइन व्हिडिओमध्ये बदलले आहे. मग ते पूर्णपणे ऑनलाइन व्हिडिओ आणि शनिवार व रविवार शंका-साफ करणारे वर्गात बदलले. मग त्याने चाचणी तयारीचा व्यवसाय स्वयं-पायलटवर टाक���ा आणि ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकणार्‍या अॅपमध्ये प्रवेश केला. याची सुरूवात गणित आणि भौतिकशास्त्रातून झाली आणि लवकरच त्यात रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र जोडले गेले. फास्ट फॉरवर्ड, बायजूने अधिक ग्रेडसाठी अभ्यासक्रम जोडले आहेत; ग्रेड 9 आणि 10, 8, 7, 6, 5 आणि अगदी अलिकडे, 4.\nएज्युकॉम्पच्या विपरीत, बायजूने सॉफ्टवेअरवर विश्वास ठेवला. स्वस्त आणि मोजमाप करणे सोपे आहे, यामुळे त्यांना त्यांची शालेय सामग्री ग्राहकांच्या हाती दिली जाईल.\nइंटरनेट डेटा किंमती क्रॅश झाल्या आहेत आणि देशात मोबाइल फोनची घसरण गगनाला भिडली आहे, बायजूच्या अ‍ॅप-आधारित पध्दतीने समृद्ध लाभांश मिळविला आहे. त्याच्या इंटरएक्टिव्ह लर्निंग मॉड्यूल्सद्वारे आणि आक्रमक विक्री रणनीतीद्वारे, हे आता 40 दशलक्षांपेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्त्यांना अभिमानित करते. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षेसाठी ग्रेड 1 (बीजूची मिडिया कॉन्ग्रोमरेट डिस्नेशी सामग्री देखील आहे) पासून या सेवांचा विस्तार आहे.\nबायजूच्या यशाने इतर खेळाडूंना फक्त जागेत प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले नाही, यामुळे या क्षेत्रावरील गुंतवणूकदाराच्या आत्मविश्वासाचे नूतनीकरण देखील झाले. याचा विचार करा: २०१ ed मध्ये ju १ million दशलक्ष डॉलर्सची उभारणी ही भारतीय एडिटेक्समधील एकूण गुंतवणूकीच्या 81% होती.\nPrevious articleयुनिकॉर्न मोजणी कशी बदलते\nNext articleचाचणी तयारी ऑनलाइन हलवते\nस्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nबजाज, रेझरपे, झेरोधा हे भारतीय फिनटेक मशाल घेऊन जातात\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/12/news-2354/", "date_download": "2020-09-28T22:29:14Z", "digest": "sha1:P7OOW3QGDGTXINT2HXFMFDMMEIPFN2OC", "length": 10277, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्य��� गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar South/परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा\nपरजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा\nकोपरगाव :- आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांचे पोस्टर चिकटवलेल्या अॅपेरिक्षा व टाटा छोटा हत्ती ही वाहने विनापरवाना प्रचार करताना आढळल्याने संबंधित गाड्यांच्या चालक-मालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल करण्यात आला.\nराष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांचे पोस्टर लावलेली टाटा एस छोटा हत्तीचा (एमएच १७ बी वाय १९५७) चालक कैलास धनवटे व अपक्ष उमेदवार परजणे यांचे पोस्टर चिटकवलेल्या ऑटो रिक्षाचा चालक गोरखनाथ महाजन (टाकळी) हा विनापरवाना प्रचाराची ध्वनिफीत वाजवताना सापडला. त्यांच्यावर कारवाई करत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल���याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/25/if-petrol-diesel-rates-are-not-reduced-congress-will-agitate/", "date_download": "2020-09-28T22:59:50Z", "digest": "sha1:IZLFZSZRLRVTXWARQTAB42YM3ZMCCVNB", "length": 12968, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील\nपेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील\nअहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणार्‍या जनत���ला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का अच्छे दिन याला म्हणावयाचे का अच्छे दिन याला म्हणावयाचे का असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाने केली आहे.\nशहर काँग्रेस, भिंगार काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.\nशहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, पक्षाचे शहर सरचिटणीस अभिजित कांबळे आदिंनी सुरक्षित अंतर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने केली.\nयावेळी प्रांतिक सदस्य शामराव वाघस्कर, शहर चिटणीस मुकुंद लखापती, महिला काँग्रेसच्या सौ.अलका बोरुडे, सरचिटणीस सुभाष रणदिवे, भिंगार काँग्रेस सचिव निजाम पठाण आदि उपस्थित होते.\nकोरोनाचा प्रादुर्भाव आणि नोकरी-व्यवसायावरील परिणामाने खर तर जनता त्रस्त असतांना इंधनाच्या वाढत्या किंमतीचा बोजा जनता जनार्धन कसा पेलणार असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.\nडिझेलच्या किंमती पूर्वी पेट्रोल दरापेक्षा कमी होत्या, त्या आता अधिक महाग असल्याने जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती ही वाढणार म्हणजे सर्वत्र महागाई होणार यातून जनतेला दिलासा कसा मिळणार अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.\nपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या 15 दिवसात 10 रुपयांची वाढ झाली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. मंगळवारी सलग 17 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात लिटरमागे 20 पैशांनी तर डिझेलच्या दरात 55 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.\nत्यामुळे पेट्रोलचे दर आता 80 रुपयांवर पोहचले आहे. रु. 79.76 रुपये, पेट्रोल तर 78.40 रुपये डिझेलचे नवे दर आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात भाजप सरकारला कायम अपयश आले आहे, तसा आरोप यावेळी करण्यात आला.\nनजिकच्या काळात इंधनाचे दर कमी करुन ते स्थीर न ठेवल्यास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरा���ील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/05/anil-bhaiya-rathore-loses-a-good-friend-revenue-minister-balasaheb-thorat/", "date_download": "2020-09-28T22:31:09Z", "digest": "sha1:FP6YDVLNC6BTB3Q2NINCLS6SXFVUV3QT", "length": 11063, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अनिल भैय्या राठोड यांच्या रूपाने एक चांगला मित्र गमावला : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४��५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अनिल भैय्या राठोड यांच्या रूपाने एक चांगला मित्र गमावला : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nअनिल भैय्या राठोड यांच्या रूपाने एक चांगला मित्र गमावला : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nअहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-माजी मंत्री व २५ वर्ष नगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे,\nअशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, गरीब कुटुंबातून आलेले\nअनिल भैय्या राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत. गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष अहमदनगर शहराचे आमदार म्हणून\nत्यांनी प्रतिनिधित्व केले. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते. विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने ते वावरत असत.\nशेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने अहमदनगर शहर तर पोरके झाले आहे.\nत्यासोबतच एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारा मित्रही आम्ही गमावला आहे. अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/14/positive-response-to-public-curfew-at-ya-place-in-the-district/", "date_download": "2020-09-28T23:00:22Z", "digest": "sha1:HTDUL77WGQZFLHSBXFFHW4AQSEVNWLEM", "length": 12302, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जिल्ह्यातील 'या' ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद\nजिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद\nअहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात हो��ी.\nयातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पुकारलेला जनता कर्फ्यूला नागरिकांनी सकारात्मक साथ दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षियांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या बंदला रविवारच्या जनता कर्फ्यूने सुरुवात झाली, त्यास शहरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला.\nमात्र माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी घेतलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर बंदबाबत आज चित्र स्पष्ट होणार आहे. काल शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवरील दुकाने कडकडीत बंद होती. फळविक्रेत्यांच्या गाड्या आणि बेकरी वाल्यांची दुकाने सकाळी अपवादात्मकरित्या सुरू होती.\nमात्र दिवसभर शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. यावेळी अनेक राजकीय नेतेमंडळींनी राजकारण बाजूला सारत या जनता कर्फ्यूला साथ दिली. मात्र याच बंदला आजी-माजी आमदारांचा विरोध आहे.\nदरम्यान किराणा दुकानदारांनी सुद्धा ठराविक दोन-तीन तास दुकान उघडे ठेवावे नंतर बंद करावं. दूधवाले, भाजीपालावाले यांनी सकाळी आपली सेवा पुरवावी. त्यानंतर मात्र बंदमध्ये सामील व्हावे, असे आवाहन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केले आहे. दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बंदला विरोध करून ज्या व्यापार्‍यांना दुकाने सुरु ठेवायची त्यांनी ठेवावी,\nअडचण आल्यास आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर शनिवारी शहरात फिरुन व्यापार्‍यांच्या भेटीही घेतल्या. बंदच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा श्री. मुरकुटे यांनी दिला आहे, शिवाय काही व्यावसायिकांनी या बंदला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2598/", "date_download": "2020-09-28T22:56:45Z", "digest": "sha1:7V7NLGJPS7ZRS7L4BOQ3NBNSOD4QE5X4", "length": 22857, "nlines": 123, "source_domain": "aajdinank.com", "title": "महाराष्ट्रात कोरोनाचे ६७४१ रुग्ण वाढले,राज्यात ४ हजार कोरोना रुग्ण बरे - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nमहाराष्ट्रात कोरोनाचे ६७४१ रुग्ण वाढले,राज्यात ४ हजार कोरोना रुग्ण बरे\n१ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई, दि.१४: राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 213 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 10,695 कोरोना रुग्णांचा बळी गेला आह���. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 67 हजार 665 इतका झाला आहे.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.\nराज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधित रुग्ण- (९५,१००), बरे झालेले रुग्ण- (६६,६३३), मृत्यू- (५४०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,७७३)\nठाणे: बाधित रुग्ण- (६५,३२४), बरे झालेले रुग्ण- (२९,५४८), मृत्यू- (१७६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,००६)\nपालघर: बाधित रुग्ण- (१०,२२६), बरे झालेले रुग्ण- (५२३३), मृत्यू- (२०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९१)\nरायगड: बाधित रुग्ण- (९११०), बरे झालेले रुग्ण- (४२२२), मृत्यू- (१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१९)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)\nपुणे: बाधित रुग्ण- (४२,०९२), बरे झालेले रुग्ण- (१७,२०२), मृत्यू- (११५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३८)\nसातारा: बाधित रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१०७१), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४)\nसांगली: बाधित रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४४)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३२२), बरे झालेले रुग्ण- (८३१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (४४७८), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८७)\nनाशिक: बाधित रुग्ण- (७६६३), बरे झालेले रुग्ण- (४४३५), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२२)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (९८०), बरे झालेले रुग्ण- (५६४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०)\nजळगाव: बाधित रुग्ण- (६३५५), बरे झालेले रुग्ण- (३६६१), मृत्यू- (३६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३३३)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)\nधुळे: बाधित रुग्ण- (१६१०), बरे झालेले रुग्ण- (८६४), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (८६५९), बरे झालेले रुग्ण- (४४८९), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८२५)\nजालना: बाधित रुग्ण- (१०८४), बरे झालेले रुग्ण- (५८०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५७)\nबीड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)\nलातूर: बाधित रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७१)\nपरभणी: बाधित रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (११९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२८६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)\nनांदेड: बाधित रुग्ण- (६३९), बरे झालेले रुग्ण (२५४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४१०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)\nअमरावती: बाधित रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)\nअकोला: बाधित रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१५४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)\nवाशिम: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (४६९), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७)\nनागपूर: बाधित रुग्ण- (२१५६), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)\nवर्धा: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)\nभंडारा: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)\nएकूण: बाधित रुग्ण-(२,६७,६६५), बरे झालेले रुग्ण-(१,४९,००७), मृत्यू- (१०,६९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,०७,६६५)\n(टीप- ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\n← औरंगाबाद जिल्ह्यात २५१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू\n‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र-गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती →\nऔरंगाबादेत २१० नवे बाधित,नऊ बाधितांचा मृत्यू\nहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 19 रुग्ण; 304 रुग्णांवर उपचार सुरु\nराज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-wednesday-02-september-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77877537.cms", "date_download": "2020-09-28T21:09:20Z", "digest": "sha1:IQ5VUO4XAQAJPWXIBWEOCCNPBANUSGOH", "length": 22153, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nबुधवार, ०२ सप्टेंबर २०२०. महालयारंभ. चंद्र कुंभ राशीत विराजमान असेल. आजच्या एकूण ग्रहमानाचा काही राशींना अनुकूल लाभ मिळू शकेल. काही राशीच्या व्यक्तींना व्यवसायिक योजना मार्गील लागतील. तर काही राशीच्या व्यक्तींचा दिवस परोपरकारात व्यतीत होईल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस\nमेष : कामामध्ये अतिदक्षता पाळा. आपल्या विचारांशी ठाम राहा. इतरांना मदत करून मानसिक समाधान लाभेल. कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल. त्रागा न करता सकारात्मकदृष्टीने विचार केल्यास सदर बदल आपल्यासाठी अनुकूल ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही समस्यांचा उद्भवू शकतील.\nवृषभ : आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल. इतरांकडून सर्वप्रकाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. दुपारनंतर शुभवार्ता मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागले. सायंकाळी एखाद्या जुन्या मित्राची भेट मन प्रसन्न करेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.\nमिथुन : विद्यार्थी वर्गास उत्तम काळ. आपण घेतलेला निर्णय कोणावर लादू नका. वडिलांचे आशीर्वाद आणि उच्च अधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा एखादी बहुमुल्य वस्तू किंवा संपत्ती प्राप्ती करण्यासाठी उपयुक्त ठरेल. दिनक्रम व्यस्त राहील. अनावश्यक खर्च टाळावेत. वाहन चालवताना योग्य खबरदारी घेणे हिताचे ठरेल. प्रिय व्यक्तीची भेट मनोबल वाढवेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. नोकरीत परिवर्तन करू इच्छिणाऱ्यांना सकारात्मक वार्ता मिळतील.\nआजचे मराठी पंचांग : बुधवार, ०२ सप्टेंबर २०२०\nकर्क : अडकलेली येणी वसूल होतील. समोरच्या व्यक्तीचा आदर करा. राशीस्वामीच्या पाठिंब्यामुळे भाग्य भक्कमपणे साथ देईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धनसंचयात वृद्धी संभवते. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. कोणताही निर्णय घाईने घेणे टाळावे. अन्यथा नुकसान होऊ शकेल. सायंकाळी देवदर्शनाचा लाभ शक्य.\nसिंह : नवीन काम करताना कोणतेही दडपण येऊ देऊ नका. आपला आत्मविश्वास जागरूक ठेवा. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी उत्तम दिवस. मुलांच्या जबाबदाऱ्या सक्षमतेने पूर्णत्वास न्याल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यवसाय, व्यापार, उद्योगातील व्यक्तींना लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अपचन आणि नेत��र विकार त्रस्त करू शकतील. आरोग्याची काळजी घेणे हिताचे ठरेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.\nकन्या : कोणतेही कार्य करताना त्याचा आधी पूर्ण अभ्यास करा. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. राशीस्वामी बुध स्वगृही विराजमान होत आहे. चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल. विरोधक नामोहरम होतील. हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. भगवंताचे स्मरण मानसिक शांतता प्रदान करेल.\nबुधचा कन्या प्रवेश : 'या' ६ राशींना ठरणार उत्तम फलदायी; वाचा\nतुळ : मनातील विचार इतरांना बोलून दाखवा. अडचणीच्या काळात घरातल्यांची मदत होईल. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. उत्पन्नाची नवी साधने उपलब्ध होतील. आपले संवाद कौशल्य कार्यक्षेत्रात मान मिळवून देईल. मात्र, दिनक्रम व्यस्त राहिल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम संभवतो. सावधगिरी बाळगावी. जोडीदाराची मोलाची साथ लाभेल. प्रवास फायदेशीर ठरू शकतील.\nवृश्चिक : आपले विचार ठामपणे मांडा. कोणाच्या दडपडखाली येऊ नका. आर्थिक स्थिती सुदृढ करणारा दिवस. धनलाभाचे योग जुळून येण्याचे संकेत. मान, सन्मान, कीर्तीत वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. सायंकाळी झालेली मित्राची भेट समस्येचे निराकरण करणारी ठरेल. मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीची भेट होण्याचे योग. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.\nधनु : आपला सल्ला घेण्यासाठी लोकं संपर्क करतील. कोणत्याही कामाला उशिरापर्यंत ताणू नका. गृहपयोगी वस्तूंची खरेदी होईल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार करताना सावधिगिरी बाळगणे हिताचे ठरेल. न्यायालयीन प्रकरणे त्रस्त करू शकतील. मात्र, अखेर सकारात्मक वार्ता मिळतील. मित्रांची भेट मानसिक शांतता आणि प्रसन्नता प्रदान करणारी ठरू शकेल.\nमहालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी कोणत्या\nमकर : नवीन कार्य करण्यासाठी तयारी दाखवाल. आपल्या कामात कुशलता दिसून येईल. व्यवसायिकांना अनुकूल दिवस. लाभाच्या संधी मन प्रसन्न ठेवतील. आर्थिक स्थिती सुदृढ होऊ शकेल. व्यवसाय परिवर्तनाच्या योजना मनात घोळतील. तज्ज्ञ आणि वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. एखाद्या स्पर्धेत यश शक्य. वाहन चालवताना योग्य खबरदारी घ्यावी.\nकुंभ : अवघड वाटणाऱ्या गोष्टीत इतरांचा सल्ला घ्या. दिवस धावपळीचा जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात असेल. खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना वैधानिक पैलू तपासून घेणे हिताचे ठरेल. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.\nमीन : कोणत्याही कामाचा तिटकारा येऊ देऊ नका. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने करा. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. छोटे प्रवास सत्कारणी लागतील. व्यवसायातील अपेक्षित विस्तार आणि वाढ मन प्रसन्न ठेवेल. विद्यार्थ्यांना दिलासादायक दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची माहिती हाती लागू शकेल. जुन्या मित्राच्या भेटीने मानसिक शांतता मिळेल. पालकांचे आशीर्वाद आणि सल्ला उपयुक्त सिद्ध होईल. प्रलंबित कामे मार्गी लावण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.\nमहालयारंभ : पितृपक्षातील श्राद्ध तर्पण विधी, मंत्र आणि नियम; वाचा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nDaily Horoscope 01 September 2020 Rashi Bhavishya - धनु : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम काळ राहील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nकरिअर न्यूजनागपूर विद्यापीठाची पदवी परीक्षा होणार 'अॅप' द्वारे\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nरिलेशनशिपम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nगुन्हेगारीनोकरी गेल्याच्या रागातून मित्राची हत्या, आरोपीला जन्मठेप\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nमुंबईमुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू यांचे निधन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2020-09-28T23:12:56Z", "digest": "sha1:6UDKKCE7SITIEW6TYG2QBK56GIHSIGO2", "length": 7584, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्योर्दानो ब्रुनो - विकिपीडिया", "raw_content": "\nनोला, नेपल्सचे राजतंत्र (आजचा इटली)\n१७ फेब्रुवारी, इ.स. १६००\nज्योर्दानो ब्रुनो (इटालियन: Giordano Bruno) (इ.स. १५४८ - १७ फेब्रुवारी, इ.स. १६००) हा रानिसां काळातील एक इटलियन तत्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. निकोलस कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यमालेच्या सिद्धांताच्या एक पाउल पुढे जाउन ब्रुनोने सूर्य हा एक तारा आहे अशी कल्पना प्रथम जगापुढे मांडली.\nइ.स. १६०० साली कॅथलिक चर्च, येशू ख्रिस्त व ट्रिनिटीबाबत चुकीची मते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यावरून त्याला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. १७ फेब्रुवारी १६०० रोजी ब्रुनोला जिवंत जाळून टाकण्यात आले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५४८ मधील जन्म\nइ.स. १६०० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शे��टचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trends-%C2%A0samruddhi-dhayagude-marathi-article-2407", "date_download": "2020-09-28T20:36:38Z", "digest": "sha1:SSY6FRVXRWPWUAAOXPFREQEF62XKOAEE", "length": 7792, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trends Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 4 जानेवारी 2019\nहल्ली कोणत्या गोष्टींची फॅशन येईल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. कधी साधा मेकअप, कधी हेअरस्टाइल, तर कधी कपड्यांच्या डिझाईनमध्ये ही झपाट्याने बदल झालेला पाहायला मिळतो. सध्या एका जीन्सच्या नव्या प्रकाराने फॅशन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ती म्हणजे उलटी जीन्स. या जीन्स नावाप्रमाणेच दिसताना उलट्या दिसतात. या अजबगजब ट्रेंडविषयी\nतुम्ही आतापर्यंत डेनिमच्या सरळ जीन्स वापरल्या असतील. सरळ म्हणजे ज्या जीन्सचे पॉकेट आणि बटणे ही वरच्या बाजूला असतात. पण बाजारात जी नवी जीन्स पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल, की ती पूर्णपणे उलटी आहे. या जीन्सचा ट्रेंड पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला.\nबाजारात आलेल्या या जीन्सला पॉकेट, झिप आणि इतरही गोष्टी कमरेवर नाही, तर गुडघ्याजवळ डिझाईन केलेल्या दिसतात. बाजारातील या नव्या जीन्सबाबत फॅशन क्रेझी लोकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. तर एकीकडे काही डिझायनर्स या जीन्सवर टीकाही करताना दिसत आहेत.\nन्यूयॉर्कच्या ‘सीआयई डेनिम ब्रॅण्ड’ने हाय राइज जीन्स डिझाईन केली आहे. ही उलट्या डिझाईनची आहे. या जीन्सचे नाव ‘नॅन्सी’ असे ठेवण्यात आले. या जीन्सचे पॉकेट आणि झिप तुमच्या गुडघ्यावर येतात. या डिझाईनचे शॉर्टसही बाजारात आल्या आहेत.\nया उलट्या जीन्सची किंमत ऐकूनच तुम्ही चक्रावणार आहात. न्यूयॉर्कमध्ये ही जीन्स ३८५ डॉलर म्हणजे २६ हजार रुपये इतकी आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या जीन्सची किंमत वाढून आता पस्तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत गेली आहे. आता तुम्ही म्हणाल एवढे पैसे खर्च करून जर उलटी जीन्स वापरायची, त्यापेक्षा त्याच किमतीत सरळ डिझाइन��सच्या शंभर जीन्स येतील. हा शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे की फॅशनवर किती पैसे खर्च करायचे. तुम्हालाही याविषयी उत्सुकता असल्यास ऑनलाइन शोध घेऊ शकता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rohit-pawar-gives-five-hundred-leater-sanitizer-police-and-government-staff-52129", "date_download": "2020-09-28T22:46:39Z", "digest": "sha1:SFAPJKGKEHR3V4UOBOEGA7RC6ZB3GRPT", "length": 12258, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Rohit Pawar gives Five Hundred Leater Sanitizer to Police and Government Staff | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार रोहित पवारांनी पोलिस, शासकीय कर्मचा-यांसाठी दिले ५०० लिटर सॅनीटायझर\nआमदार रोहित पवारांनी पोलिस, शासकीय कर्मचा-यांसाठी दिले ५०० लिटर सॅनीटायझर\nआमदार रोहित पवारांनी पोलिस, शासकीय कर्मचा-यांसाठी दिले ५०० लिटर सॅनीटायझर\nआमदार रोहित पवारांनी पोलिस, शासकीय कर्मचा-यांसाठी दिले ५०० लिटर सॅनीटायझर\nमंगळवार, 7 एप्रिल 2020\nकोरोनाचा वाढता प्रसार चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात अहोरात्र लढणा-या आरोग्य व शासकीय कर्मचारी, पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ५०० लिटर सॅनीटायझर उपलब्ध करून दिले\nनाशिक : 'कोरोना'चा वाढता प्रसार चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात अहोरात्र लढणा-या आरोग्य व शासकीय कर्मचारी, पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ५०० लिटर सॅनीटायझर उपलब्ध करून दिले. राज्यात विविध शहरांमध्ये शासकीय कर्मचा-यांसाठी आमदार पवार यांची संस्था साहित्य आणि सेवा देत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात फैलावत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ५०० लिटर सॅनिटायझर दिले आहे.\nसध्या जगभरात कोरोना आजाराचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या देशात-राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन चालू अस��ा तरी अत्यावश्यक सेवा बजाविणारे शासकीय कर्मचारी व पोलीस हे मात्र कर्तव्य बजावत आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या 'सीएसआर' निधीतून हे ५०० लिटर सॅनिटायझर उपलब्ध केले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी हे यांनी ५०० लिटर सॅनिटायझर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. नाशिकच्या शासकीय रूग्णालयात अर्भक मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा आमदार पवार यांनी पुढाकार घेऊन त्यावर उपाययोजना केली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी इंन्क्यूबेटर, बेबी वार्मर आदी साहित्य दिले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई राष्ट्रवादीतील गटबाजी उघड; मलिकांच्या भावाऐवजी मनीषा रहाटे सुधार समितीत\nमुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच उघड झाली आहे. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरून त्यांच्यातील अंतर्गत...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमोठी बातमी : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ\nपुणे : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 51 हजार 153 झाली आहे. यामुळे कोरोनाच्या वाढत्या...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nपरिचारक, पाटील, जाधव कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार उद्या पंढरपूर दौऱ्यावर\nपंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता.29 सप्टेंबर) पंढरपुरात येणार आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nऔरंगाबादेत बहुमतासह भाजपचा महापौर होणार...\nऔरंगाबाद ः कोरोनाच्या काळात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक जनतेच्या मदतीसाठी धावले. आगामी काळात होणाऱ्या...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nराज्यपाल भेटीसाठी काॅंग्रेसने नेतृत्त्वाची जबाबदारी चक्क पृथ्वीराज चव्हाणांवर सोपविली...\nमुंबई : महाराष्ट्राचे काॅंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे कोरोनाबाधित झाल्याने राज्यातील अनेक काॅंग्रेस नेत्यांना काळजी घ्यावी लाग��ी आहे. कारण दोन...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nकोरोना corona आरोग्य health आमदार रोहित पवार नाशिक nashik साहित्य literature पोलीस बारामती कंपनी company पुढाकार initiatives\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/UPSCJihad-5971-newsdetails.aspx", "date_download": "2020-09-28T21:30:36Z", "digest": "sha1:PIW64OEOWOZDUMBJ5TNL7L5HYFECAXZB", "length": 14637, "nlines": 149, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "सुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे\nसुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना\nसरकारी नोकरीत मुसलमानांची घूसखोरी कशी अचानक मुसलमान IS/IPS च्या परीक्षेत वाढले कसे अचानक मुसलमान IS/IPS च्या परीक्षेत वाढले कसे त्यांची संख्या जास्त आणि मार्क देखील अधिक कसे त्यांची संख्या जास्त आणि मार्क देखील अधिक कसे जामियाचे जिहादी जर अधिकारी असतील…, मंत्रालयात सचिव पदावर असतील तर जामियाचे जिहादी जर अधिकारी असतील…, मंत्रालयात सचिव पदावर असतील तर कार्यपालिकेवर जिहांदीची सत्ता झाल्यास लोकशाहीची, देशाची गती की दुर्गति\n26 ऑगस्टला एक प्रोमो लॉंच झाला. तो होता 28 ऑगस्टला प्रक्षेपित होणार्‍या सुदर्शन न्युज चॅनल च्या सुपरहिट कार्यक्रम 'बिंदास बोल' या कार्यक्रमाचा. 47 सेकंदाच्या या प्रोमोत कार्यक्रमाचे 'थेट आणि धिट' शब्दात चॅनलचे प्रधान संपादक सुरेशजी चव्हाणके यांनी काही प्रश्न विचारले होते. नोकरशाहीत मुसलमानांची घूसपेठ की षडयंत्र #UPSCJihad #नोकरशाही_ जिहाद कार्यक्रम 'बिंदास बोल' च्या प्रक्षेपणाच्या विरोधात एक अशांत लाट उसळली, घाबरलेली.... एक दोन नाही तर चक्क 1777 तक्रारी शेकडो पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आल्या. मंत्रालय, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत एकाच दिवसात तक्रार पोहोचविण्यात आली. ट्विटरला तक्रार करण्यात आली. कारण ट्विटरच्या माध्यमातून या प्रोमोचे करोडो, लाखो प्रेक्षक आहेत. एपिसोड थांबवा अशी मागणी छुप्या आणि उघडरित्या झाली. धमकीचे फोन आलेत. पाहिजे ती रक्कम चेकवर भरा पण कार्यक्रम थांबवा, अशी लालूचही देण्यात आली. सर्वधर्मसमभावाचे काळी घोंगडे पांघरून वामपंथीना देशात घूसपेठ करण्यास मार्गदर्शन करणारे NDTV व पाकिस्तानी चॅनल, अल जजीरा आणि कित्येक मुस्लीम, वामपंथी वेबपोर्टल एकत्रित सुदर्शनच्या 'नोकरशाही जिहाद'च्या मागे हात धुऊन लागले. सकाळी तक्रारी झाल्या अन् दुपारी स्टेऑर्डर तयार झाला. ...आणि कार्यक्रमाच्या आधी हा हजार पानांचा स्टे ऑर्डर सुदर्शन न्यूज चॅनेलच्या कार्यालयात धडकला.. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की 28 तारखेला विचारण्यात येणारे मुख्य प्रश्न होते तरी कोणते.. #UPSCJihad #नोकरशाही_ जिहाद कार्यक्रम 'बिंदास बोल' च्या प्रक्षेपणाच्या विरोधात एक अशांत लाट उसळली, घाबरलेली.... एक दोन नाही तर चक्क 1777 तक्रारी शेकडो पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आल्या. मंत्रालय, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत एकाच दिवसात तक्रार पोहोचविण्यात आली. ट्विटरला तक्रार करण्यात आली. कारण ट्विटरच्या माध्यमातून या प्रोमोचे करोडो, लाखो प्रेक्षक आहेत. एपिसोड थांबवा अशी मागणी छुप्या आणि उघडरित्या झाली. धमकीचे फोन आलेत. पाहिजे ती रक्कम चेकवर भरा पण कार्यक्रम थांबवा, अशी लालूचही देण्यात आली. सर्वधर्मसमभावाचे काळी घोंगडे पांघरून वामपंथीना देशात घूसपेठ करण्यास मार्गदर्शन करणारे NDTV व पाकिस्तानी चॅनल, अल जजीरा आणि कित्येक मुस्लीम, वामपंथी वेबपोर्टल एकत्रित सुदर्शनच्या 'नोकरशाही जिहाद'च्या मागे हात धुऊन लागले. सकाळी तक्रारी झाल्या अन् दुपारी स्टेऑर्डर तयार झाला. ...आणि कार्यक्रमाच्या आधी हा हजार पानांचा स्टे ऑर्डर सुदर्शन न्यूज चॅनेलच्या कार्यालयात धडकला.. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की 28 तारखेला विचारण्यात येणारे मुख्य प्रश्न होते तरी कोणते.. सरकारी नोकरीत मुसलमानांची घूसखोरी कशी सरकारी नोकरीत मुसलमानांची घूसखोरी कशी अचानक मुसलमान IS/IPS च्या परीक्षेत वाढले कसे अचानक मुसलमान IS/IPS च्या परीक्षेत वाढले कसे त्यांची संख्या जास्त आणि मार्क देखील अधिक कसे त्यांची संख्या जास्त आणि मार्क देखील अधिक कसे जामियाचे जिहादी जर अधिकारी असतील…, मंत्रालयात सचिव पदावर असतील तर जामियाचे जिहादी जर अधिकारी असतील…, मंत्रालयात सचिव पदावर असतील तर कार्यपालिकेवर जिहांदीची सत्ता झाल्यास लोकशाहीची, देशाची गती की दुर्गति कार्यपालिकेवर जिहांदीची सत्ता झाल्यास लोकशाहीची, देशाची गती की दुर्गति नोकरशाही जिहाद वरील एका महाअभियानावर 48 तासांसाठी स्टे ऑर्डर आला आणि 28 तारखेचा कार्यक्रम थांबला. मात्र सत्यमेव जयते हे ब्रीद आता परत एकदा घोषित होणार. कारण परत एकदा सुदर्शनच्या 'बिंदास बोल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त मुसलमान हा शब्द उच��चारल्याने. सुदर्शनला थांबविण्याचे विदेशी जिहादी, कट्टरपंथी यांचे षडयंत्र उघडे होत आहे. आणि कोणाच्या इशाऱ्यावर इथे मीडिया थुई थुई नाचतो आहे नोकरशाही जिहाद वरील एका महाअभियानावर 48 तासांसाठी स्टे ऑर्डर आला आणि 28 तारखेचा कार्यक्रम थांबला. मात्र सत्यमेव जयते हे ब्रीद आता परत एकदा घोषित होणार. कारण परत एकदा सुदर्शनच्या 'बिंदास बोल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त मुसलमान हा शब्द उच्चारल्याने. सुदर्शनला थांबविण्याचे विदेशी जिहादी, कट्टरपंथी यांचे षडयंत्र उघडे होत आहे. आणि कोणाच्या इशाऱ्यावर इथे मीडिया थुई थुई नाचतो आहे भारतात हे देशद्रोह कोणासाठी चालवले जात आहे भारतात हे देशद्रोह कोणासाठी चालवले जात आहे यांचा हुकमाचा बादशहा कोण यांचा हुकमाचा बादशहा कोण हे आम्ही रोजच 8 वाजताच्या 'बिंदास बोल' या कार्यक्रमात सामोर आणतो आहे... सुदर्शन न्यूज चॅनेल म्हणजे राष्ट्रवादाची सिंहगर्जना अशी व्याख्या. आणि म्हणून 28 ऑगस्ट पासूनचे आमचे सगळे एपिसोड जनता उत्सुकतेने बघते आहे. हायकोर्ट लवकरच आपला निर्णय देईल किंवा सरकार निर्णय देईल. मात्र नोकरशाही जिहादच्या बंपर खुलासा पाहण्यास संपूर्ण भारतातून मागणी केली जाते आहे. या कार्यक्रमाचा डोलारा ज्यांच्या खांद्यावर उभा आहे. असे चॅनल्सचे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके यांनी जनतेला वचन दिले आहे. की घेतला वसा टाकणार नाही आणि 'नोकरशाही जिहाद'चे पितळ उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही.\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nखुप चांगल विवेचन केले आपण\nजय हो कोटि कोटि प्रणाम\nक्या बात है बहुत अच्छा लेख लिखा है आपने सही बात कही है आपने\nमैं मराठी नही समझ पाता लेकिन भाव समझ मे आ रहा है \nअवतार 2’ की शूटिंग पूरी, ‘अवतार 3’ का फिल्मांकन भी पूरा\nIPL Orange Cap List 2020: एक ही टीम के दो बल्लेबाजों में लगी है होड़\nSSR केस: AIIMS ने प्रारंभिक रिपोर्ट CBI को सौंपी\nचौरीचौरा क्रांति में अंग्रेजो को मारने वाले क्रांतिकारियों के ही खिलाफ खड़े हो गये थे गांधी, और यही से भगत सिंह ने छोड़ दिया था गांधी का साथ\n28 सितंबर: जन्मजयंती स्वतंत्रता के असल हकदार, पापी अंग्रेजो के काल, युवाओं के शौर्यपुंज, क्रांतिवीर भगत सिंह जी\nCOVID-19 in India: कोरोना केस 60 लाख के पार, 24 घंटे में मिले 82 हजार से ज्यादा मरीज\nKBC 12: कौन बनेगा करोड़पति के 12वें सीजन का प्रसारण आज से\nनोएडा: हनी ट्रैप में फंसाकर DRDO के वैज्ञानिक का अपहरण, 2 लड़कियों समेत तीन अरेस्ट\nअवतार 2’ की शूटिंग पूरी, ‘अवतार 3’ का फिल्मांकन भी पूरा\nIPL Orange Cap List 2020: एक ही टीम के दो बल्लेबाजों में लगी है होड़\nSSR केस: AIIMS ने प्रारंभिक रिपोर्ट CBI को सौंपी\nसुरक्षाबल एवं नक्सलियों के बीच हुई मुठभेड़, मुठभेड़ में 01 माओवादी का शव बरामद\nनंदुरबार-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.नाना बच्छाव यांचे वाळू तस्करीत असणारे लागेबांधे थांबविण्यात यावेत\nअवतार 2’ की शूटिंग पूरी, ‘अवतार 3’ का फिल्मांकन भी पूरा\nIPL Orange Cap List 2020: एक ही टीम के दो बल्लेबाजों में लगी है होड़\nSSR केस: AIIMS ने प्रारंभिक रिपोर्ट CBI को सौंपी\nCOVID-19 in India: कोरोना केस 60 लाख के पार, 24 घंटे में मिले 82 हजार से ज्यादा मरीज\nKBC 12: कौन बनेगा करोड़पति के 12वें सीजन का प्रसारण आज से\nYouth Congress कार्यकर्ताओं ने दिल्ली के राजपथ पर Tractor में लगाई आग\nSpecial: आर्मीनिया और अजरबैजान के बीच युद्ध इस वज़ह के चलते छिड़ा\nPM Ujjwala Yojana Jharkhand: मुफ्त गैस कनेक्शन लेने का आखिरी मौका\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/02/blog-post_4.html", "date_download": "2020-09-28T21:03:17Z", "digest": "sha1:HMEE2KAJYDYJOUMOOVVENGIKNPCOGNRO", "length": 17635, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कर‘नाटक’ : ‘ऑपरेशन लोटस’ पार्ट टू - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social कर‘नाटक’ : ‘ऑपरेशन लोटस’ पार्ट टू\nकर‘नाटक’ : ‘ऑपरेशन लोटस’ पार्ट टू\nकर्नाटकात सत्तासंघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहचला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ही पहिली वेळ नसून याआधी दोन वेळा भाजप व काँग्रेसचे हे कर‘नाटक’ देशाने पाहिले आहे. निवडणुकित बहूमत मिळवणार्‍या पक्षाला सहजासहजी सत्तास्थापन करता येत नाही. सत्तेची रस्सीखेच आणि राजकीय अस्थिरता याचा खेळ सुरु राहतो, हा २००८ पासूनचा अनुभव आहे. काँग्रेस व जेडीएसमधील वादात भाजपा स्वत:ची पोळी शेकून घेत कर्नाटकातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम भाजपा करत आहे. संक्रातीच्या मुहुर्तावर कर्नाटकातल्या आघाडी सरकारवर संक्रांत येण्याची शक्यता असून १६ जानेवारीनंतर सत्तापालट होण्याचे संकेत आहेत.\n२००८ मध्ये एकूण २२४ जागांपैकी भाजपाने ११० जागा जिंकत सर्वात मोठी पार्टी होण्याचा मान मिळवल�� मात्र ते बहुमतासाठी लागणार्‍या ११३ च्या जादूई आकड्यापासून केवळ तिन पावले दुर होते. तेंव्हा काँगे्रस ७९ तर जेडीएस २८ जागा जिंकत भाजपासमोरील अडचणी वाढवल्या होत्या. कर्नाटकातील राजकीय नाट्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात आली होती. यावेळी भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. असे सांगितले जाते की, येदियुरप्पाने धनशक्तीचा वापर करत काँग्रेस व जेडीएसचे आमदार फोडले. २००८ ते २०१३ दरम्यान दोनही विरोधी पक्षाच्या २० आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक झाली. यात विजय मिळवत भाजपाने बहुमत हस्तगत केले. यामुळे आमदारांचा घोडेबाजार कर्नाटकसाठी (किंबहूना आपल्या देशासाठीही) नवीन नाही यंदा २०१८ मध्ये २२४ जागांपैंकी भाजपकडे १०४, काँग्रेस ८०, जेडीएस ३७, बीएसपी १, केपीजेपी १ आणि अपक्षकडे १ जागा आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष असतांना काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र त्याआधी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.\nभाजपने १०४ आमदारांच्या जोरावर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावर दावा केला. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच येडीयुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. यानंतर काँग्रेस व जेडीएचा संसार गुण्यागोविदांना चालला असे नाही, गत सात महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने कलह होतांना दिसत आहे, अगदी घटस्पोटापर्यंत वाद चिघळले. गत दोन दिवसांपासून त्यांच्या संसाराला भाजपाची पुन्हा एकदा नजर लागली आहे. भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ पार्ट २ राबवत जेडीएस-काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचे मुंबईतील घडामोडींवरुन दिसत आहे. या बंडखोरीची पार्श्‍वभूमी पाहिल्यास असे लक्षात येते की, येथे दुसर्‍यांच्या भांडणात भाजपा स्वत:ची राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर माजी मंत्री रमेश जारकीहोळी असंतुष्ट आमदारांना संघटित करण्यात गुंतले आहेत. सर्व असंतुष्ट आमदारांचा राजीनामा घेऊन युती सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जारकी��ोळी यांनी हाती घेतलेल्या कार्याला भाजपने साथ दिली आहे. हे करत असतांना ‘ऑपरेशन कमळ’च्या बदनामीपासून वाचण्यासाठी भाजप यावेळी सावधगिरीने पावले टाकत आहे. प्रथम काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा द्यावा. त्यातून सरकार अस्थिर होऊन कोसळेल. त्यानंतर असंतुष्ट आमदारांना भाजपात घेऊन त्यांना योग्य स्थान देण्याचे तंत्र यावेळी भाजपने अवलंबिले आहे.\nया असंतोषाची पाळेमुळे काँग्रेसच्या सत्तास्थापनेदरम्यानच रोवली गेली आहेत. अल्पमतात असल्याने सरकार स्थापनेदरम्यान काँग्रेसने थोडी पडती भूमिका घेतली. खातेवाटपातही महत्त्वाची खाती जनता दलाकडे गेली. मंत्रिमंडळाची रचना करताना काँग्रेसने गेल्या मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली नाही आणि तेथेच कटकटी सुरू झाल्या. मंत्रिपद द्या, अन्यथा पक्ष सोडू, अशी उघडउघड धमकी नेत्यांकडून दिली जाऊ लागली. याकाळात थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आले. याचा राजकीय फायदा घेणार नाही तो भाजपा कसा भाजपने तर काँग्रेस आणि जनता दलातील बंडखोर नेत्यांना पक्षाची द्वारे सताड उघडी ठेवली. या वादाचे मराठी कनेक्शन देखील आहे. मराठी व कानडी वादामुळे महाराष्ट्र विरुध्द कर्नाटक असा सामना नेहमी रंगतो याच्या वेदना आपल्यापेक्षा बेळगावसह सीमावर्ती भागाला जास्त माहिती आहे. मात्र महाराष्ट्राचा व्देष करणार्‍या कर्नाटकच्या नेत्यांच्या बुडाखाली सुरुंग लावण्याचे काम मुबईतूनच होत आहे, याचा कदाचित अभिमान सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना वाटत असेल. या तोडाफोडीची जबाबदारी मुंबईतील एका भाजपा नेत्यावर काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली असून कर्नाटकातील १० काँग्रेस आमदारांची सोय मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.\nदुसरीकडे कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सरकार कोसळण्याच्या चर्चेचा हा एक भाग आहे. काँग्रेसचे पाच आमदार मंत्रिपद न मिळाल्याने पक्षावर नाराज आहेत. काँग्रेसच्या वाट्याची ८ मंत्रिपदे काही दिवसांपूर्वी भरण्यात आली. त्यात स्थान न मिळाल्याने तिन आमदार नाराज आहेत. तर दोन जणांना मंत्रिमंडळातून डच्चू द���ण्यात आल्याने ते नाराज आहेत. नाराजांमध्ये बेळगावच्या रमेश जारकीहोळी यांचाही समावेश आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ’काँग्रेसचे असंतुष्ट आमदार भाजपमध्ये जाणार का’ हा सवाल महत्त्वाचा आहे. लोकसभेच्या तोंडावर होत असलेल्या या राजकीय उलथापालथीला प्रचंड महत्व आहे. कारण कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. सध्याची मोदी सरकारची वाटचाल पाहता २०१९ मध्ये होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला एक-एक जागा महत्त्वाची आहे. मात्र ही खेळी भाजपाला सावधपणे खेळावी लागणार आहे. कारण ही दुधारी तलवार आहे. यात भाजपा विधानसभा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असली तरी हा बुंमरॅम होवू नये, कारण पैशाच्या जोरावर भाजपा काहीही करु शकते, अशी ओरड काँगे्रेस करु शकते याचा विपरित परिणाम लोकसभा निवडणुकीत झाल्यास त्यामुळे काही जागा कमी होण्याची भीती काही चाणक्यांना सतावत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2020-09-28T23:10:28Z", "digest": "sha1:UAIKNZWRKW664AUUPDMQYIELH5JURD7T", "length": 3178, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०५:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उ��लब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-governments-gst-is-major-reason-for-historic-decline-in-gdp-rahul-gandhi-nck-90-2268236/", "date_download": "2020-09-28T23:20:25Z", "digest": "sha1:ALTWXVL52F6EBOPYBHHSXMAYU4ZMLQIA", "length": 12673, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "modi governments gst is major reason for historic decline in gdp rahul gandhi nck 90 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nGST म्हणजे आर्थिक सर्वनाश, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका\nGST म्हणजे आर्थिक सर्वनाश, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका\nजीएसटी यूपीएची संकल्पना होती\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉटक्ट) अर्थात जीडीपीच्या घसरणीवरुन रविवारी केंद्र सरकारावर निशाणा साधला आहे. जीडीपीमधील घसणीचं एक मोठ कारण म्हणजे जीएसटी टॅक्स असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रविवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.\nराहुल गांधी म्हणाले की, जीडीपीच्या घसरणीचं एक मोठं कारण म्हणजे मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेवर आपला तिसरा व्हिडीओ जारी केला आहे. व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले की, जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश आहे. गरिबांवर एकप्रकारचं आर्थिक आक्रमण आहे. छोटे छोटे दुकानदार, लहान आणि मध्यम व्यावसायिक तसेच शेतकरी आणि कामगारांवर आक्रमण आहे.\nराहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलेय की, “GDP मध्ये एतिहासिक घसणीचं आणखी एक कारण म्हणजे मोदी सरकाराचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. यामुळे खूप नुकसान झालेय. लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांचं नुकसान तर झालेच आहे शिवाय कोट्यवधी नोकऱ्या आणि तरुणांचा भविष्य.. तसेच अनेक राज्यांचं भविष्य…. जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश ”\nGDP में ऐतिहासिक गिरावट का एक और बड़ा कारण है- मोदी सरकार का गब्बर सिंह टैक्स (GST)\nइससे बहुत कुछ बर्बाद हुआ जैसे-\n▪️करोड़ों नौकरियाँ और युवाओं का भविष्य\n▪️राज्यों की आर्थिक स्थिति\nGST मतलब आर्थिक सर्वनाश\nअधिक जानने के लिए मेरा वीडियो देखें\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलेय की, “जीएसटी यूपीएची संकल्पना होती. कमीत कमी टॅक्स, साधारण आणि सरळ टॅक्स. NDA चा जीएसटी वेगळाच आहे. चार वेगवेळे टॅक्स त्यांनी केले आहेत. २८ टक्क्यांपर्यत टॅक्स आहे. तसेच एनडीएचा जीएसटी फॉर्मुला समजण्यास अवघड आहे. गुंतागुंतीची टॅक्स प्रक्रिया आहे. लहान व्यावसायिक इतका मोठा टॅक्स भरू शकत नाहीत. पण मोठ्या कंपन्या सहज हा टॅक्स भरतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 शोविकनंतर रियाची होणार चौकशी; एनसीबी कार्यालयाकडे रवाना\n2 बॉलिवूडच्या हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्सचं सेवन होतं; अध्ययन सुमनचा खुलासा\n”; मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडिलांनी सोडलं मौन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/neet-jee-matter-if-cm-does-not-intervene-i-will-meet-pm-says-subramanyam-swami-aau-85-2261932/", "date_download": "2020-09-28T22:14:22Z", "digest": "sha1:GM5A3U5V2X5GVJLH3QEM4VFVK3VEL2U5", "length": 14321, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NEET-JEE matter if CM does not intervene I will meet PM says Subramanyam swami aau 85 |NEET-JEE : “…जर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर मी पंतप्रधानांची भेट घेईल” | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nNEET-JEE : “जर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर मी पंतप्रधानांची भेट घेईल”\nNEET-JEE : “जर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर मी पंतप्रधानांची भेट घेईल”\nस्वामींनी मुख्यमंत्र्यांना दिली सोमवारपर्यंतची मुदत\nनीट-जेईई परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही तर मी पंतप्रधानांची भेट घेईल, असा थेट इशारा राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. यासाठी स्वामी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.\nट्विटद्वारे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “सोमवार हा महत्वाचा दिवस आहे. जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही तर मी पंतप्रधानांची भेट घेण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहे. मी हे करु शकत नाही कारण मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप हा प्रतिष्ठेचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे आता हे सर्व तार्किकदृष्ट्या संपवण्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आणि सुप्रीम कोर्टाची आहे.”\n‘हे थांबवण्यासाठी मुख्यमंत्री काय करू शकतात तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करु शकतात आणि असं म्हणू शकतात की, करोना संसर्गाच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालकांना परीक्षा केंद्रांवर बोलावून राज्यांना आम्ही धोक्यात घालू शकत नाही. या गर्दीमुळे यांपैकी ८ टक्के लोकांना करोनाची लागण होऊ शकते, असा अंदाज आहे,” असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.\nस्वामी विद्यार्थ्यांना संबोधून पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांची आढावा याचिका यापूर्वीच फेटाळली आहे. मला माहिती आहे की आपल्या वकिलाने या प्रकरणात असा युक्तिवाद करायला हवा होती की, धोरणात्मक प्रकरण जर अनियंत्रित, अवास्तव आणि पूर्वाग���रहवादी असेल तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते. मात्र, तुम्ही आता प्रकरण निकाली काढल्यानंतर मला याबाबत विचारत आहात”\nदेशासह राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो, अशी भूमिका घेत विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्य सरकारांनी नीट व जेईई परीक्षा घेण्याला विरोध केला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या राज्यांनी केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाची गोळ्या घालून हत्या\n2 घुसखोरीचा मोठा डाव उधळला; BSF ला भारत-पाक सीमेजवळ सापडला २५ फूट खोल बोगदा\n3 आर्थिक चणचण, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरू�� हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/asian-games-2018-when-where-to-watch-on-tv-date-time-full-schedule-1733782/", "date_download": "2020-09-28T22:29:35Z", "digest": "sha1:K5NXPYS53GL2SY2MVWMYLGUZK6WBG3VU", "length": 11065, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asian Games 2018 When & Where to Watch on TV Date Time & Full Schedule| Asian Games 2018 जाणून घ्या एशियाडच्या सामन्यांची वेळ तारीख कोणत्या वाहिनीवर पाहाल सामन्यांचं प्रक्षेपण | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nAsian Games 2018 : जाणून घ्या एशियाडच्या सामन्यांची वेळ, तारीख, कोणत्या वाहिनीवर पाहाल सामन्यांचं प्रक्षेपण\nAsian Games 2018 : जाणून घ्या एशियाडच्या सामन्यांची वेळ, तारीख, कोणत्या वाहिनीवर पाहाल सामन्यांचं प्रक्षेपण\nतब्बल ४५ देशांचे खेळाडू सहभागी होणार\nइंडोनेशियात आजपासून मिनी ऑलिम्पिक सोहळ्याला सुरुवात\n१८ व्या आशियाई खेळांना आजपासून इंडोनेशियात सुरुवात होणार आहे. जकार्ता आणि पालेमबर्ग या दोन महत्वाच्या शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. आशियाई खंडातील तब्बल ४५ देशांचे खेळाडू या मानाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. एशियाडच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरांमध्ये खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून, एशियाडचा स्वागतसोहळ्याला सुरुवात होणार आहे.\nजाणून घ्या १८ व्या एशियाड खेळांच्या प्रक्षेपणाबद्दलची महत्वाची माहिती –\nकालावधी : १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८\nवेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत (वेळ अंदाजे नमूद केली आहे)\nथेट प्रक्षेपण : सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३\nलाईव्ह स्ट्रिमींग : सोनी लाईव्ह अॅप\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nAsian Games 2018 : खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल सचिन म्हणतो…\nAsian Games 2018 : नोकरी टिकवायची असल्यास कामगिरी सुधारा; हॉकी इंडियाची प्रशिक्षकांना तंबी\nध्येय साध्य करायचे असेल तर स्वप्न प��ायला शिका – रौप्यपदक विजेती श्वेता शेरवेगर\nतब्येत बिघडल्यामुळे एशियाडमध्ये पदकाला मुकावं लागलं – दत्तू भोकनळ\nएशियाड पदक विजेत्या हरिश कुमारचा जगण्यासाठी संघर्ष, दिल्लीत चहाच्या टपरीवर करतोय काम\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 इम्राननं आव्हान दिल्यामुळे मी निवृत्ती पुढे ढकलली – गावसकर\n3 ऑलिम्पिकपूर्व रंगीत तालीम\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-nilesh-rane-slams-cm-uddhav-thackeray-says-he-is-not-serious-about-covid-19-situation-in-maharashtra-scsg-91-2153484/", "date_download": "2020-09-28T23:18:12Z", "digest": "sha1:J4TVB2CJBHHGZRUYVAMHS23AZAILLP2M", "length": 15536, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "coronavirus Nilesh Rane Slams CM Uddhav Thackeray says he is not serious about covid 19 situation in Maharashtra | “मुख्यमंत्र्यांनी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“मुख्यमंत्र्यांनी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका\n“मुख्यमंत्र्यांनी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका\nउद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर निलेश राणेंनी साधला निशाणा\nनिलेश राणे आणि उद्धव ठाकरे\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर करोनाचे संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मेअखेपर्यंत काळजी घेऊन आपणास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्यांनी राज्यात लॉकडाउन आणखी लांबण्याचे संकेत दिले आहेत. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. “लॉकडाउन वाढवणे हा एकमेव पर्याय राज्य सरकारकडे आहे,” असं ट्विट राणे यांनी केलं आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी आयुष्य घरात बसून काढल्याने त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही असा टोला राणेंनी लगावला आहे. ट्विटवरुन लॉकडाउन वाढवण्यासंदर्भातील बातमीवर प्रतिक्रिया देताना राणे यांनी, “राज्य सरकारकडे लाॅकडाऊन वाढवणे हा एकच उपाय आहे कारण बाकी सगळीकडे ते फेल झाले आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना काही फरक पडत नाही पण परिस्तिथी गंभीर आहे आणि या सरकारकडे नियोजन नाही दूरदृष्टी नाही याची चिंता वाटते,” असं म्हटलं आहे.\nउद्धव ठाकरे बैठकीमध्ये नक्की काय म्हणाले\nयाबैठकीमध्ये बोलताना उद्धव यांनी मे महिना सरेपर्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात करोनाची साथ नियंत्रणात राहिली. आता मेअखेपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वानी सहकार्य केल्यास यात यश येईल. महिना सरेपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल. त्यामुळे नारिंगी आणि हिरव्या क्षेत्रातील धोका वाढणार नाही,” असं उद्धव यांनी सर्व पक्षीय नेत्यांना सांगितलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासंदर्भात सरकार प्रयत्न करत आहे अशी माहिती दिली. “ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्या���ना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.\nआणखी वाचा- सरकारला कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार, पण…– देवेंद्र फडणवीस\nराज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे घेतली. करोनाविरोधी लढय़ात आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Lockdown: येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची फी वाढ नाही; राज्य शासनाचा पालकांना दिलासा\n2 विधानपरिषद निवडणूक : मुंडे-खडसेंचा पत्ता कापला, भाजपत पुन्हा आयारामांना संधी\n3 विद्यार्थ्यांना दिलासा : अंतिम सोडून अन्य परीक्षा रद्द\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/coronavirus-bollywood-lyricist-javed-akhtar-appraise-cm-uddhav-thackeray-sgy-87-2123911/", "date_download": "2020-09-28T22:54:03Z", "digest": "sha1:YEJ3G3UE5TOFGR6JZKFXY34PUQ5BP6OL", "length": 12654, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Bollywood Lyricist Javed Akhtar appraise CM Uddhav Thackeray sgy 87 | उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम – जावेद अख्तर | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम – जावेद अख्तर\nउद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम – जावेद अख्तर\nउद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे\nकरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरुन संवाद साधत लोकांना संयम राखण्याचं आवाहन करत महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती देत आहेत. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रेटीही जाहीरपणे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे.\nजावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचं कौतूक केलं आहे. जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने करोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम”.\nजावेद अख्तर नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट मांडत असतात. याआधी त्यांनी सर्व धार्मिक स्थळं बंद असताना काही मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असल्यावरुन टीका केली होती. यावेळी त्यांनी मशिदी बंद करण्याची मागणी केली होती.\nकाय म्हणाले होते जावेद अख्तर \n“जोपर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहीर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही,” अशा आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘त्या’ ट्विटमुळे उर्वशी आली अडचणीत; होतोय चोरीचा आरोप\n2 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज बाबासाहेब पुरंदरे अन् डॉ. निर्मोही फडके यांच्या कथांचं अभिवाचन\n3 ‘द फ्लॅश’मधील अभिनेत्याचे वयाच्या १६व्या वर्षी निधन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/mohan-joshi-1888015/", "date_download": "2020-09-28T23:18:27Z", "digest": "sha1:7XFBOZ5UP5LI7TCVQAHMKTLEBHZFBRQF", "length": 14646, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mohan Joshi | अशा प्रकारच्या भूमिका मिळणे हा आनंदायी अनुभव – मोहन जोशी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअशा प्रकारच्या भूमिका मिळणे हा आनंदायी अनुभव – मोहन जोशी\nअशा प्रकारच्या भूमिका मिळणे हा आनंदायी अनुभव – मोहन जोशी\n‘होम स्वीट होम’, ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि आता ‘६६ सदाशिव’.\n‘होम स्वीट होम’, ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि आता ‘६६ सदाशिव’. लागोपाठ वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेते मोहन जोशी प्रेक्षकांसमोर आले. अभिनेता किंवा कलाकार म्हणून जेव्हा कारकीर्द संपायला येते, त्याच वेळी अशा प्रकारच्या भूमिका आपल्या वाटय़ाला याव्यात, हा आनंददायी अनुभव आहे. माझ्यातील कलाकार यामुळे सुखावला असल्याने वेगवेगळ्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी अशा आव्हानात्मक भूमिका आपल्यासाठी लिहाव्यात, असंच वाटत असल्याचं मोहन जोशी सांगतात.\nगेली अनेक र्वष हिंदी-मराठी चित्रपटांमधून मोहन जोशी यांनी सातत्याने खलनायक, चरित्रनायकाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र आत्ताचा टप्पा हा सगळ्यात चांगला असल्याचं ते मान्य करतात. आता दिग्दर्शनात उतरलेली तरुण मंडळी प्रचंड हुशार आहेत. प्रत्येक दिग्दर्शक हा आपला दृष्टिकोन घेऊन येतो, कलाकार म्हणून आमच्याकडून त्यांच्या काहीएक अपेक्षा असतात. या अपेक्षांवर आपण खरे उतरतो आहोत, वेगळ्या भूमिका करायची, नवं काही आत्मसात करायची संधी या निमित्ताने मिळते आहे, याबद्दल समाधान वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘६६ सदाशिव’ या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत आहे. मुद्देसूद वाद घालण्याच्या ६६ व्या कलेत पारंगत असलेले पुणेरी व्यक्तिमत्त्व त्यांनी या चित्रपटात साकारले आहे. ‘मी जगभर फिरलोय, त्यामुळे पुणे आणि खास करून सदाशिव पेठ कुठे कुठे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे हे मला चांगलं माहिती आहे. काही जण त्यावरून थट्टा करतात, तर काही जण सदाशिव पेठेला मानतातही. मुळात पुणे शहरात उत्तम साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, कलाकार आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत.. एकूणच या शहरात सगळं उत्तम आहे. त्यामुळे ६६ सदाशिव पेठ म्हटल्यानंतर माझ्याच मनात एक उत्सुकता होती, काय विषय आहे हा नेमका वाद कसा करावा हे पुणेकराकडून शिकावं. यातल्या नायकाला लक्षात येतं की, आपल्याला उत्तम वाद घालता येतो. मग तो स्वत:ला ६६ व्या कलेचा उपासक आहे हे जाहीर करतो. एका सर्वसामान्य माणसाचा प्रवास यात मांडला आहे,’ असं मोहन जोशी सांगतात.\nएक तर या चित्रपटाचा विषय आणि जाहिरात क्षेत्रात २०-२२ वर्षांचा अनुभव असलेल्या योगेश देशपांडे यांचे चोख दिग्दर्शन यामुळे या चित्रपटातील भूमिका महत्त्वाची वाटल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात मी, वंदना गुप्ते, महेश मांजरेकर असे नवीन-जुने कलाकार एकत्र आले आहेत. आम्ही सगळे प्रस्थापित कलाकार चित्रपटात असल्याने हाही एक उत्तम अनुभव होता, असे मोहन जोशी यांनी सांगितले.\nत्या वयात आपल्याला अक्कल नव्हती, हे स्पष्ट होतं आहे. कारण दिग्दर्शनात उतरलेली ही मुलं खूप हुशार आहेत. सध्या ते ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतही काम करत आहेत. रंगभूमीवरही सक्रिय आहेत. कारकीर्दीच्या या टप्प्यावर चौफेर काम करायला मिळतं आहे, याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.\nचांगले चित्रपट आणि कलाकार-दिग्दर्शक यांना उत्तम आर्थिक यश मिळवून देणारे चांगले चित्रपट यात अजूनही समतोल साधणं गरजेचं आहे. – मोहन जोशी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n2 विषय चांगला, पण..\n3 ‘ही’ अभिनेत्री रिक्षासुद्धा चालवते; बोमन इराणींनी शेअर केला व्हिडिओ\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/ga-ba-deshpande/", "date_download": "2020-09-28T21:42:26Z", "digest": "sha1:HTSZB2MLDBHLBENHN37W652ISK2DIQ7P", "length": 7050, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "देशपांडे, गं. बा. – profiles", "raw_content": "\n“कर्नाटकसिंह” या नावाने प्रसिद्ध असलेले गं बा देशपांडे यांनी “अनुग्रह” हा स्फुटलेखन संग्रह व “माझी जीवनगाथा” हे आत्मचरित्र लिहिले.\nत्यांनी शि.म. परांजपे यांच्या चरित्राची प्रस्तावनाही लिहिली.\nगं.बा. देशपांडे यांचे ३० जुलै १९६० रोजी निधन झाले.\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2018/10/renunciation-of-resolution.html", "date_download": "2020-09-28T22:02:19Z", "digest": "sha1:GWO4PFTS4SY7J3CCU4GNN5JW634TZDI3", "length": 8691, "nlines": 148, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): संकल्पांचा त्याग | Renunciation of Resolution", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nविश्वाच्या, विषयांच्या अधिष्ठानाचे जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत ते सर्व विषय सत्यच वाटतात. त्यांना सत्यत्व दिल्यामुळेच त्या विषयांच्यामध्ये प्रिय-अप्रिय वृत्ति निर्माण होतात. त्यामुळे विषयांचे संकल्प, कामना, भोगलालसा निर्माण होते. परंतु ज्या पुरुषाने या सर्व विश्वाचे, विषयांचे अधिष्ठानस्वरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचे प्रत्यगात्मस्वरूपाचे यथार्थ व सम्यक ज्ञान प्राप्त केलेले आहे त्याला हे सर्व अध्यस्त, कल्पित असणारे विषय मिथ्या स्वरूपाचे होतात. एकदा विषयांचे मिथ्यात्व समजले की, त्यामध्ये संकल्प, कामना निर्माण होत नाहीत.\nजोपर्यंत रजताचे अधिष्ठानस्वरूप असणाऱ्या शुक्तीचे ज्ञान नसते, तोपर्यंत शुक्ति न दिसता शुक्तीच्या ठिकाणी चांदीच इंद्रियगोचर होवून सत्य भासते. यामुळेच ती चांदी घ्यावी, हा संकल्प निर्माण होतो. चांदीला सत्यत्व दिल्यामुळेच संकल्पाची निर्मिति होते. परंतु ज्यावेळी रजताच्या अधिष्ठानाचे म्हणजेच शुक्तीचे यथार्थ आणि सम्यक ज्ञान प्राप्त होते त्यावेळी आपोआपच रजतामधील सत्यत्वबुद्धि गळून पडते. मिथ्या रजताविषयी कोणत्याही प्रकारचा संकल्प निर्माण होत नाही, कारण मिथ्या, भासमान विषयाचा कधीही, कोणीही संकल्प निर्माण करीत नाही. म्हणजेच अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाने अध्यस्त असणाऱ्या वस्तूचा संकल्प गळून पडतो.\nकाम जानामि ते मूलं संकल्पात्त्वं हि जायसे |\nन त्वां संकल्पयिष्यामि तेन मे न भविष्यसि || (महा. शान्ति. १७७-२५)\n तुझे मूळ कारण मी जाणतो. संकल्पामधूनच तू जन्माला येतोस म्हणून मी तुझा संकल्प करणार नाही. त्यामुळे तू मला प्राप्त होणार नाहीस.\nसंकल्प हाच कामाचे कारण आहे. म्हणून ब्रह्मज्ञानी यति सर्व ठिकाणी ब्रह्मस्वरूपच पाहात असल्यामुळे ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त असणाऱ्या सर्व विषयांच्या संकल्पांचा त्याग करतो. विषयांमधील सत्यत्वबुद्धि गळून पडल्यामुळे आपोआपच मिथ्या विषयांचे सर्व संकल्पही मिथ्या होतात. गळून पडतात. तोच सर्वसंकल्पसंन्यासी होतो. ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे या पुरुषाची द्वैतदृष्टि न राहाता त्याला पारमार्थिक स्वरूपाची, अद्वैताची, अभेदत्वाची दृष्टि प्राप्त होते.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nस्वप्रयत्नाने रोगातून मुक्तता | Healing by ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T20:54:15Z", "digest": "sha1:ICU6L74WLDAJQBQR7BIB355OYK4TICXG", "length": 7004, "nlines": 160, "source_domain": "swayamprerit.in", "title": "घरटे – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nभल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली\nजेव्हां थोडी चाहूल घेतली\nत्यांची तयारी होती चालली \nकिती किती छान वाटलं\nम्हंटलं मिळाला नवा शेजारी\nमाणसांचा शेजार हवाय कशाला \nरोज रोज कटकट करणारा\nनिदान वेगळी भाषा बोलणारा \nचिमणा आणून देत होता\nचिमणीला मात्र बांधायची होती\nकॉलम म्हणून उभ्या होत्या\nबराच वेळ पाहण्यात गेला\nवाटलं द्यावा आपण त्यांना\nपण खपली नाही लुडबुड माझी\nचिमण्या भुर्र उडून गेल्या\nमुळीच नाही कामी आल्या \nदोन दिवस शांत गेले\nतिसऱ्या दिवशी कानी आला\nजसे दूर गेलेले सोबती\nत्रास अजिबात द्यायचा नाही\nहात धरुन घेतली शपथ\nजोडता नाही आलं तरी\nदुसऱ्याचं घरटं मोडायचं नाही \nPrevious Post: आधी वंदू तुज मोरया\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/actress-kranti-redkar-looks-more-beautiful-red-colour-saree/", "date_download": "2020-09-28T23:27:29Z", "digest": "sha1:IPLBNCC3O6QEERAIYNIYTA3L3SX3TSTW", "length": 28860, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज' - Marathi News | Actress Kranti Redkar looks More Beautiful In Red Colour Saree | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nलाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज'\nलाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज'\nक्रांतीने आतापर्यंत अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलीय. क्रांतीच्या नावा��र बरेच मराठी सिनेमे आहेत पण त्यात प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले सिनेमे म्हणजे जत्रा,फक्त लढ म्हणा, शिक्षणाच्या आयचा घो,पिपाणी आणि नुकताच येउन गेलेला नो एन्ट्री पुढे धोका आहे..यांसारख्या सिनेमातून आपण तिला पाहलियं...पण क्रांती इथवरच थांबली नाहीतर हिंदीतही हम भी किसीसे कम नही असल्याचं तिन सिधिद केलंय....हिंदीला गंगाजल या सिनेमातून क्रांतीनं तिची अभिनयाची जादू दाखवून दिली..मराठी तसं बघायला गेलं तर हिंदीप्रमाणे ग्लँमरस अभिनेत्री तशा कमीच पाहयला मिळतात.याला देखील क्रांती अपवाद ठरलीय. ग्लॅमरस लुकनं तिनं रसिकांना घायाळ केलं. अभिनयाच्या विविध छटा साकारणारी क्रांती आता लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहे.\nलाल रंगाच्या साडीत क्रांती अतिशय सुंदर दिसत आहे. साजेसा मेकअप, केसांचा पाडलेला अंबाडा आणि कानात मोठे इअररिंग्स मध्ये क्रांती फारच सुंदर दिसत आहे. तिचे साडीतील हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.\nत्याच बरोबर तिने साडीतील हे फोटो शेअर करुन क्रांतीने Shot for something really exciting and enriching .. will update soon म्हणत आपला आनंदही व्यक्त केला आहे. आता क्रांती नेमकं काय करणार आहे. हे तर योग्य वेळ आल्यावरच कळेल. त्यामुळे क्रांतीची 'गुड न्यूज' जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र नक्की.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nक्रांती रेडकर करणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल\nChildren's Day Special: ओळखा पाहू या मराठी कलाकारांना, शेअर केले त्यांच्या बालपणीचे फोटो\nअभिनेत्री क्रांती रेडकरची नवी इनिंग, अभिनयाव्यतिरिक्त करणार 'हे' काम\n'बाळ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘बाळा’ चित्रपटात अजित वाडेकरांची विशेष भूमिका\nउपेंद्र लिमये आणि क्रांती रेडकर झळकणार या चित्रपटात\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'नियम' व 'कुलूपबंद' लघुपटांची डिजिटल भरारी, ओटीटीवर प्रदर्शित\nकेबीसीमुळे पालटले हर्षवर्धन नवाथेचे आयुष्य, मराठी अभिनेत्रीसह अडकलाय लग्नबंधनात\n'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, फोटो शेअर करत केला खुलासा\nअलका कुबल यांनाही वाहण्यात आली श्रद्धांजली, शेवटी व्हिडीओ शेअर करत सांगावे लागले......\nसुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत\nमराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे झळकणार हिंदी चित्रपटात, पहिल्यांदाच दिसणार या अभिनेत्यासोबत\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_25.html", "date_download": "2020-09-28T22:00:29Z", "digest": "sha1:JAJ3AF27UJPGBAZVFOCCDG2D66SA6IKG", "length": 17139, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भारताची चांद्रझेप - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology भारताची चांद्रझेप\nकोट्यवधी भारतीयांच्या आशा-आकांक्षांना पंखांत घेऊन ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘चांद्रयान-२’च्या रूपाने भारतीय भूमीवरून अवकाशात सर्वाधिक वजनाचे (३,८७२ किलो) प्रक्षेपण करण्याचाही विक्रम घडला. जगाच्या पाठीवर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे नाव चमकवण्याची कामगिरी यापूर्वीही इस्रोने अनेकवेळा केली आहे. शिवाय अवकाश संशोधनामध्ये भारताचा दबदबाही निर्माण झाला आहे. आता ‘चांद्रयान-२’मुळे थेट चंद्रावर पाऊल टाकण्याकडे वाटचाल केली आहे. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर चंद्रावर यान उतरविणारा भारत हा चौथा देश असेल. पहिल्या उपग्रहाची सामग्री चक्क बैलगाडीवरून आणि सायकलवरून ज्या देशाने वाहून नेली, त्या देशाने थेट चंद्रावर यान पाठविण्यापर्यंत प्रगती केली हे निश्‍चितच सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. या चांद्रमोहिमेचा उपयोग भविष्यातील अवकाश संशोधनासह नव्या पिढीला प्रोत्साहित करण्यासाठीही होईल.\nमानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्यास बरोबर ५० वर्ष झाली. याचा आनंदोत्सव जगभरात नुकताच साजरा करण्यात आला. आपला भारत देशही कधीतरी चंद्रावर स्वारी करेल, असे त्याकाळी कधी कुणी स्वप्नातही बघितले नसेल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विक्रम सारभाई यांचा अपवाद वगळता मात्र आज अवकाश क्षेत्रात भारताने केवळ झेपच घेतलेली नाही तर दबदबाही निर्माण केला आहे. इस्त्रोेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. प्रारंभीच्या अवघ्या सहाच वर्षांत ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाची जुळणी देशातील शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवली. इस्त्रोेच्या वाटचालीचा हा पहिला टप्पा होता. ‘इन्सॅट’ उपग्रहांची मालिका कार्यरत करणे हा दुसरा आणि १९९० पासून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही) तसेच भूसंकलिक उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही) पूर्णत: भारतीय संशोधनातून बनवले जाण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनेही इस्त्रोेने स्वत: बनवणे, हा तिसरा टप्पा. त्यानंतर ‘चांद्रयान’ ते ‘मंगलयान’ हा चौथा टप्पा पार पडला. याला व्यावसायिक जोड देण्यासाठी २६ मे १९९९ पासून भारताने अन्य राष्ट्रांचे लहानलहान उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. इस्रोने आतापर्यंत २८ हून जास्त देशांचे २३९ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्याचा भीमपराक्रम केला आहे.\n‘चांद्रयान-१’च्या यशानंतर ११ वर्षांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण\nकेवळ परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यातच नाही तर भारताला उपयुक्त ठरेल अशी अवकाश कामिगिरी इस्रो सतत करीत आहे. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचा विक्रम देखील इस्त्रोच्याच नावावर कोरला गेला आहे. १०४ पैकी १०१ उपग्रह अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स अशा प्रगत देशांचे होते. विशेष म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणार्‍या अमेरिका आणि रशियालाही न जमलेली कामगिरी भारताने करून दाखवली आहे. ऑक्टोबर २००८ मध्ये ‘चांद्रयान’ मोहिम यशस्वीरित्या राबवत चार चांद लावले. इस्रोच्या ‘मंगळयान’ मोहिमेने २०१३ मध्ये जगातील भल्याभल्या शक्तींची झोप उडवली होती. कारण त्यावेळी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चीनलाही अद्याप मंगळावर स्वारी करणे जमलेले नव्हते. भारताची ही मोहीम यशस्वी होणार नाही, अशी टीकाही केली जात होती. पण हे मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले आणि टीकाकारांची तोंडेही बंद झाली. ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर ११ वर्षांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात आले. ‘चांद्रयान २’चे प्रक्षेपण हा देशाच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात स्मरणीय घटना ठरेल. भारताच्या स्वदेशी अवकाश कार्यक्रमाला पुढे नेणारे आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे कौतुक करायलाच हवे. या मोहिमेमुळे पृथ्वीच्या भूतकाळाविषयीही माहिती मिळू शकते. चांद्रभूमीवरील विविध मूलद्रव्ये, खनिजे यांचे नेमके मापन करूनच चंद्राच्या निर्मितीचे रहस्य उलगडू शकते. चांद्रयान-१’ या मोहिमेतून चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे मिळाले होते. चंद्राच्या विविध भागांमध्ये, तसेच जमिनीच्या आणि मातीच्या विविध स्तरांमध्ये पाण्याचे वितरण कसे आहे, याची सखोल माहिती जमा करणे आवश्यक आहे. चंद्रावरील पाण्याचा उगम शोधण्यासाठी त्याच्या जमिनीचा, तसेच अत्यंत विरळ असणार्‍या वातावरणाचा अभ्यास आवश्यक आहे.\nब्रह्मांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल\nसोमवारच्या प्रक्षेपणातून भारताच्या दुसर्‍या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला असून, आता ‘चांद्रयान-२’ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे आव्हान ‘इस्रो’समोर असणार आहे. यासाठी इस्त्रोचे प्रमुख के. सिवान ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतीलच अशी खात्री १२५ कोटी भारतीयांना आहे. या मोहिमेकडे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. एकेकाळी सायकल व बैलगाड्यांवर उपग्रहांची वाहतूक करणार्‍या भारताने अल्पवधीतच ब्रह्मांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल करणे कौतुकास्पद आहे. काही टन वजन असणारे उपग्रह आपण अंतरिक्षात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रक्षेपित करू शकतो किंवा मंगळ, चंद्र, शुक्र अशा ग्रहांवर ते पाठवण्याची क्षमता आपण प्राप्त केली. आता याचा पुढचा टप्पा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली आहे. देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी २०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली आहे. आता भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला इस्रो अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. भविष्यात हे शक्य झाल्यास भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासाठी हे एक मोठे यश असणार आहे. कारण राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक असले तरी ते ‘सोयूझ’ या रशियन अंतराळ यानातून गेले होते. अंतराळात माणसाला पाठविण्याचे तंत्र आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया व चीन या तीनच देशांकडे आहे. भारतही लवकरच त्यांच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावेल, अशी खात्री इस्रोच्या आजपर्यंतच्या कामगिरीवरून वाटते. हा सोनियाचा दिवस लवकच यावो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘��रकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-28T21:37:04Z", "digest": "sha1:CDFFQHH5WW7CDDAULU7BH3B5BWOPU55V", "length": 23882, "nlines": 135, "source_domain": "pratikmukane.com", "title": "वील यू बी माय व्हॅलेंटाईन.. – Pratik Mukane", "raw_content": "\nवील यू बी माय व्हॅलेंटाईन..\nवर्षातील प्रत्येक दिवस हा सारखाच असतो. पण प्रत्येक वर्षातील ‘तो’ एक दिवस खूप खास असतो. ज्या प्रमाणे ‘चतक’ हा पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघत असतो, तितक्याच आतुरतेने तरूण वर्ग ‘त्या’ दिवसाची वाट बघत असतो. अर्थात तो दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’.\nएका हातात ग्रिटिंग कार्ड आणि गिफ्ट तर दुस-या हातात फुलांचा गुच्छा घेऊन – एकमेकांना आवडणारे मुलं-मुली त्या दिवशी एकत्र भेटतात, हृदयाची धाकधूक वाढत असते, आनंद देखील वाटत असतो आणि भीती सुध्दा- तितक्यात दोघांपैकी कोणीतरी एकजण मोठ्या हिंमतीने म्हणतं – डिअर, मला तुला काहितरी सांगायचे आहे… ‘आय लव्ह यू- वील यू बी माय वॅलेंटाईन’ आणि तिथूनच सुरूवात होते ती एका गोड नात्याला.\nएकोणिसाव्या शतकापर्यंत ‘वॅलेन्टाईन डे’चे महत्त्व हे केवळ ‘रोमॅंटिक’ जोडप्यांपूर्तीच मर्यादित होते. प्रेमी युगल तो दिवस आपल्या जोडीदारास प्रेम पत्र, कविता किंवा भेट वस्तू देऊन साजरा करायचे. मात्र, विसाव्या षतकात ‘वॅलेन्टाईन डे’ ने अन्नय साधारण महत्त्व प्राप्त केले, आणि ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला प्रफुल्लित केले, त्या सर्वांच्या प्रति असलेली प्रेम-भावना व्यक्त करून हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.\n‘वॅलेन्टाईन डे’ हा केवळ प्रेमी युगलांचा दिवस राहिला नसून तो एका ‘गोड नाते-संबंध’ साजरा करण्याचा सण झाला आहे. पूर्वी केवळ प्रियकर आणि प्रेमिका एकमेकांना ‘वॅले��्टाईन डे’च्या शुभेच्छा द्यायचे. मात्र आज, मित्र, मैत्रिणी, पालक, भाऊ-बहिण, शिक्षक किंबहुना, ज्याकोणी व्यक्ती आपल्यासाठी विशेष आहेत, त्या सर्वांसोबत हा दिवस साजरा केला जात आहे.\nप्रेम हे केवाही आणि कोणत्याही स्वरूपात व्यक्त केले जावू शकते. त्यासाठी एखादा विशिष्ट दिवस असला पाहिजे असे काही नाही. परंतु इतर दिवसांच्या तुलनेत ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचे आणि ते स्विकारण्याचे महत्त्व हे आजच्या पिढीसाठी खूप वेगळे आहे.\nसुंदर हस्ताक्षराने बांधली त्यांच्या आयुष्याची गाठ\nते दोघेही शेजारी होते. मात्र, ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्यावेळेस सागर हा थ्रिडी फिल्म अ‍ॅनिमेशनमध्ये डिप्लोमा करत होता. तर रोशनी नोकरी करत होती. प्रत्येकाच्या मनात आपल्या आयुष्यातील भावी जोडीदाराबाबत काहीना काही कल्पना असतात. तशाच काही कल्पना रोशनीच्या मनात देखील होत्या. रोशनीला आपला जोडीदार हा उंच, धिप्पाड असा मुलगा हवा होता. परंतु सागर अगदी त्या विरूध्द शरीरयष्टीचा होता. तर सागरला सोज्वळ आणि साधी मुलीगी हवी होती. पण रोशनी अगदी त्या विरूद्ध स्वभावाची आणि बिनधास्त होती. दरम्यानच्या काळात, सागरच्या वडिलांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे त्यांनी आपल्या घरातील सामान त्याच कॉलनीतील दुस-या कॉटर्समधील मोठय़ा घरात हालविण्यास सुरूवात केली होती. पण सागरने काही महत्त्वाचे पेपर्स रोशनीच्या घरात ठेवले होते.अचानक रोशनीने ते पेपर्स बघितले आणि तिने तिच्या आईला विचारलं हे हस्ताक्षर कोणाचे आहे ते सागरचे आहे हे तिला कळाले तेव्हा ती अचंबित झाली. त्यानंतर रोशनीनेच पुढाकार घेऊन त्याच्याची संवाद साधला व त्यानंतर त्यांचा एकमेकांशी घरोबा वाढला. त्यांची तीन वर्षाची मैत्री प्रेमात कधी बदलली हे त्यांना कळालेच नाही. ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.\nविशेष म्हणजे त्यांनी एक एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही. त्या दोघांची परिस्थिती काहीशी ‘बातो बातो मै’ या हिंदी चित्रपटातील ‘ना बोले तुम ना मैने कुछ कहा, मगर ना जाने एैसा क्यू लगा, की धूप मे खिला चांद दिन मे रात हो गई, की प्यार के बिना कहे सुनी ही बात हो गई’, अशी झाली होती. मात्र, त्यांनी ‘व्हॅलेंटाईन’ डे कधी साजरा केला नाही. केवळ ‘व्हॅलेंटाईन’ आहे म्हणून आपल्या जोडीदाराला महत्त्व द्यायचे व इतर दिवशी प्रेमाला विषेश महत्त्व न देणे हे चुकीचे असून प्रेमात प्रत्येक क्षण हा ‘व्हॅलेंटाईन’ असतो अशा मताची रोशनी आहे. सागर हा बौध्द आणि रोशनी हिंदू असल्यामुळे सुरूवातीला त्यांच्या विवाहाला घरच्यांचा थोडा आक्षेप होता. मात्र, रोशनीच्या घरातल्यांना सांगर आवडत असल्यामुळे त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली व मोठय़ा थाटा-माठात १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचा विवाह झाला.\n– रोशनी पवार (पालकर) आणि सागर पवार, सायन, मुंबई\nबघता-बघता दोघेही पडले एकमेकांच्या प्रेमात\nते दोघेही एकाच महाविद्यालयात आणि एकाच वर्गात शिकत होते. त्यांची चांगली मैत्री झाली होती. तिचं दिसण, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य त्याला खूप भावले. तिलाही तो आवडत होता. बघता-बघता ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि कधी प्रेमात पडले हे त्यांनाच कळाले नाही. स्वप्निल आणि सोनल यांनी एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही, मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच, म्हणजे १४ फेब्रुवारी २००३ रोजी त्या दोघांनी रिलेशनशिप मध्ये अडकण्याचे ठरवले. विशेष म्हणजे, स्वप्निल त्यावेळेस जोषी-बेडेकर महाविद्यालयातला असा एकमेव विद्यार्थी होता ज्याची ‘लव्ह स्टोरी’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून ते प्रिंसिपलपर्यंत सगळयांना माहीत होती. महाविद्यालयातील स्टुडंट काउन्सिल व एनएसएसमध्ये स्वप्निल सक्रिय असल्यामुळे त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जेव्हा-केव्हा वेळ मिळायचा, तेव्हा ते महाविद्यालयाच्या कॅंम्पसमधील शेडमध्ये भेटायचे व करिअर, शिक्षण आणि भविष्याबाबत चर्चा कराचे.\nस्वप्निल आणि सोनले हे ‘व्हॅलेंटाईन डे’ जरी साजरा करत नसले, तरी ते १४ फेब्रुवारी हा दिवस वेगळय़ा अर्थाने साजरा करतात, कारण ११ वर्षापूर्वी याच दिवशी ते खऱ्या अर्थाने एकमेकांच्या आयुष्यात आले होते. जशी वर्षे सरत गेली तसे त्यांचे नाते देखील घट्ट होत गेले.\nस्वप्निल आणि सोनल या दोघांचेही पालक समंजस असल्यामुळे, अंतरजातीय विवाहाला त्यांनी कधीच विरोध केला नाही. त्यामुळे २००३ सालापासून रिलेशनशिपमध्ये असलेले स्वप्निल आणि सोनल हे १ जानेवारी २०११ रोजी विवाहबध्द झाले. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाअगोदर १४ फब्रुवारीला ते दोघेही एकमेकांना गुलाबाची फुले, चॉकले���्स द्यायचे. ठाण्यातील कचराळी परिसरात फेरफटका मारून संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचे. मात्र, या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ स्वप्निल आणि सोनल या दोघांसाठी खास असणार आहे, स्वप्निल आणि सोनल हे दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ज्या जोषी-बेडेकर महाविद्यालयात त्याने पाच वर्षे घालवली, त्याच महाविद्यालयात तो नोकरी करत आहे. गेल्या अकारा वर्षापासून एकमेकांसोबत असलेल्या या जोडीसाठी प्रेम म्हणजे जीवन आहे.\n– स्वप्निल मयेकर आणि सोनल मयेकर(मोरे), ठाणे\n‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’\nकनिष्ठ महाविद्यालयात ते दोघेही वाणिज्य शाखेत एकत्र शिकत होते. कॉलेजमध्ये असताना एका म्युचल फ्रेंडमुळे त्या दोघांची ओळख झाली. सौरभने जेव्हा पहिल्यांदा श्वेताला पाहिल्या, त्याचवेळी तो तिच्या प्रेमात पडला. ओळख झाल्याच्या काही दिवसातच सौरभने तिला प्रपोज केल आणि श्वेताने त्याच्या प्रपोजलला दुजोरा दिला. त्यानंतर ते महाविद्यालयात भेटायचे व मुंबईत विविध ठिकाणी फिरायला जायचे. मात्र, गेल्या पाचवर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या सौरभ आणि श्वेताने आजपर्यंत ‘व्हॅलेन्टाईन डे’ कधीच साजरा केला नाही. जर आपण ऐकमेकांवर प्रेम करतो तर वर्षातील एकच दिवस ‘व्हॅलेन्टाईन डे’ म्हणून का साजरा करायचा आयुष्यातील प्रत्येक दिवस हा व्हॅलेन्टाईन डे सारखाच असला पहिजे अशा मताचे ते दोघेही आहेत. अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असलेले सौरभ आणि श्वेता या दोघांनाही त्यांच्या घरच्यांनी सहकार्य केल्यामुळे ते नुकतेच विवाहबध्द झाले आहेत. आपल्या जोडीदाराने आपल्याला काहीही न सांगता ऐकमेकांच्या मनातील गोष्ट ओळखणे म्हणजेच प्रेम असल्याचे दोघांनाही वाटते. विवाहनंतर सौरभ आणि श्वेता यांना त्याचे वैवाहिक जीवन म्हणजे अविश्वश्निय स्वप्न साकार झाल्या सारखेच वाटत आहे. सौरभ आणि श्वेता हे दोघेही महाराष्ट्रिया कुटुंबातील आहेत. सौरभने हॉटेल मॅनेजमेंट केले असून त्याचा स्वतःचा ट्रॅव्हल-ट्यूरिझम व कॅटरिंगचा व्यावसाय आहे. तर श्वेताला एका खाजगी क्लासेसमध्ये काम करत आहे. या दोघांनीही त्यांच्या नवीन आयुष्याला सुरूवात केली असून येणारा काळ अधिकच सुखदायी असेल अशी आशा सौरभ आणि श्वेता करत आहेत.\nआमच्यासाठी ‘वॅलेन्टाईन डे’ म्हणजे..\n‘वॅलेन्टाईन डे’ साजरा करणे ही संकल्पना मला कधी भावली नाही. तुम्ही जर एखाद्या मुला-मुलीवर प्रेम करत असाल आणि तुमचे नाते-संबंध सुरळीत सुरू असेल, तर भेटवस्तू दिल्याने किंवा सोबत राहिल्याने प्रेम व्यक्त होत नाही. प्रेम हे अनुभवायचे असते आणि ते आयुश्यभर जोपासायचे असते.\n– अपूर्वा तुपदळे, ठाणे\nया आधी ‘व्हॅलेनटाईन डे’ मी विषेश असा साजरा केलेला नाही. पण यावर्शीचा ‘व्हॅलेनटाईन डे’ माझयासाठी विषेश आहे. एकतर त्या दिवषी माझा भाऊ विवाहबध्द होत आहे. आणि दुसरे म्हणजे, मला संपूर्ण दिवस माझया आवडत्या व्यक्तीसोबत घालवण्याची संधी मिळणार आहे. त्या दिवषी काय करासचे, तो कसा साजरा कराचा, हे मी ठरवले असून त्याबाबत मी उत्साही आहे.\n– प्रांजली गलगली, मुंबई\nप्रेम विवाह आणि घटस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/29/", "date_download": "2020-09-28T22:10:48Z", "digest": "sha1:XJLKHSGC233PKWJEVPZGIOKU5NPTPBEA", "length": 6239, "nlines": 106, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 29, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nओळख उमेदवाराची महेश कुगजी- बेळगाव दक्षिण जनता दल( एस )\nयोगदान १. बेळगावच्या जिल्हा हॉस्पिटल मध्ये डायलिसिस मशीन बसवली जावी या मागणीसाठी आंदोलन केले. यामुळे ही मशीन बसवली जाऊन गोर गरीब जनतेची मदत झाली. २. तुरमुरी कचरा डेपो मुळे तुरमुरी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारले, यामुळे...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंद���बस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-enjoy-a-visit-to-ewtn-in-birmingham-alabama/", "date_download": "2020-09-28T22:39:41Z", "digest": "sha1:TWE4RGCCY4RHKW37JVJD77PVNAQCJAN4", "length": 11021, "nlines": 26, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "बर्मिंघॅम, अलाबामा येथे ईडब्ल्यूटीएनच्या भेटीचा आनंद कसा घ्यावा | kingsxipunjab.com", "raw_content": "\nबर्मिंघॅम, अलाबामा येथे ईडब्ल्यूटीएनच्या भेटीचा आनंद कसा घ्यावा\nईडब्ल्यूटीएन म्हणजे इंटरनल वर्ड टेलिव्हिजन नेटवर्क. हे अलाबामामधील बर्मिंघॅममध्ये स्थित कॅथोलिक टीव्ही चॅनेल आहे. तेथे येणा People्या लोकांना तीर्थ म्हणतात. तेथील यात्रेकरूचा आनंद कसा घ्यावा ते पहा.\nबर्मिंघॅम सहलीची योजना करा. काही लॉजिंग, विमानाची तिकिटे वगैरे मिळवा (चरण 2 मध्ये अनेक हॉटेलचा उल्लेख खाली दिलेला असेल) जर आपण बर्मिंघॅम भागात रहात असाल तर हे वगळा.\nईडब्ल्यूटीएनच्या तीर्थक्षेत्राशी संपर्क साधा. येथे फोन नंबर पोस्ट केला जाऊ शकत नाही, आपल्या ब्राउझरवर पत्ता कॉपी आणि पेस्ट करा - www.ewtn.com/pilgrimage/index.asp वेबसाइट आपल्याला विभागासाठी फोन नंबर देईल. तीर्थयात्रे होण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल.\nतेथे क्रियाकलापांची माहिती देण्यासाठी वेबसाइट पहा, क्रियाकलापांची काही माहिती येथे देखील पोस्ट केली जाऊ शकते. खाली देखील वाचा.\nईडब्ल्यूटीएन येथे आपण करू शकता अशा काही गोष्टी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सकाळी :00:०० वाजता दूरदर्शनवर वस्तुमान आहे. आणखी एक वस्तुमान दुपारी 12: 00 वाजता आहे. दोघेही सुमारे एक तास टिकतात. (सोमवार ते शुक्रवार)\nFriars सह, आपण त्यांच्याबरोबर पवित्र मालाची प्रार्थना सकाळी 8:05 वाजता करू शकता. (सोमवार ते शुक्रवार)\nजर तुम्ही काही पापे केली असतील तर ती पुन्हा करु नका. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी 11:00 वाजता कबुलीजबाब असतात.\nतेथे आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे टीव्हीवरील ईडब्ल्यूटीएनच्या थेट कार्यक्रमात हजेरी लावणे. प्रेक्षकांमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षण. आरक्षण देण्यासाठी आणि शोची तिकिटे मिळविण्यासाठी तीर्थ विभागाशी संपर्क साधा. आपण येणार्या तारखा त्यांना सांगाव्या लागतील. (मंगळवार ते गुरुवार)\nकोणतीही भौतिक तिकिटे नाहीत, आपण आसन सूचीवर असाल. वेबसाइटनुसार कोणतेही शुल्क / शुल्क नाही. small \"स्मॉल यूआरएल\": \"https: \\ / \\ / www.wikihow.com \\ / प्रतिमा \\ / थंब \\ / डी \\ / डी 0 \\ / बर्मिंगहॅम% 2 सी-अलाबामा-चरण-भेट-भेट द्या -7Bullet1.jpg \\ /v4-459px- Enjoy-a- भेट द्या- NEWTN-in-Birmingham%2C- अलाबामा-Step-7Bullet1.jpg \",\" बिगउर्ल \":\" \\ / प्रतिमा \\ / अंगठा \\ / डी \\ /d0\\/Enjoy-a- भेट द्या- NEWTN-in- बर्मिंघम १०२ सी- अलाबामा-Step-7Bullet1.jpg\\/aid2135242-v4-728px- एंजॉय- अ- भेट द्या- NEWTN-in- बर्मिंघम १०२ सी -अलाबामा-चरण -7 बुलेट 1.jpg \",\" स्मॉलविड्थ \": 460,\" स्मॉलहाइट \": 334,\" बिगविड्थ \":\" 728 \",\" बिगहाइट \":\" 529 \",\" परवाना \":\" परवाना: क्रिएटिव्ह कॉमन्स . n <\\ / p> \\ n <\\ / p> <\\ / div> \"}\nमी आशा करतो की प्रभूकडून मला एक जोरदार कॉल येत आहे आणि मी अशी प्रार्थना करीत आहे की मी तिथे प्रार्थना करतो. मला खात्री आहे की काही मार्गदर्शन आणि स्वीकृती आणि ख्रिश्चन करुणा वापरा.\nआपली तळमळ विश्रांती घ्या. आमचा देव दयाळू देव आहे. तो प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि बायबलमध्ये मार्गदर्शन करतो. बायबलमधील पुस्तकांविषयी काय अभ्यास करा. संपूर्ण अध्याय वाचा, फक्त एक श्लोक नाही. हे श्लोक समजण्यास मदत करेल. जोपर्यंत आपण देवाचे अनुसरण करता तोपर्यंत आपल्याकडे आवश्यक सर्वकाही आहे. फक्त हे जाणून घ्या की जगात अशी काही लोक आहेत जी आपली काळजी घेतात, परंतु त्यांना कधीही भेटण्याची संधी आपल्याला मिळणार नाही. लोकांवर आपला विश्वास ठेवणे ही एक गोष्ट आहे आणि देवावर विश्वास ठेवणे ही प्रत्येक गोष्ट आहे. आपण आनंदी व्हाल.\nमोटेल पाळीव प्राणी अनुकूल आहेत का\nत्यातील बहुतेक दुर्दैवाने नाही. आपल्यास पाळीव प्राण्यांना अनुमती देणारी एखादी वस्तू शोधण्यासाठी आपणास सुमारे शोधत काहीतरी करावे लागेल.\nदररोजच्या वस्तुमानात उपस्थित राहण्यासाठी मला आरक्षित करणे आवश्यक आहे काय\nसमूह किंवा व्यक्तींसह तीर्थक्षेत्राचे नियोजन करण्यामध्ये फरक असेल. गट तीर्थयात्रे 10 किंवा अधिक प्रौढ किंवा किशोरवयीन मुले आहेत. व्यक्ती लहान गट किंवा फक्त एक व्यक्ती आहेत.\nईडब्ल्यूटीएन जवळील काही हॉटेल शटल सेवा देतात.\nईडब्ल्यूटीएनच्या मालकीच्या दुसर्‍या जागेस श्रीइन ऑफ द मोस्ट ब्लेक्ड सॅक्रॅमेंट असे म्हणतात. हे एका तासाच्या उत्तरेस स्थित आहे. अनेक यात्रेकरू तिथेही येतात. वेबसाइट आपल्याला त्या मंदिराबद्दल माहिती देऊ शकेल, तेथे आपण करू शकणार्‍या क्रियांसहित.\nवेबसाइटवर नमूद केलेले लॉजिंग स्वस्त आहे. किंमती साधारणत: प्रति रात्र $ 75 ते 100 डॉलर पर्यंत असतात. वेबसाइटवर नमूद केलेल्या किंमती / सवलती मिळविण्यासाठी आपण हॉटेलमध्ये आरक्षण कारकुनाला ईडब्ल्यूटीएन आहात.\nतीर्थक्षेत्राशी संपर्क साधल्याशिवाय आपण ईडब्ल्यूटीएन यात्रेकरू होऊ शकत नाही.\nमोठ्या संख्येने यात्रेकरूंना भेट देण्यासाठी येण्यामुळे, ईडब्ल्यूटीएन अतिरिक्त सेवांसाठी विनंत्या पूर्ण करू शकत नाही.\nआपण ई आर डब्ल्यूटीएन लाइव्ह शोमध्ये आरक्षणाशिवाय आणि आपण येत असताना डिपार्टमेंटला सांगताच उपस्थित राहू शकत नाही.\nआपण लाइव्ह शोमध्ये येत असल्यास, शोसाठी जागा जलद भरण्याच्या प्रवृत्तीने आधीपासूनच बुक करा.\nश्रीनाथ किंवा ईडब्ल्यूटीएनच्या कारणास्तव कोणत्याही अन्न सेवा नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2020-09-28T23:18:21Z", "digest": "sha1:C6KPPUGV762YOQMR4VZDJHDMHBLB3KGE", "length": 9213, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानवी भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमानवी भूगोलमधील अभ्यासाचे प्राथमिक क्षेत्र खालीलपैकी मुख्य क्षेत्रांवर केंद्रित होते.\nस��ंस्कृतिक भूगोल हा सांस्कृतिक उत्पादने आणि मानदंडांचा अभ्यास आहे - त्यांचे स्थान आणि ठिकाणे यांच्यातील फरक, तसेच त्यांचे संबंध. हे मार्ग, भाषा, धर्म, अर्थव्यवस्था, सरकार आणि अन्य सांस्कृतिक घटनांचे वर्णन आणि विश्लेषणावर लक्ष केंद्रित करते आणि एका स्थानापर्यंत दुसऱ्यापासून वेगळे किंवा सतत राहते\nमानवी भौगोलिक भूगोलची शाखा म्हणजे लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी संवाद साधून त्यांच्याशी आणि त्यांची जागा आणि स्थानासह त्यांचे अभ्यास करून त्यांचा अभ्यास करणारी भौगोलिक माहिती.मानव भूगोल सामाजिक परस्पर संबंधांच्या नमुन्यांची तसेच स्थानिक पातळीवर परस्पर निर्भरता आणि पृथ्वीवरील वातावरणावर कसा प्रभाव पाडते किंवा त्यास प्रभावित करते हे पाहते.एक बौद्धिक शिस्त म्हणून भौगोलिक भौगोलिक भूगोल आणि मानव भूगोल उप-क्षेत्रांत विभागले गेले आहे, नंतर उत्क्रांती गुणात्मक आणि परिमाणात्मक संशोधन पद्धती वापरून मानवी क्रियाकलापांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते.\nव्याख्या : लोक, स्थान आणि पर्यावरण यांच्यातील अंतर्गत संबंधांच्या अभ्यासाचे आणि हे स्थान वेगवेगळ्या आणि स्थानांदरम्यान वेगवेगळे आणि स्थानिकरित्या वेगवेगळे असतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/mla-babanrao-shinde-inspected-vitthal-ganga-farmers-company-340949", "date_download": "2020-09-28T22:21:05Z", "digest": "sha1:RWAQ7QHQLEICOZT62L34W3GKQCPN4P6H", "length": 16265, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "आमदार बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलभाऊंचा शेतकरी सेवेचा वारसा जपा | eSakal", "raw_content": "\nआमदार बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलभाऊंचा शेतकरी सेवेचा वारसा जपा\nश्री. शिंदे पुढे म्हणाले, कृषिमाल निर्यात सुविधा व शेतकऱ्यांना उच्चतम प्रतीच्या व योग्य मू��्यांच्या निविष्ठा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान जरी जगामध्ये उपलब्ध होत असले तरी त्याचा वापर हा शेतकरी कल्याणासाठीच झाला पाहिजे. कृषिमाल निर्यात हा शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय कळीचा मुद्दा असून, या निर्यातीचा थेट परिणाम शेतमालाच्या स्थानिक बाजारपेठेवर होताना आपल्याला दिसतो.\nकुर्डू (ता. सोलापूर) : देशामधीलच नव्हे तर जगातील उत्तमोत्तम शेतमाल निर्यात कंपनीच्या कामांप्रमाणे विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीने अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. कै. विठ्ठलभाऊंचा शेतकरी सेवेचा वारसा विठ्ठलगंगा फार्मर्स कंपनीने जपावा, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी कंपनीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना केले.\nहेही वाचा : धक्कादायक अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन बालकांना मातेने दिले दुसऱ्यांच्या ताब्यात\nया वेळी आमदार शिंदे यांनी निमगाव टें, दहिवलीमध्ये माढा तालुक्‍यातील पहिल्या अत्याधुनिक पॅक हाउस, कूलिंग, कोल्ड स्टोअरेजच्या कामांची सविस्तर माहिती घेतली व मार्गदर्शक सूचनाही केल्या. या वेळी विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य प्रवर्तक धनराज शिंदे, निमगाव टें चे सरपंच रवींद्र शिदे, महेश डोके, राहुल वरपे, विलास देशमुख, आनंद पानबुडे, तोहित सय्यद, अमर शहा, महेश मारकड, सुजित भोसले, बापू शिंदे, नितीन मराठे आदी उपस्थित होते.\nहेही वाचा : ब्रेकिंग जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप माने यांचे नाव निश्‍चित\nश्री. शिंदे पुढे म्हणाले, कृषिमाल निर्यात सुविधा व शेतकऱ्यांना उच्चतम प्रतीच्या व योग्य मूल्यांच्या निविष्ठा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान जरी जगामध्ये उपलब्ध होत असले तरी त्याचा वापर हा शेतकरी कल्याणासाठीच झाला पाहिजे. कृषिमाल निर्यात हा शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय कळीचा मुद्दा असून, या निर्यातीचा थेट परिणाम शेतमालाच्या स्थानिक बाजारपेठेवर होताना आपल्याला दिसतो. यामध्ये शीतसाखळी कायम ठेवून दीर्घ मुदतीत व आखाती देशांमध्ये तसेच जगातील इतर सर्व शक्‍य त्या प्रांतांमध्ये शेतमाल विक्रीची व्यवस्था करताना सर्व प्रकारची दक्षता आणि सजगता ठेवणे गरजेचे आहे. विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीला त्यांच्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये सर्वतोपरी ���हकार्य करू. पन्नास वर्षांपासून सामाजिक आणि शेतकरी सेवेचा वसा कै. विठ्ठलभाऊंच्या कुटुंबाने जपलेला असून, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सेवेला आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे.\nया वेळी कृषी तज्ज्ञ युवराज शिंदे यांनी कंपनीच्या कामाची सविस्तर माहिती दिली.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जा��न कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/300-corona-possitive-13-days-sangli-district-321064", "date_download": "2020-09-28T21:25:42Z", "digest": "sha1:G2W5QUODOBKT7PBSCY2XA3ZI4INGMKGB", "length": 15648, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगली जिल्ह्यात तेरा दिवसांत 300 जणांना कोरोना | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात तेरा दिवसांत 300 जणांना कोरोना\nजिल्ह्यात 30 जून रोजी एकूण कोरोना बाधितांची संख्या 384 इतकी होती. ती 13 जुलैच्या रात्री 681 इतकी झाली. तब्बल 297 रुग्णांची भर पडली आणि मध्यरात्री आणखी रुग्णांची संख्या वाढून हा आखडा 300 पार गेला आहे.\nसांगली ः पावसाळा सुरु झाला, मुंबई-पुण्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली, अनलॉक सुरु झाल्यानंतर बाजारपेठांत गर्दी वाढली आणि या साऱ्याचा थेट परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या 13 दिवसांत म्हणजे जुलै महिन्याच्या प्रारंभापासून तब्बल 300 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिका क्षेत्रात 97 नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूरच्या तुलनेत हा वेग कमी आहे, मात्र जिल्ह्याच्या उरात धडकी भरवणाराच आहे.\nजिल्ह्यात 30 जून रोजी एकूण कोरोना बाधितांची संख्या 384 इतकी होती. ती 13 जुलैच्या रात्री 681 इतकी झाली. तब्बल 297 रुग्णांची भर पडली आणि मध्यरात्री आणखी रुग्णांची संख्या वाढून हा आखडा 300 पार गेला आहे. त्यात आटपाडी तालुक्‍यातील 59, जत तालुक्‍यातील 94, कडेगाव तालुक्‍यातील 31, कवठेमहांकाळ तालुक्‍यात 22, खानापुरातील 27, मिरज तालुक्‍यातील 42, पलूसमधील 55, शिराळा 139, तासगाव 25, वाळवा 69 तर महापालिका क्षेत्रात तब्बल 118 रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. शिराळा तालुक्‍यातील मणदूर हे पहिले मोठे हॉटस्पॉट म्हणून चर्चेत आले आणि त्यानंतर जत तालुक्‍यातील बिळूर या गावात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. पाठोपाठ पलूस तालुक्‍यातली दुधोंडी येथील रुग्णसंख्येत मोठी भर पडली. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 19 आहे. ती 30 जून रोजी 12 होती. 13 दिवसांत सातजणांचा मृत्यू झाला. हे सर्व 50 वर्षाहून अधिक वयाचे रुग्ण आहेत.\nया स्थितीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असा सूचक इशारा दिला आहे. जिल्ह्यात कोरोना वाढण्यामागे मुंबई कनेक्‍शन मोठे आहे. काही ठिकाणी जेवनावळींनी घात केला आहे. बाजारपेठेत श���स्त दुरापास्त झाली आहे. येथे मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना लोक दिसत नाहीत. त्याबाबत सक्तीचे धोरण राबवण्याची आणि दंडात्मक कारवाईची वेळ पोलिसांवर आली. आता त्यातून धडा घेतला तर ठीक, अन्यथा अन्य शहरांप्रमाणे सांगलीत कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढण्याची भिती आहे.\nजिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला 23 मार्च रोजी. त्यानंतर 99 दिवसांत 384 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. या वेगाची सरासरी दररोज 4 रुग्ण इतकी होती. 30 जूननंतर तीच सरासरी दिवसाला 22 इतकी आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्रा���ब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/refutations/bizarre-idea-about-hindu-gods", "date_download": "2020-09-28T22:08:58Z", "digest": "sha1:CCQMCKS2C467AKGVDGOUN2FTKYV753QB", "length": 33378, "nlines": 228, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "म्हणे, हिंदु धर्म हा देवांविषयी विचित्र कल्पना असलेला रानटी धर्म ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > अयोग्य विचारांचे खंडण > म्हणे, हिंदु धर्म हा देवांविषयी विचित्र कल्पना असलेला रानटी धर्म \nम्हणे, हिंदु धर्म हा देवांविषयी विचित्र कल्पना असलेला रानटी धर्म \nटीका : ‘हिंदु हा रानटी आणि मागासलेला धर्म आहे. या धर्मात बैल, कासव, साप, झाडे आणि दगडधोेंडे यांचीही पूजा करतात.’ – धर्मांतरणाला प्रवृत्त करणारे खिस्ती\n१. हिंदु धर्म मागासलेला किंवा रानटी नसून सहस्रावधी वर्षांपासून विश्वात अग्रेसर असल्याने पाश्चात्त्यांनीही त्याचे महत्त्व जाणलेले असणे\n१ अ. विश्वातील अन्य खंडांतील लोक रानटी अवस्थेतील जीवन जगत असतांना भारतात अत्यंत प्रगत आणि उच्च ज्ञान देणारी विद्यापिठे अस्तित्वात असणे : ‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील काही विद्यापिठे बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकवून होती. त्यातून उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन सहस्रो विद्यार्थी बाहेर पडत होते. अलीकडे ‘ऑक्स्फर्ड’ आणि ‘केंब्रिज’ आदी पाश्चिमात्त्य विद्यापिठांची नावे आपण ऐकतो. तेथील शिक्षणाची उच्च पातळी, त्यांचे अनुशासन आणि त्यांची प्रदीर्घ परंपरा याविषयींचे ज्ञान वाचून आपल्याला कौतुक वाटते; पण आपल्याही देशात एके काळी या पाश्चात्त्य विद्यापिठांपेक्षा पुढारलेली, उच्च ज्ञान देणारी विद्यापिठे होती. ज्या वेळेला विश्वातील अन्य खंडांतील अन्य पंथीय रानटी आणि मागासलेल्या अवस्थेतील जीवन जगत होते, त्या वेळी भरत खंडात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती. या विद्यापिठांची महती भारतात येणाऱ्या पाश्चात्त्य प्रवाशांनीही वर्णिलेली आहे.\nअसे असतांना ‘हिंदु धर्म रानटी आणि मागासलेला आहे’, असे म्हणणे अत्यंत अयोग्य आहे. आजही भारताच्या उज्ज्वल संस्कृतीचे अनुकरण पाश्चात्त्य करत आहेत, हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होते.\n१ अ १. सद्यस्थितीत जॉर्जटाऊन या खिस्ती विद्यापिठात हिंदु धर्माचे शिक्षण दिले जाणे : अमेरिकेतील प्रतिष्ठित खिस्ती शिक्षणसंस्था असलेल्या जॉर्जटाऊन विद्यापिठात वेदांचे शिक्षण दिले जात आहे. ‘या विद्यापिठात हिंदु धर्मातील चालीरिती, आजचा हिंदु धर्म, वेद, उपनिषदे, साधू, गुरु, योगी, सण-उत्सव, व्रते, पूजाविधी, भक्तीगीते, तीर्थक्षेत्रे इत्यादी विषयांवर शिक्षण दिले जाते. जॉर्जटाऊन विद्यापिठाने हिंदु धर्माविषयी अवलंबलेला मार्ग हे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे’, असे अमेरिकेतील हिंदू नेते श्री. राजन झेद यांनी नेवाडा येथून प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.\n१ अ २. विदेशांत हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांविषयी वाढते आकर्षण : पाश्चात्त्य कुप्रथांचा उदोउदो करणारी भारतातील सध्याची युवा पिढी विदेशांत लोकप्रिय ठरत असलेल्या हिंदु संस्कृतीकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. विदेशांत अनुभवावयास येत असलेली हिंदु संस्कृतीविषयीची ही वस्तुस्थिती फारच बोलकी आहे. त्यातील निवडक उदाहरणे पुढे देत आहे.\nअ. अमेरिकेच्या सिनेटचा (संसदेचा) आरंभ वेदमंत्रांनी केला जातो.\nआ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्यासमवेत नेहमी हनुमानाची प्रतिमा ठेवतात.\nइ. ‘हॉलिवूड’ची प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हिंदु संस्कृतीकडे आकर्षित झाली असून तिने हिंदु धर्म स्वीकारला आहे.\nई. अनेक देशांत संस्कृत भाषेवर संशोधन चालू असून त��� सर्वांत सोपी संगणकीय भाषा असल्याचेही संशोधकांनी सांगितले आहे.\nउ. विदेशात संस्कृत भाषा शिकणाऱ्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.\nऊ. विदेशातील प्रार्थनास्थळे (चर्च) ओस पडत असून ती हिंदू मंदिरांच्या कह्यात दिली जात आहेत.\nए. अनेक पाश्चात्त्य लोेक हिंदु संस्कृतीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत.\n१ अ ३. अमेरिकेतील एका शिक्षणसंस्थेच्या अभ्यासक्रमात हिंदु देवतांची माहिती समाविष्ट केली जाणे : अमेरिकेत शिकागो येथे खिस्ताब्द १८७९ मध्ये स्थापन झालेल्या ‘आर्ट इन्स्टिट्यूट’ या शिक्षणसंस्थेने बालवाडीपासून बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात श्री गणपति, शंकर, पार्वती आदी हिंदु देवतांचे गुणविशेष, त्यांच्या मुद्रा, नृत्य, वाहने, आयुधे, सृष्टीकार्याचे संचालन, मूर्तीशिल्पे इत्यादी माहिती समाविष्ट केली आहे.\n१ अ ४. वैदिक संस्कृतीने मांडलेले आध्यात्मिक सिद्धांत हे देशकालातीत आणि वौश्विक असणे : निखळ आध्यात्मिक सत्याचे अंतिम टोक म्हणता येईल, अशा हिंदूंच्या उच्च वैदिक परंपरा आणि संस्कृती आहे. आत्मा-परमात्मा यांच्या गूढ आध्यात्मिक ज्ञानाविषयी वैदिक संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांच्यामध्ये जशी सत्यता अन् खोली आढळते, तशी सहसा कुठेच आढळत नाही. वैदिक संस्कृतीने मांडलेले आध्यात्मिक सिद्धांत हे देशकालातीत असल्याने खऱ्या अर्थाने वौश्विक आहेत : निखळ आध्यात्मिक सत्याचे अंतिम टोक म्हणता येईल, अशा हिंदूंच्या उच्च वैदिक परंपरा आणि संस्कृती आहे. आत्मा-परमात्मा यांच्या गूढ आध्यात्मिक ज्ञानाविषयी वैदिक संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांच्यामध्ये जशी सत्यता अन् खोली आढळते, तशी सहसा कुठेच आढळत नाही. वैदिक संस्कृतीने मांडलेले आध्यात्मिक सिद्धांत हे देशकालातीत असल्याने खऱ्या अर्थाने वौश्विक आहेत ’ – स्टिफन नॅप, अमेरिका (लेखक) (संदर्भ ग्रंथ : ‘क्राइम्स अगेन्स्ट इंडिया अ‍ॅन्ड द नीड टू प्रोटेक्ट इट्स अॉन्शियंट वेदिक ट्रॅडिशन’)’ (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, संस्कृतीरक्षण विशेषांक, १३ मे २०१२)\nया सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होते की, हिंदु धर्म मागासलेला किंवा रानटी नाही, तर तो सहस्रावधी वर्षांपूर्वीही विश्वात अग्रेसर होता आणि आजही त्याचे महत्त्व पाश्चात्त्यांना कळत असल्याने ते त्याचा अंगीकार करत आहेत. असे असतांना त्याला मागासलेला आणि रान���ी म्हणणे हे अज्ञानमूलक आहे.\n१ आ. प्राचीन भारतातील समृद्ध राज्यपद्धत : भारताची प्राचीन राज्यपद्धत त्या वेळी कशी समृद्ध होती, हे पुढील काही उदाहरणावरून स्पष्ट होते.\n१ आ १. संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करणाऱ्या पृथु राजाने सुशिक्षित ब्राह्मणांना अविकसित मनुष्यसमूहाकडे पाठवून त्यांना सुशिक्षित करणे आणि संपूर्ण समाजाचाच कायापालट घडवणे : ‘भागवतामध्ये पृथु राजाच्या संदर्भातील माहिती आहे. पृथु संपूर्ण समुद्रवलयांकित पृथ्वीचा राजा होतो. त्याने भूमीचा इतका उत्कर्ष केला की, त्याच्या नावावरूनच ‘पृथ्वी’ असे नाव पडले. त्याने यज्ञाद्वारे सर्व लोकांना जीवन समजावून दिले. गावांची पुनर्बांधणी करून ‘लहान, मोठी गावे कशी असावीत , ऋषीमान्य अशी स्वतंत्र शिक्षणव्यवस्था कशी असावी , ऋषीमान्य अशी स्वतंत्र शिक्षणव्यवस्था कशी असावी ’, यांविषयीचे सविस्तर नियोजन केले होते. अशिक्षित, असंस्कारी आणि अविकसित अशा माणसांच्या समूहाकडे सुशिक्षित ब्राह्मणांना पाठवून त्यांना सुशिक्षित केले. त्याने संपूर्ण समाजाचाच कायापालट केला. त्याने व्यक्ती परिवर्तनावर भर दिला. पृथू राजाच्या या अलौकिक कार्यामुळेच आज काही पाश्चात्त्य देश विकसित झाल्याप्रमाणे वाटतात.\nआजच्या शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात मूलभूत परिवर्तन होत नाही. पृथू राजाने तत्कालीन परिस्थितीत ऋषींच्या सान्निध्यातील शिक्षणाचा पुरस्कार केला. तो आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकालापर्यंत चालूच राहिला. तरीही या देशाला रानटी किंवा मागासलेला म्हणणे हे किती हास्यास्पद आहे, हे दिसून येते.’ (संदर्भ : व्यासविचार, भागवत, चतुर्थ स्कंध, पृष्ठ १२८-१३१)\n१ इ. प्रत्येक जीव दुसऱ्या जिवासाठी उपकारकच असणे : हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे चराचरात ईश्वर आहे. हिंदूंच्या या धारणेमुळेच ते बैल, कासव, साप, झाडे आणि दगडधोंडे यांचीही पूजा करतात. या सगळ्या गोष्टी माणसासाठी उपकारक अशा आहेत. प्रत्येक जीव कोणत्याही स्वरूपात असला, तरी तो दुसऱ्या जिवासाठी उपकारकच असतो. जसे ‘जीवो जीवस्य जीवनम् ’ (पडताळले – मेघराज), म्हणजे ‘प्रत्येक जीव दुसऱ्या जिवाच्या साहाय्यानेच जगत असतो.’\n(याविषयीची सविस्तर माहिती ‘१ उ ४. आजच्या समाजाने भगवंताच्या सृष्टीच्या नियोजनात हस्तक्षेप करणे, याउलट भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीविषयी कृतज्ञता बाळगणारा प्राचीन भारतीय समाज सुसंपन्न असणे’, या सूत्रात दिली आहे.)\n१ इ १. कोठे चराचरातील ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणारा व्यापक हिंदु धर्म आणि कोठे योग्य आचरणाची शिकवण न देणारे अन् मानवासहित प्राण्यांचीही मनमानी हत्या करायला प्रवृत्त करणारे अन्य रानटी पंथ : भारतीय संस्कृती कृषीप्रधान आणि धार्मिक आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडणारे बैल, कासव, साप या सजिवांसह झाडे आणि दगडधोंडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करतात. जीवनासाठी हिरे-मोत्यांपेक्षाही दगडधोंडेच अधिक उपकारक आहेत. कोणत्याही धातूचे विघटन करत गेल्यास, म्हणजेच प्लॅटिनमसारख्या सर्वांत महाग अशा धातूचेही विघटन केले, तरी शेवटच्या सूक्ष्म कणातून धन आणि ऋण प्रभारित कण, म्हणजेच न्यूट्रॉन अन् प्रोटॉन रहातात आणि त्यातून अमोघ शक्ती प्रसारित होत असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक पदार्थाचा शेवट चैतन्यातच होतो. त्यामुळे बैल, कासव, झाडे हे जरी निरनिराळ्या स्वरूपात दिसत असले, तरी ते सर्व चैतन्याच्या आधारे चालत असतात. त्यामुळे या सर्वांची पूजा, म्हणजेच त्या चैतन्याची पूजा असते, हे लक्षात घ्यावे.\nअन्य पंथांमध्ये सहजीवनासाठी पूरक असणाऱ्या निर्जिवांविषयी सोडाच; पण सजीव मानवाविषयीही कृतज्ञता बाळगली जात नाही, त्याला स्वधर्मात खेचण्यासाठी रक्तपात फसवणूक आदी मार्ग अवलंबले जातात. यावरून हिंदु धर्मापेक्षा इतर पंथच कसे रानटी आणि मागास आहेत, ते लक्षात येते.’\n– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\n) तुरटीचा गणपति – एक बौद्धिक दिवाळखोरी \nपुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रांच्या शक्तीच्या संदर्भात केलेला अपप्रचार आणि त्याचे खंडण\nऋग्वेदातील ऋचांचे (श्‍लोकांचे) खोटे अर्थ लावून ‘वेद’ आणि ‘बायबल’ यांची शिकवण एकसमान असल्याचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ संदेश प्रसारित करणारे धूर्त ख्रिस्ती \n(म्हणे) सनातन हिंदु धर्मात पूर्णतः परिवर्तन झाले पाहिजे \n‘हिंदु’ हा ‘सिंधु’, या शब्दाचा अपभ्रंश नव्हे : एक विश्लेषणात्मक विवेचन\nहिंदु धर्म स्त्रीचा आदर करत असतांना ‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान आहे’, असे म्हणणे, हा खोटारडेपणा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/36-year-old-man-swallowed-toothbrush-in-delhi-aiims-doctors-removed-it-through-endoscopy-1816973/", "date_download": "2020-09-28T23:19:07Z", "digest": "sha1:OWIWIPHBGYTYDBCMH34O6GPDHGCSPISY", "length": 11917, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "36 year old man swallowed toothbrush in delhi aiims doctors removed it through endoscopy | घसा साफ करण्याच्या नादात तरुणाने चक्क टूथब्रश गिळला | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nघसा साफ करण्याच्या नादात तरुणाने चक्क टूथब्रश गिळला\nघसा साफ करण्याच्या नादात तरुणाने चक्क टूथब्रश गिळला\nडॉक्टरांनी त्याला पेन किलर देत पोटदुखीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अबिदवर औषधांचा परिणाम होत नव्हता.\nदिल्लीत राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाने घसा साफ करण्याच्या नादात चक्क टूथब्रश गिळल्याच�� धक्कादायक घटना समोर आली आहे. एम्समधील डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे टूथब्रश बाहेर काढले असून सध्या त्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.\nदिल्लीतील सीमापूरी येथे राहणारा अबिद 8 डिसेंबर रोजी सकाळी ब्रश केल्यानंतर घसा साफ करत होता. यादरम्यान त्याने चक्क टूथब्रश गिळला. अबिदने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी अबिदला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्याला तातडीने जवळील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही अबिदने डॉक्टरांना नेमके काय झाले हे सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला पेन किलर देत पोटदुखीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अबिदवर औषधांचा परिणाम होत नव्हता. डॉक्टरांनी छातीचा एक्स रे तसेच सीटी स्कॅन करुन पाहिले. पण यातून काहीच स्पष्ट होत नव्हते. पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये पोटात काही तरी अडकल्याचे उघड झाले. शेवटी डॉक्टरांनी अबिदला याबाबत विचारणा केली असता त्याने ब्रश गिळल्याचे मान्य केले.\nजीटीबी रुग्णालयात एन्डोस्कोपी करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. मग अबिदला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुन्हा एकदा सीटी स्कॅन करुन ब्रश पोटात नेमके कुठे अडकले आहे, याचा अंदाज घेतला. यानंतर एन्डोस्कोपीद्वारे त्याच्या पोटातून ब्रश बाहेर काढण्यात आले. या ब्रशची लांबी 12 सेंटीमीटर इतकी होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्या��ची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तीन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कंठस्नान\n2 काँग्रेससोबत आघाडीची चर्चा; ‘आप’मध्ये फूट, एच एस फुलका यांची पक्षाला सोडचिठ्ठी\n3 मोदी आज संसदेत राफेलवर बोलणार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bharat-box-office-collection-day-one-salman-khan-and-katrina-kaif-film-gets-bumper-opening-1906814/", "date_download": "2020-09-28T23:22:06Z", "digest": "sha1:GLPCRRVHO6QECEXTNIX5ZSSPOLQMFOHH", "length": 12809, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bharat box office collection Day one Salman Khan and Katrina Kaif film gets bumper opening | सलमानच्या ‘भारत’ची पहिल्याच दिवसात दणक्यात कमाई | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसलमानच्या ‘भारत’ची पहिल्याच दिवसात दणक्यात कमाई\nसलमानच्या ‘भारत’ची पहिल्याच दिवसात दणक्यात कमाई\nअली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी इतक्या कोटींचा जमवला गल्ला..\nईद व सलमान खानचा चित्रपट हे जणू आता समीकरणच झालं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटाची भेट आणतो. यंदाही त्याचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दणक्यात कमाई केली आहे.\n‘भारत’ने बुधवारी तब्बल ४२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भारत’ अग्रस्थानी आहे. ‘कलंक’, ‘केसरी’ ‘गली बॉय’, ‘टोटल धमाल’ या चित्रपटांना ‘भारत’ने मागे टाकलं आहे. याआधी सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने ३४.१० कोटी तर ‘सुलतान’ने ३६.५४ कोटी रुपये कमावले होते. हे दोन्ही चित्रपट अली अब्बास जफरनेच दिग्दर���शित केले होते. ‘भारत’ देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘भारत’च्या प्रदर्शनाच्या दिवशीच विश्वचषकाचा भारताचा पहिला सामना होता. त्यामुळे या सामन्याचा कमाईवर परिणाम होईल असा अंदाज होता. याआधी प्रदर्शित झालेले ‘ट्युबलाइट’, ‘रेस ३’ हे सलमानचे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्या तुलनेत ‘भारत’च्या कमाईमुळे सलमानला दिलासा मिळू शकेल.\nवाचा : ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर काय असेल गायत्रीचा प्लान\n‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर काय असेल ग��यत्रीचा प्लान\n2 प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर पाहिलेत का\n3 Exclusive : तुला पाहते रे : ‘पहिल्या प्रेमासारखीच ही मालिका खास’, गायत्री दातार भावूक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/an-influencer-creates-picture-perfect-photos-by-asking-random-men-to-kiss-her-in-front-of-iconic-landmarks-scsg-91-2018034/", "date_download": "2020-09-28T22:24:09Z", "digest": "sha1:VQ47Q6XX7VN2KNZIA3QSRGFFBV642YCZ", "length": 14178, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "An influencer creates picture perfect photos by asking random men to kiss her in front of iconic landmarks | …म्हणून ‘ती’ जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर अनोळखी पुरुषांना करते किस | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n…म्हणून ‘ती’ जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर अनोळखी पुरुषांना करते किस\n…म्हणून ‘ती’ जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर अनोळखी पुरुषांना करते किस\nजाणून घ्या कोण आहे ही तरुणी आणि का करते ती असं\nअनोळखी पुरुषांना करते किस\nतुम्ही कधी एकटेच एखाद्या मस्त ठिकाणी फिरायला गेले आहात आणि तिथे तुम्हाला आजूबाजूला केवळ कपलच कपल भेटलेत असं झालं आहे का काही लोकांबरोबर अनेकदा असं होतं. अनेकदा तर अशा जोडप्यांच्या आजूबाजूला भटकतानाही एकटेपण वाटतं. असंच काहीसं झालं आग्नेय युरोपमधील कोसोवो या देशातील एका तरुणीबरोबर. पण हाच एकटेपणा घालवण्यासाठी आणि आपल्या सोलो ट्रीपचे भन्नाट फोटो क्लिक करण्यासाठी या तरुणीने एक भन्नाट कल्पना लढवली आणि आज जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.\nकोसोवो या लहानश्या देशात राहणाऱ्या क्रिस्तीयाना कुक्वी ही पहिल्यांदा २०१६ साली पॅरिसमध्ये भटकंतीसाठी गेली होती. जोडप्यांचे आवडते पर्यटनस्थळ असणाऱ्या या शहरामध्ये अनेक जोडपी तिला भटकताना दिसले. अनेकजण एकमेकांचे फोटो काढत होते. भटकंती करताना हल्ली अनेकजण चांगले चांगले फोटो काढण्यासाठी धडपड करताना दिसतात. अशीच धडपत तेथील जोडपी करत असल्याचे क्रिस्तीयानाच्या लक्षात आले. त्यावेळी तिला आपलाही भन्नाट फोटो असावा असं वाटलं आणि तिने आयफेल टॉवरसमोर च���्क एका अनोळखी व्यक्तीचे चुंबन घेत फोटो क्लिक केला. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला हा अनोळखी पुरुषांचे चुंबन घेऊन फोटो काढण्याचा ट्रेण्ड पुढेही क्रिस्तीयानाने सुरुच ठेवला. भन्नाट ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तिथे असा एखादा छान फोटो काढण्याबरोबर असं वागण्याने मला एकटं भटकण्यासाठी आत्मविश्वास मिळतो असं क्रिस्तीयाना सांगते.\nक्रिस्तीयाना आज इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय सेलिब्रिटी असून तिच्या इन्स्ताग्राम पोस्ट पाहिल्यास वेगवेगळ्या ठिकाणी तिने वेगवेगळ्या पुरुषांचे चुंबन घेत फोटो काढल्याचे दिसून येते. इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असणाऱ्या क्रिस्तीयानाने ट्विटवर पॅरिसरमधील जुना फोटो ट्विट केल्यानंतर ती चर्चेत आली आहे.\n‘अशाप्रकारे अनोळखी पुरुषांबरोबर चुंबन घेतानाचे फोटो काढल्याने मला एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो जो संपूर्ण ट्रीपभर माझ्याबरोबर राहतो. मी असं काही करते यावर सुरुवातील माझा विश्वास बसला नाही. मात्र नंतर दुसऱ्या प्रदेशामध्ये असं साचेबद्ध न वागता वेगळं काहीतरी करण्याच्या इच्छेने असेल किंवा इतर काही पण मी अनोळखी पुरुषाचे चुंबन घेण्याची हिंमत करते हे माझ्यासाठी आत्मविश्वास वाढवणारं असतं’, असं क्रिस्तीयानाने ‘इन्सायडर’ या वेबसाईटशी बोलताना सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयार��� मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 घराबाहेरुन ६० हजाराच्या चप्पल, बुटांची चोरी\n2 Video: गायिका गीता माळी यांच्या गाडीचा भीषण अपघात CCTV मध्ये कैद\n3 …म्हणून चक्क बिकीनी घालून पेट्रोल पंपावर आले पुरुष\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/smitas-journey-of-shaping-the-world-on-spinning-wheels-is-inspiring-adv-yashomati-thakur/", "date_download": "2020-09-28T22:26:31Z", "digest": "sha1:6W5KBQCFQWBTMOZ24THVNGIXQITDQA5I", "length": 17554, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणार्या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी - ॲड यशोमती ठाकूर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nफिरत्या चाकांवर संसाराला आकार देणार्या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी – ॲड यशोमती ठाकूर\nमुंबई : लाॅकडाउनमधे नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणार्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायविंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाच सारथ्य करत असल्याची भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर ( Adv Yashomati Thakur) यांनी व्यक्त केली. आज आपल्या निवासस्थानी मंत्री ॲड ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.\nमुंबईत राहणार्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायविंग स्कुलमधे चारचाकी चालविण्याच प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाउनमधे त्यांचा रोजगार बुडाला. ३ महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी अशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं.\nनोकरीच्या मागे न लागता, ड्रायवि��ग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईच काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशी १५०० रु. च्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पुर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल अशी आशा त्या बाळगतात.\nआज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता भारावून गेल्या. “ठाकूर मॅडमनी काही झाल तरी मागे फिरु नकोस,\nमी तुझ्या सदैव सोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला. आज मला मी योग्य निर्णय घेतला याची खात्री झाली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या. अजून एक टॅक्सी घेत त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो असा संदेश त्या महिलांना देतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleIPL 2020 : मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) यांच्यात रंगणार पहिला सामना\nNext articleखडसे भाजप सोडणार\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mycolorcosmetics.com/mr/", "date_download": "2020-09-28T20:35:30Z", "digest": "sha1:KX5SPFBCDGJK6TQICALRFRH2VMKULP56", "length": 5579, "nlines": 187, "source_domain": "www.mycolorcosmetics.com", "title": "मेकअप ब्रश, मेकअप ब्रश सेट, सौंदर्यप्रसाधन ब्रश - MyColor", "raw_content": "\nव्यावसायिक मेकअप ब्रश संच\nप्रवास मेकअप ब्रश संच\nवैयक्तिक मेकअप ब्रश संच\nश्वासाने घेतल्या गेलेल्या औषधाच्या आणि स्पंज\n\"MyColor\" प्रत्येकास अन्वेषण आणि त्यांच्या स्वत: च्या सौंदर्य प्रेम मदत करेल. आम्ही मेकअप एक आवड आहे आणि विकसनशील आणि दरात उच्च दर्जाचे मेकअप brushes उत्पादन बांधील आहेत. सुमारे 10 वर्षांनी 'अनुभव केल्यानंतर, आता आम्ही अनेक खाजगी moldings आणि पेटंट आहे. आपले OEM / ODM आदेश देखील स्वागत आहे.\nMAKEUP ब्रश तज्ज्ञ 10 वर्षे विशेष आम्ही चीन मध्ये आपल्या कारखाने कारखाने आहेत,\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/12/blog-post_19.html", "date_download": "2020-09-28T21:27:35Z", "digest": "sha1:OUXQK4JKPSAXCGOU3IEBFPNGKB7VZQYF", "length": 9382, "nlines": 288, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: चेहऱ्याचा चंद्र", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, १९ डिसेंबर, २०१३\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nपहाटेस आली रया उत्सवाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nजपण्यास क्षण केवढे मिळाले\nअरे दृष्ट काढा अश्या वैभवाची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nएका क्षणी भान हरपून गेले\nसर कोसळावी जशी पावसाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nइंद्रधनू थेंब थेंब सजलेले\nकाय ऐट केसांमधल्या थेंबाची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nउर पोखरती मदनाचे भाले\nगोरीमोरी झाली दशा माणसाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nचेहऱ्याचा चंद्र केस ढग झाले\nधुंद चांदण्यात मजा जगण्याची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nतुला पाहताना मन चिंब झाले\nनागपूर, १९ डिसेंबर २०१३, २१:४०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, डिसेंबर १९, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/farmer-injured-crocodile-attacks-belgaun/", "date_download": "2020-09-28T21:29:22Z", "digest": "sha1:NT6T3HFJCO3X7RMPATNZYY3X6LNU2RJQ", "length": 5372, "nlines": 124, "source_domain": "belgaumlive.com", "title": "मगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या मगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nमगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nशेतात गवत आणण्यास गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून मगरीने जखमी केल्याची घटना अथणी तालुक्यातील नंदेश्वर गावात घडली आहे.मुबारक अप्पालाल मुल्ला (२५) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nनेहमीप्रमाणे शेतात जनावरांसाठी चारा आणण्यास गेलेल्या तरुणावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला केला.यावेळी तरुणाने धडपड करून आपली सुटका करून घेतली.\nमगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nमागील दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात कृष्णा नदीतून अनेक मगरी बाहेर आल्या होत्या यावर्षी नदी काठच्या गावातून मगरी बाहेर आलेल्या घटनात वाढ झाली आहे.\nPrevious articleकडोली रस्ता रुंदीजरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर\nNext articleघरांच्या मदतीपासून कुणीही वंचीत राहू नये-मंत्र्यांच्या सूचना\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%22%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%22%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8C.%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC/sTabmy.html", "date_download": "2020-09-28T22:40:50Z", "digest": "sha1:NNT6HM5QHZTZHYCRWO42MK5IXK5AKNBW", "length": 10787, "nlines": 43, "source_domain": "rajsatya.page", "title": "\"सह्याद्रि\"च्या चेअरमनपदी नामदार बाळासाहेब पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n\"सह्याद्रि\"च्या चेअरमनपदी नामदार बाळासाहेब पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड\n\"सह्याद्रि\"च्या चेअरमनपदी नामदार बाळासाहेब पाटील यांची व\nव्हाईस चेअरमनपदी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड\nकराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची २०१९-२० ते २०२३-२४ यासालासाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पाड पडली असून, नवनिर्वाचित चेअरमनपदी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nकराडचे उपनिबंधक सहकारी संस्था तथा अध्यासी अधिकारी मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीसाठीची सभा कारखान्याच्या मुख्य ऑफिसमधील सभागृहात पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी यांनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी दिलेल्या विहीत मुदतीमध्ये चेअरमन पदासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची सुचना संचालक दत्तात्रय बाबुराव जाधव यांनी मांडली, त्यास माणिकराव पाटील यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे, व या पदासाठी दुसऱ्या कोणाचेही नामनिर्देशन पत्र नसल्यामुळे अध्यासी अधिकारी मनोहर माळी यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांची कारखान्याच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.\nतद्नंतर व्हाईस चेअरमन पदासाठी लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांच्या नावाची सुचना संचालक लालासाहेब पाटील यांनी मांडली व त्यास अविनाश माने यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी लक्ष्मी गायकवाड यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल असल्यामुळे आणि या पदासाठी दुसऱ्या कोणाचेही नामनिर्देशन पत्र न आल्यामुळे अध्यासी अधिकारी मनोहर माळी यांनी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.\nकारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नामदार बाळासाहेब पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या निवडीमुळे नामदार बाळासाहेब पाटील यांची कारखान्याचे चेअरमन म्हणून सलग २५ व्या वर्षाच्या कारकिर्दीची सुरूवात झाली आहे.\nयावेळी बोलताना नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, स्व.यशवंतरावजी चव्हाण आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचाराने कारखान्याचे कामकाज सुरू असून ३७००० सभासदांच्या सहकार्यामुळे यंदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.त्याबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.\nयाप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राहिमतपुरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशबापू पाटील, अरूणकाका पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, माजी सभापती सौ.शालन माळी, जि.प.सदस्या सौ.सुरेखा जाधव, विनीता पलंगे, धामणेरचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संजय साळुखे, लालासाहेब पवार मांडवेकर, शिवाजीराव फाळके, सुरेश पाटील बापू, रमेश चव्हाण, ॲड.मानसिंगराव पाटील, गोपाळराव धोकटे, अशोकराव पाटील-पार्लेकर, निवासराव पाटील तांबवेकर, ॲड.चंद्रकांत कदम, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाो चव्हाण, बाळासाहेब सुर्यवंशी, मार्केट कमीटीचे माजी सभापती दाजी पवार, विद्यमान सदस्य अंकुश हजारे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील दादा, उमेश कदम, हिंदकेसरी संतोष वेताळ, पांडुरंग गणपती थोरात, गोविंदराव थोरात, शंकरराव पाटील, भिमराव ढमाले, गंगाधर जाधव, संभाजीराव गायकवाड, शिवाजीराव घाडगे, भरत गायकवाड, सातारा जिल्हा परिषदेचे आणि\nकराड, कोरेगांव, खटाव, व सातारा पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सर्व अधिकारी कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद शेतकरी संख्येने उपस्थित होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-28T20:38:16Z", "digest": "sha1:PB4LW3B3RKD4EBHYSLLRE7O2MZS7TFE3", "length": 8069, "nlines": 127, "source_domain": "swayamprerit.in", "title": "व्यवसाय – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nIn: महितिपूर्ण , व्यवसाय, शैक्षणिक\nIn: फीचर्ड आर्टिकल्स, व्यवसाय, शैक्षणिक\nप्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात; पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय करिअर, असा आपला समज होऊ शकतो. परंतु, ही आवडही आपलं करिअर बनवू शकते, यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. कसं करालपूर्ण वाचा …\nमालदुगी महिला बचत गटाची गरुड झेप…\nIn: फीचर्ड आर्टिकल्स, व्यवसाय, व्यवस्थापन\nपरस्परावलंबन हे यशस्वी व्यवस्थापन कौशल्याचा अंतर्भुत हिस्सा आहे. एक ठराविक काम ठराविक दर्जा राखून, ठराविक वेळात पूर्ण करणे हे यशाचे गमक आहे. बरीचशी काम एकएकटयाने होण्यापेक्षा गटांनी (team) केली जातात. जिथे परस्परावलंबन अपरिहार्य आहे. आजच्या अधिकाधिक वैश्विक युगात (Global Age) व अधिक गुंतागुंतीच्या कामाच्या स्वरुपाने अशा परस्परावलंबनाची प्रक्रिया अधिकच गडद केली आहे. यामुळे व्यवस्थापनाची प्रत्येक level ने आपल्या वरच्या level ला जबाबदार असते.काम योग्य त-हेने होण्यासाठी, माणसाची क्षमता, दर्जा, कामाची समज, कौशल्य व तालिम तर जरुरी असेलच पण याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे.\nआपले उत्पादन जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे\nIn: फीचर्ड आर्टिकल्स, व्यवसाय\nकुठलीही गोष्ट विकता येणे हे एक कौशल्य आहे. ‘पणन संरचना’ किंवा एकंदर बाजारपेठेचा आढावा, तसेच नेमका कोण व्यक्ति आपला ग्राहक होण्यास पात्र आहे, याचा विचार विक्रेत्यांना करावाच लागतो. यशस्वी विक्रेता केवळ बाजारवृत्त अभ्यासत नाही तर विक्रीसाठी लागणारी कौशल्ये सतत जोखत राहतो. आत्मसात करतो. या संदर्भात मजेशीर तरीही मनन करण्याजोगे विचारपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Corona-Lockdwon-Dmat-Angelbroking.html", "date_download": "2020-09-28T22:53:05Z", "digest": "sha1:BJACUZJJZOY7DNAYMGWJPSPA7TR52W33", "length": 9760, "nlines": 58, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "लॉकडाऊनमध्ये घरबसल्या असे उघडा डीमॅट खाते", "raw_content": "\nलॉकडाऊनमध्ये घरबसल्या असे उघडा डीमॅट खाते\nकोव्हिड-१९चा हादरा बसला, तेव्हा भारतीय शेअर बाजाराचा व्यापार दर तिमाहीत नवीन उच्चांक गाठत होता. या उद्रेकाने जेव्हा भारतावर पकड घेतली, तेव्हा मात्र बहुतांश निर्देशांक ���सरले. २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर होईपर्यंत शेअर्सनी मूल्यापैकी जवळपास ४०% मूल्य गमावले.\nलॉकडाउन लागू झाल्यापासून शेअरबाजारात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे. तसेच तो अजूनही दर महिन्याला नवनवीन पातळ्या गाठत आहे. कारण शेअर बाजार कधीही थांबत नाही अर्थात, कोव्हिडमुळे लॉकडाउन असल्याने हा बाजार वास्तविक क्षमतेपासून दूरच आहे. त्यामुळे कोणताही अनुभवी गुंतवणूकदार सांगेल की, सध्याचा काळ हा लाँग्स म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे.\nट्रेडिंगच्या प्रवासाला सुरुवात करताना डीमॅट खाते आवश्यक असते. ते कसे उघडावे आणि आधीच खाते असले तरीही घरच्या घरी आरामात आपण ते कसे सेट करु शकतो याबद्दल जाणून घेऊयात.\n१. ट्रेड्सप्रमाणाचे ब्रोकरची निवडही हुशारीने करा: अखंड ऑनबोर्डिंग प्रक्रिया, उत्कृष्ट ब्रोकरेज चार्जेज आणि मूल्यवर्धित गुंतवणूक सेवा देणारी डिजिटल ब्रोकिंग फर्म (अॅप किंवा वेब आधारीत) शोधा. काही ब्रोकिंग हाउसकडे काही व्यवसायांवर झिरो ब्रोकरेज फी आणि इतरांवर फ्लॅट रेट असतात. हे दोन्ही घटक फायदेशीर आहेत, कारण ते आपल्याला व्यापार करताना आवश्यक किंमत मिळवून देतात.\nतुम्ही डिजिटली ट्रेडिंग करणार आहात, त्यामुळे तुम्ही पसंत केलेल्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, हे सुनिश्चित करण्याकरिता अधिक प्रयत्न करा. कारण अशी तांत्रिक अडचण तुम्हाला थेटपणे संकटात आणू शकते. ब्रोकिंग फर्मचा शोध घेताना सखोल संशोधन आणि वैयक्तिक गुंतवणुकीच्या शिफारशी हे दोन घटकही महत्त्वाचे ठरतात.\n२. स्वत:ची नोंदणी करा; वेळ हाच ट्रेडिंगमधील महत्त्वाचा घटक : सर्व डिजिटल ब्रोकिंग कंपनीकडे ऑनलाइन ग्राहकांची ऑनबोर्डिंग प्रक्रिया असते. डिजिटल अकाउंट ओपनिंग फॉर्म भरा आणि तुमचे आवश्यक ओळख आणि पत्त्याचे पुरावे अपलोड करा. या केवायसी डॉक्युमेंट्समध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादींचा समावेश होतो. ब्रोकिंग फर्म हेल्पलाइनद्वारे तुम्हाला येणा-या अडचणींमध्ये मदत करतात.\n३. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा: तुम्ही सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी एक एक्झिक्युटिव्ह नियुक्त केला जाईल. तुमच्या ब्रोकिंग फर्मच्या प्रतिनिधीद्वारे फोनमार्फत किंवा थेट तुमच्या घरी भेट देऊ एक सोपी पण महत्त्वाची प्रक्रिया पार पाडली जाईल. सध्या��्या काळात टेली व्हेरीफिकेशन पद्धतच बहुतांशरित्या वापरली जाईल. काही ब्रोकरेज फर्ममध्ये ही संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीचा अर्ज भरण्यापासून एका तासाच्या आतच पूर्ण करतात.\n४. खात्याचा तपशील मिळवा: एकदा पडताळणी झाल्यानंतर तुमचे अकाउंट शेअर ट्रेडिंगसाठी अधिकृतरित्या मंजूर होईल. तुम्हाला एक वेलकम किट मिळेल. यात युनिक आयडी आणि खाते अॅक्सेस करण्यासाठीचा पासवर्ड इत्यादी डिटेल्स असतील.\n५. ट्रेडिंगसाठी तयार व्हा: अशा प्रकारे, अखेर तुम्ही पहिले ट्रेडिंग करण्यासाठी तयार आहात. तत्पूर्वी ट्रेडिंगमध्ये नवीन आहात, त्यामुळे तुम्ही संदर्भ सामग्रीचा अभ्यास करा तसेच ट्रेडिंगची मूलतत्त्वे शिकवणा-या वेबिनार्सना उपस्थित रहा. गरज असल्यास तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला विविध बँकेची खातीही जोडू शकता. त्यामुळे एखाद्या अत्यंत गरजेच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही तत्काळ टॉप अप्स करू शकता. तुमची गुंतवणूक भरपूर नफा मिळवून देणारी ठरो.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/defence-secretary-of-america-james-matis-resigned-from-his-post/", "date_download": "2020-09-28T21:35:19Z", "digest": "sha1:6IN57RXVOYPXHCQ24ZK7M57DMMMLMPR7", "length": 22492, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Defence secretary of america james matis resigned from his post | अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांचा तडकाफडकी राजीनामा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nअमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांचा तडकाफडकी राजीनामा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nवाॅॅशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅॅटिस यांनी त्याच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ त्यांच्या मातांशी सहमत असणारे लोकं महत्वाच्या पदावर हवे असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.\nसदर प्रकरणात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहित म्हटलं आहे की, ‘तुमच्या हो ला हो करणारेच संरक्षण मंत्री पदावर ठेवण्याचा सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे. आणि यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे’. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ पर्यंत मॅॅटिस यांचा कार्यकाळ होता.\nसीरियामध्ये आयसिसचा प्रभाव कमी होत असताना २,००० अमेरिकी सैनिक तेथे होते. तर अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सैनिकांना परत बोलावण्याची गोष्ट करत होते. मात्र याबाबत मॅॅटिस यांचे मत पूर्णपणे वेगळे होते. सिरीयामध्ये अमेरिकी सेनेने जास्त काळ तैनात असावे आणि ते अत्यंत महत्वाचे आहे असे त्यांना वाटत होते. तसेच सेना तिथेच काही दिवस ठेवण्याच्या बाजूने ते होते. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्तिवादाला मॅॅटिस एक मूर्खपणा समजत होते. नेमका याच विवादातून मॅॅटिस यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nडोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीक पक्षाची बहुमताकडे घोडदौड\nसध्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. परंतु, अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याने तो डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का असल्याचे राजकीय जाणकारांना वाटतं आहे.\nभाजप आमदार व प्रवक्ते राम कदम'च मोदी भक्तांच्या ट्रॅपमध्ये, फेक व्हिडिओ'मध्ये मोदी व फडणवीसांना टॅग\nमुख्य व्हिडिओमध्ये मोडतोड करून फेक व्हिडिओ बनविणे आणि ते वायरल करणे हे समाज माध्यमांवर नित्याचच झालं आहे. परंतु विषय गंभीर तेव्हा होतो जेव्हा एखाद्या पक्षाचा आमदार आणि प्रवक्ते पदावर असलेली जवाबदार व्यक्ती खोट्या गोष्टी समाज माध्यमांवर वायरल करते. तसाच काहीसा प्रकार केला आहे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी तो सुद्धा ट्विट करत.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.\nन्यूयॉर्क टाइम्स'सह दोनशे पेक्षा अधिक वृत्तपत्रांची ट्रम्पविरोधीत संपादकीय\nमागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील पत्रकारांवर विखारी टीका केली होती.\nअमेरिकेतील पत्रकार देशद्रोही, त्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता खालावली आहे: डोनाल्ड ट्रम्प\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत अमेरिकेतील पत्रकारांवर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. अमेरिकेतील देशाप्रती होणाऱ्या नकारात्मक पत्रकारितेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतापल्याचे त्यांच्या ट्विट वरून स्पष्ट जाणवते आहे.\nएस-४०० करार : भारताला लवकरच CAATSA निर्बंधांबाबतचा कळेल : डोनाल्ड ट्रम्प\nकाऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारत सरकारला लवकरच माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे कालांतराने भारताच्या आर्थिक अडचणी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची हकालपट्टी\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची ट्रम्प प्रशासनाने हकालपट्टी केली असून तसे अधिकृत ट्विट करून खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यां���ी या निर्णयाची माहिती दिली आहे.\nहुकुमशहा किम जोंग उन म्हणतात, आता अण्वस्त्र परीक्षण नाही\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन सध्या शहाणा झाल्याचं चित्र आहे. उत्तर कोरिया यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असं त्याने जाहीर केलं आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/438/", "date_download": "2020-09-28T22:33:41Z", "digest": "sha1:F2PZYNS4A2ER2DBWEVM4XBCQBJOK5G7Q", "length": 7406, "nlines": 79, "source_domain": "aajdinank.com", "title": "महाराष्ट्रात परवानगी असलेल्या आणि नसलेल्या बाबींची माहिती - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nमहाराष्ट्रात परवानगी असलेल्या आणि नसलेल्या बाबींची माहिती\n← लातूर जिल्ह्यात आज नवीन 7 रुग्ण पॉझिटिव्ह\nजूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे; ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे पर्याय वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nराज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश\nअनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत,दोषींविरुद्ध कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश\nआरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजाविण्याचे गृहमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/gopinath-munde-shetkari-accident-insurance-scheme-carry-out-periodic-campaign-for-disposal-of-pending-proposals/", "date_download": "2020-09-28T22:52:16Z", "digest": "sha1:XSYNA4H6VBXKAEUC4B4ABPEIJJC34KEH", "length": 8072, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : प्रलंबित प्रस्तावांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम राबवा", "raw_content": "\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : प्रलंबित प्रस्तावांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम राबवा\nमुंबई – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी आणि शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विमा कंपन्य���ंना दिले.\nमंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्तालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.\nया योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणनिहाय आढावा घ्यावा. त्याची फेरतपासणी करावी, कागदपत्रांची पूर्तता करुन ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाला दिलासा द्यावा, असेही श्री. भुसे यांनी सांगितले. यावेळी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या वर्षातील प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. या योजनेत ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठीदेखील विभागाने कार्यवाही करावी. तातडीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.\nजिल्ह्यांमध्ये झालेल्या अपघातांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळविण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना कृषी विभागाच्या सचिवांमार्फत पत्र देण्यात यावे. जेणेकरुन या माहितीमुळे विभागाकडे शेतकरी अपघातांविषयी वेळीच माहिती मिळणे शक्य होईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/government-relax-quarantine-rule-for-air-passenger-arriving-in-india/", "date_download": "2020-09-28T21:19:43Z", "digest": "sha1:TLXXYTUDK5X3NCE4USHPVH2WD7WU4TNZ", "length": 18628, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "विमान प्रवास करताय, जाणून घ्या क्वारंटाईनची नवीन नियमावली | government relax quarantine rule for air passenger arriving in india | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nविमान प्रवास करताय, जाणून घ्या क्वारंटाईनची नवीन नियमावली\nविमान प्रवास करताय, जाणून घ्या क्वारंटाईनची नवीन नियमावली\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात अनेक भारतीय लोक अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यात येत आहे. मात्र, मायदेशी आल्यानंतर प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत होते. आता सरकारने या संदर्भातील धोरणांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांचे आगमन आणि त्यानंतरची प्रक्रिया जलद होणार आहे. नुकताच सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\nसरकारच्या या निर्णयानुसार ज्या प्रवाशाची 96 तासात केलेली कोव्हिड चाचणी निगेटिव्ह असेल अशा प्रावाशाला क्वारंटाईनमधून सवलत मिळणार आहे. त्यामुळे कोव्हिड निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळ किंवा त्यानजिक क्वारंटाईन रहावे लागणार नाही. याच धर्तीवर भारतातून परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना देश सोडण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. त्यांचे कोरोना चाचणी अहवाल त्यांच्यासोबत पाठवले जाणार आहेत. जेणेकरून तो दाखवून त्यांना विमानतळ सोडण्यास परवानगी मिळेल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.\nपुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांना तातडीने सर्व परवानगी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दररोज भारतात आगमन करणाऱ्या प्रवाशांना विमानतळातून बाहेर पडण्यास किती कालावधी लागतो त्याचा आढावा घेतला जात आहे. त्यात आणखी काय काय सुधारणा करणे आवश्यक आहे त्या केल्या जातील असे त्यांनी सांगितले.\nक्वारंटाईन पॉलिसीनुसार यापूर्वी प्रवाशाला प्रवासानंतर क्वारंटाईन होणे बंधनकारक होते. त्यामुळे प्रवाशांचा अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होत होता. या प्रक्रियेमध्ये मागील काही दिवसांपासून प्रवाशी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत असल्याचे दिसून येत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर क्वारंटाईन नियमावली शिथिल करण्यात आली असल्याची माहिती पुरी यांनी दिली. अनेक प्रवाशांनी क्वारंटाईनमधून सवलत मिळावी यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती.\nया सर्व प्रक्रियेत प्रवाशांचा खोळांबा होत होता. त्यामुळे ज्या प्रवाशांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यांना क्वारंटाईनमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी शनिवार पासून सुरु झाली असल्याची माहिती पुरी यांनी दिली. तसेच कोरोना चाचणीचा अहवाल ऑनलाइन सादर करून प्रवाशांना क्वारंटाईनमधून सवलत मिळवता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2098 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी\nपोटाची चरबी कमी करायचीय आजपासून ‘या’ 10 गोष्टींचा आहारात करा समावेश\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये…\n‘या’ पध्दतीनं ‘कोरोना’चा हृदयावर…\nनिर्यातबंदीनंतरही कांदा दरातील ‘तेजी’ कायम \nगुजरातमध्ये आगीनंतर भीषण स्फोट, आकाशात दिसले आगीचे गोळे…\n’; सामोरे आले नवीन ड्रग…\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि विजय…\nकर्मचारी धबधब्यात गेला वाहून, ‘हे’ 4 पोलिस तिथं…\nCovid-19 In India : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा…\n‘पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे…’, राज…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nस्वादीष्ट ‘मोमोज’ खाल्ल्याने होऊ शकते शरीराची…\n‘ब 12’ जीवनसत्व शरीरासाठी खुप आवश्यक,…\nPregnancy Weight Loss : ‘गर्भधारणे’नंतर सहजतेनं…\nCoronavirus : जास्त वजन असलेल्यांना ‘कोरोना’मुळं…\nअशी घ्या आपल्या रुबाबदार दाढीची काळजी\nस्वाईन फ्लूचे ‘हे’ नवे औषध भारतात उपलब्ध करा ;…\nफारच त्रासदायक असतात ओठांवरील पिंपल्स \nतुम्ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’\nब्लड प्रेशर आणि स्मरणशक्तीसाठी विशेष फायदा देते BlueBerry \nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nबिग बॉस 14 साठी पूनम पांडेनं पतीसोबत केलं भांडण \nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला…\nउत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन,…\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत…\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय,…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ कालावधीत अर्थव्यवस्था सावरण्याचे लक्ष्य :…\n‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बणवण्याची मोठी भूक’,…\nघरफोडी करणार्‍या सराईत चोरटयाला लासलगाव पोलिसांकडून अटक\nडोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, ‘या’ 4…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे ‘कंफर्म’ कंटेस्टेंट्स\n‘सुशांत राजपूतच्या प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार \nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%22%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%22....%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%C2%A0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-25-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87/PElQtB.html", "date_download": "2020-09-28T22:51:19Z", "digest": "sha1:FZSLXH2RXVDECLG4C3K5CCBDHWXPZ7EL", "length": 7169, "nlines": 48, "source_domain": "rajsatya.page", "title": "सामाजिक जाणीवेचे \"गोड जेवण\"....जोशी कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 25 हजार रुपये - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसामाजिक जाणीवेचे \"गोड जेवण\"....जोशी कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 25 हजार रुपये\nApril 16, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसामाजिक जाणीवेचे \"गोड जेवण\"....जोशी कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 25 हजार रुपये\nमुंबई : आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही... कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील भावना प्रशांत भास्कर जोशी आणि त्यांचे कुटुंबिय प्रत्यक्ष अनुभवत आहेत. नुकतेच सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई भास्करराव जोशी यांचे निधन झाले. आज त्यांच्या मातोश्रीच्या चौदाव्या दिवसाचा गंगापुजनाचा (गोडजेवण) कार्यक्रम.\nआईची आठवण आणि मनात दाटून आलेली दु:खाची कड बाजूला ठेऊन त्यांनी सामाजिक जाणीवेतून परंपरेला फाटा दिला. आईच्या चौदाव्याचा गोडजेवणाचा कार्यक्रम टाळून त्याचा 25 हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला.\nआज संपूर्ण जग कोरोना विषाणुशी लढत आहे. आपला देश आणि आपले राज्य ही पुर्ण क्षमतेने या युद्धात उतरलं आहे. आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला हरवायचचं आहे. गर्दी टाळून- शिस्त पाळून. मग आईचा चौदाव्याचा कार्यक्रम कसा करणार त्यापेक्षा तिच्या नावे फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचा निर्णय जोशी कुटुंबियांनी घे��ला आणि तो अंमलात देखील आणला.\nया \"गोड जेवणाला\" आई जाण्याच्या दु:खाची किनार असली तरी सामाजिक जाणीवेचे कोंदण आहे. असे अनेक मदतीचे हात या दानशूर महाराष्ट्रातून पुढे येत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करून मदत करत आहेत.\nराज्यातली लहानगी चिमुरडी मंडळी वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत तर कुणी वस्तु स्वरुपात मदत करत आहे. याच दातृत्व भावाने केलेल्या मदतीमुळे आणि सहकार्यांच्या हातांमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आत्मबळ लाभत आहे. या सर्वांच्या दातृत्वभावाला खरच मनापासून सलाम करावासा वाटतो.\nकोविड 19 या विषाणुशी लढतांना ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपली मदत देऊन या युद्धात सहभागी व्हायचे आहे अशांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. या खात्याचा तपशील असा आहे-\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19\nस्टेट बँक ऑफ इंडिया़, मेन ब्रॅण्च\nया देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80(जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सुट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/anil-ambani-no-longer-a-rich-person/", "date_download": "2020-09-28T22:10:04Z", "digest": "sha1:PIOVXJWTJKZQTSS4R4QAUCHTGDZSWJPR", "length": 4956, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनिल अंबानी आता श्रीमंत राहिलेले नाहीत!", "raw_content": "\nअनिल अंबानी आता श्रीमंत राहिलेले नाहीत\nब्रिटनमधील न्यायालयात वकिलाचा युक्तिवाद\nलंडन -भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक असणारे अनिल अंबानी यांचा समावेश साहजिकच श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो. मात्र, आता ते श्रीमंत राहिलेले नाहीत, असे म्हटल्यास सगळेच चक्रावून जातील. मात्र, तसा युक्तिवाद अंबानी यांच्या वकिलांनी ब्रिटनमधील न्यायालयात केला आहे.\nअनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) कंपनीला चीनच्या तीन बॅंकांनी दिलेले सुमारे पावणे पाच हजार कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. ते कर्ज वसूल करण्याचे प्रकरण ब्रिटनमधील न्यायालयात पोहचले आहे. त्या न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी अंबानी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.\nभारत सरकारने स्पेक्‍ट्रम वाटपाबाबतचे धोरण बदलले. त्याचा प्रतिकूल परिणाम मोठ्या प्रमाणात भारतीय दूरसंचार क्षेत्रावर झाला.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकड��� कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/bavre-mann-part-36_2939", "date_download": "2020-09-28T20:34:39Z", "digest": "sha1:DEWXP3NMJELYNXURY7X2UX7FGM5QDBE5", "length": 32225, "nlines": 359, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Bavre Mann Part 36", "raw_content": "\nबावरे मन... भाग- 36\n(बर माधवीताई स्नेहाला मग ओटी घाला...म्हणजे लग्नाचा महत्वाचा कार्यक्रम पुर्ण होईल....\nमाधवीताई व मालतीताई स्नेहाला हळदी कुंकु लावतात व ओटी भरतात...यादया केल्या जातात...\nचला झाल फायनल....यादया झाल की आपल्याकडे निम्म लग्न झाल अस म्हणतात....मिठाई वाटा आनंदराव.लग्न ठरल तुमच्या मुलाच....)\nपहीला मुलाला व मुलीला पेढा दया एकमेकांना भरवायला सांगा....गुरुजी....\nरेवा स्नेहाला पेढा देते व आशुला भरवायला सांगते....व आध्या आशुकडे पेढा देते व स्नेहाला भरवायला सांगते...\nपेढा भरवल्यानंतर सगळे टाळया वाजवतात...आणि सुजय बाकीच्यांना मिठाई देतो.....सगळयांना देवुन झाल्यावर रेवाला दयायला येतो.....रेवा पेढा घेते.....\nतु घेतलीस का मिठाई...रेवा\nअरे दयायला कशाला हवी तुझ्याच तर हातात आहे ना....रेवा हसत म्हणते..\nअग हो.....पण दोन्ही हातात मिठाई आहे....खाणार कस....सुजय एवढस तोंड करुन बोलतो...\nएवढच ना मग ती मिठाई माझ्याकडे दे आणि तु मिठाई खा ना.....रेवा\nआध्याच लक्ष हयांच्याकडेच होत....त्याच बोलन कानावर पडल्यावर ती त्यांच्या जवळ येते....\nरेवा त्यापेक्षा एक काम कर ना.....तो मिठाईचे बॉक्स तुझ्याकडे देणार मग तो मिठाई खाणार...सरळ तुच त्याला पेढा भरव ना........आध्या\nआध्या अस बोलल्यावर सुजय डोळे मोठे करुन तिच्याकडे रागाने बघतो.....तु गप्प बस जरा आध्या पण डोळयानेच खुनवते....\nअग रेवा दे ना....मी दिले असते पण माझ्या पण हातात सामान आहे ना....आध्या\nरेवाकडे काहीच ऑपशन नसतो.....मग ती सुजय ला पेढा भरवते.....तीला थोड ऑक्वड वाटल पण आध्या एवढ फोर्स करत होती तीला नाही कस बोलणार ना...\nरेवाने पेढा भरवल्यावर सुजय खुप खुश होतो.........\nरेवा पेढा भरवुन स्नेहाजवळ जाते............आध्या थॅक्स यार......सुजय आनंदात आध्याला थॅक्स म्हणतो.....\nबर चला सगळे जेवायला बसुया......माध��ीताई व मालतीताईनी खुप छान पध्दतीने जेवणाची तयारी केली होती.....अगदी मराठमोळया पध्दतीने.....डायनिंग टेबलवर बसण्यापेक्षा सरळ सगळे खाली बसणार होते.....केळीच्या पानावर......साधा भात त्यावर घातलेल वरण व त्यावर सोडलेली तुपाची धार......दोन तिन नमुनाच्या भाज्या, पुरी, मसाले भात....गोड म्हणुन....गुलाबजाम....खुप चविष्ठ जेवण बनवले होते..आणि केळीच्या पानाभोवती काढलेली सुंदरशी अशी रांगोळी.......खुप साग्रसंगित मराठी पध्दतीने सगळी तयारी केली होती....सगळया लेडीज सगळया जेन्ट्स लोकांना वाढणार होत्या......व नंतर सगळे जेन्टस सगळया लेडीज ना वाढायच ठरल.....मग सगळे जेन्स जेवायला बसले......\nरेवा व स्नेहा सुध्दा सगळयांना आग्रहाने जेवायला वाढत होत्या......स्नेहा सुजय जवळ येते व ती गुलाबजाम वाढत होती.....\nमिस स्नेहा नको बास मला....सुजय\nसर एक घ्या ना स्नेहा आग्रह करत असते....त्या दोघांच मिस स्नेहा व सर ऐकुन माधवीताई त्या दोघांना.....बोलतात....\nसुजय स्नेहा आता तुम्ही बॅकेत नाही.....आणि सुजय मिस स्नेहा काय.......वहिनी आहे तुझी ती आता.....आणि स्नेहा तु पण त्याला सर नको म्हणु...ते सर वगेरे बॅकेत म्हणायच बर का.....माधवीताई मस्करी करत म्हणतात....\nआई सवय आहे ग....आता इथुन पुढे वहिनी बोलत जाईन.....सुजय\nहो आई मी पण सर नाही बोलणार.....पण काय म्हणु त्यांना....स्नेहा थोड विचार करत बोलते....\nअग काय म्हणु काय तुझा दिर आहे तो.....दादा बोल किवा भाऊजी बोल...रेखाताई तिला समजावत बोलतात......\nकाकी दादा वगेरे काही नको नावानेच बोलवु देत...मी एवढा पण मोठा नाहीये....सुजय\nअरे बाळ पण अस नाव कस घ्यायच......रेखाताई\nकाही होत नाही मला चालत.....सुजय\nबर तुम्ही दोघांनी ठरवा......काय बोलायच ते..माधवीताई\nथोडा वेळ परत आग्रह करुन जेवण वाढायच चालु होत...रेवा परत एकदा ‍सगळयांना गुलाबजाम देत होती.....वाढत ती सुजय जवळ येते......तो नको म्हणतो पण ती त्याच्या ताटात वाढुन बाजुला होते.....ते पाहुन सुजयला छान वाटल......हक्काने वाढतेय अस फिल झाल.......त्याने त्या आनंदात गुलाबजाम खाल्ला\nस्नेहा व आशुची पण नजरा नजर चालु होती......आध्या त्यांना चिडवायचा चान्स मिळतोय का पाहत होतीच आणि तिला तो चान्स मिळाला.....अग वहिनी दादुला गुलाबजाम दे जा ना...तशी स्नेहा गोड लाजते.......\nहो स्नेहा जा ना आशु दादाला दे जा रेवा सुध्दा तिला फोर्स करते.....खुप आग्रह करताना स्नेहा आशुला गुलाबजाम देते..अस करत थोडयावेळात सगळयांची जेवण ���वरतात......\nसगळ्या जेन्ट्सच जेवन झाल्यावर सगळया लेडीज जेवायला बसतात व जेन्ट्स वाढु लागतात.....तेव्हा सुध्दा चिडवाचिडवी सुरु असतेच........आशु स्नेहाला आग्रहाने वाढत होता ते पाहुन रेवा व आध्या आशुला व स्नेहाला चिडवत होते.....बराच वेळ आग्रह करुन वाढायच सुरु असत.........\nसुजय सगळयांना गुलाबजाम वाढ जा ना.....आनंदरावर सुजयला सांगतात....सुजयलाही आता चान्स भेटला मघाशी नको असताना वाढलीस ना आता बग कसा वाढतो तुला...सुजय मनात बोलत वाढत असतो......वाढत वाढत तो रेवा जवळ येतो.....रेवा नको म्हणत असते.....पण सुजय मुद्दाम एक नव्हे तर दोन गुलाबजाम वाढुन जातो.........वाढुन जाताना तो हसत असतो........त्याला हसताना पाहुन रेवाला मघाशी आपण हयाला अस केल म्हणुन हयाने आपल्याला पण नको असताना वाढल....तशी रेवा सुध्दा हसायला लागली......\nथोडयावेळात सगळयांची जेवण आटपतात...थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसलेले असतात......\nआशु स्नेहाला घर दाखव जा ना......माधवीताई\nहो आई....आशुला सुध्दा तेच हव होत.....\nरेवा सुजय जा तुम्ही पण.....रेवा तु पण पहिल्यांदाच आली आहेस ना.....जा ना घर पाहुन ये जा.......माधवीताई\nसुजयला तर चान्सच भेटला.......चौघेजण जायला निघतात\nये आई मी पण जाते हयांच्या सोबत...मी एकटीच तुम्हा मोठयाच्यात बसुन काय करु...आध्या\nसगळे घर बघायला जातात......आध्या आपली हौसेने वहिनी ही आई बाबाची रुम आहे अस म्हणुन दाखवते....\nखुप छान आहे रुम..स्नेहा...\nअसच घर पहात आध्या आशुच्या रुम दाखायला येते.........वहिनी ही दादुची रुम आहे.......म्हणजे आता तुझीही होणार आहे..\nआध्या तुझी रुम बोलल्यावर स्नेहा थोडी लाजते...\nस्नेहा रुम बघुन घे आत्ताच काही बदल करायचा आहे का बग.....रेवा तिला चिडवत बोलते......\nकाय रे दादु वहिनीला रुम पण दाखवत नाहीयेस.......आध्या\nसुजयच्या लक्षात येत की आपण असल्यामुळे त्याना मनमोकळे पणाने बोलता येत नाही.......\nदादु तुम्ही रुम पहा आम्ही आलोच थोडयावेळात......सुजय आशुला डोळा मारत रेवा व आध्याला बाहेर घेवुन येतो.....\nये दादया बाहेर का आणलस तु.....मला वहिनीला रुम दाखावायची होती ना.......आध्या\nवेडाबाई आपण असल्यामुळे त्या दोघांना निट बोलता येत नव्हत........कळल का......सुजय\nओ.....माझ्या लक्षातच नाही आल......आध्या\nबर चल तुझी रुम दाखवुया रेवाला.........चालेल ना रेवा........आध्या\nआध्या रेवाला सुजयची रुम दाखवायला घेवुन जाते........सुजयही त्यांच्या मागुन जातो......\nरेवा ही बग दादयाची रुम कशी आहे...........आध्या\nआवडली तुला...........आध्या एकदम बोलण्याच्या ओघात बोलुन जाते.......नंतर तिच्या लक्षात येत की आपण माती खाल्ली वाटत.......अग म्हणजे तुझ्या रुमसारखी छान आहे ना..........शब्दाची जुळवाजुळव करुन सुचेल ते कारण सांगुन मोकळी होते........\nसुजय तिच्याकडे रागाने बघु लागतो........आता हा काय मला सोडणार नाही.........ती मनातल्या मनात विचार करु लागली.......आता आपण इथुन गेलेलच बर......नाही तर हा मला फटके मारेल........रेवा मी आलेच हा दोन मिनिटात........अस म्हणुन आध्या रुमच्या बाहेर जाते.......\nसुजयलाही तेवढाच चान्स भेटला......मग सुजय आपली रुम आपल्या वस्तु त्याचा लॅपटॉप अशा सगळयाच गोष्टी दाखवु लागला.......\nरेवाला सुजयची रुम आवडली होती..........रुम मस्त आहे की हयाची.....सगळया गोष्टी कशा जागच्या जागी आहेत........किती सुंदर ठेवली आहे याने रुम......मस्तच.........\nसुजय रुम छान आहे तुझी..........सगळ जागच्या जागी आहे.........रेवा\nहो आवडली...मस्तच आहे..........रेवा सुध्दा रुम आवडली होती आणि नकळत आवडली बोलुन जाते........आवडली बोलल्यावर सुजय तिच्याकडे बघु लागतो\nसुजयने पाहील्यावर.....ती लगेच सारवासारव करत..........म्हणजे.....छान आहे रुम......पुढे काय बोलाव तिला कळेना........सुजय आशु दादाला व स्नेहाला एकांत मिळावा म्हणुन तु आम्हाला रुमच्या बाहेर घेवुन आलास ना.........रेवा विषय बदलण्यासाठी बोलते.....\nहो.........त्यांना आपल्या समोर बोलताना थोड ऑक्वड वाटत होत.....ते समजत होत.....म्हणुन बाहेर जाऊया म्हणालो......\nस्नेहा व आशु त्यांची रुम पाहत होते.......त्यांना नेमक काय बोलाव कळत नव्हत.....दोघांनाही थोडा अवघडलेपणा होता........साहजीकच आहे......एका भेटीत अस मनमोकळेपणाने कस बोलणार ना....सुरवातीला थोडा आवघडलेपणा असणारच ना.......तसच त्यांच होत होत......स्नेहाला तर सगळच नविन होत घर घरातील माणस सगळच त्यामुळे तिला थोडा जास्तच अवघडलेपणा होता........अरेंज मॅरेज मध्ये मुलींची अशीच अवस्था असते......सुरवातीला कोणीच ओळखीच नसत सुरवातीला त्यांना ॲडजस्ट करण थोड अवघड जातच....पण मुलींच्यात ती ताकद असतेच ती अनोळखी घराला आपल घर माणुन त्याला स्वत:च घर समजतात....त्या घरातील माणसांना आपल्या आयुष्यातील एक भाग करुन घेतात.......स्नेहाचा अवघडलेपणा आशुचा लक्षात येत होता.....पण कोणी तरी बोलाव लागणार होतच ना.....त्याशिवाय काय त्यांच बोलण सुरु होणार होत.......शेवटी आशुच बोलायला सुरवात करतो.......\nस्नेहा मला माहीतेय तुला थोड अवघडलेपणा असेल.......साहजीकच आहे.....सगळे अनोळखी आहेत......पण मला जेवढ शक्य होईल तेवढ तुला हे घर आपल आहे अस फिल करेन.......आपल लग्न ठरल आहे म्हणजे आपण लगेच नवरा बायको सारख वागलच पाहीजे अस काही नाही.....तुझ्यासाठी हे सगळच नविन आहे.....त्यामुळे तुला हवा तितका वेळ तु घेवु शकतेस.....आपण आपल्या नात्याची सुरवात....मैत्रीने करु......म्हणजे सुरवातीचा जो अवघडलेपणा आहे तो नक्कीच कमी होईल......चालेल ना तुला.....\nआशुचे हे विचार ऐकुन स्नेहाला खुप छान वाटल.....किती समजुतदार आहेत हे.....माझ्या मनातील भावना कशा समजुन घेतल्या हयांनी.......खरच खुप चांगले आहेत.....आशुतोष.....स्नेहा मनातल्या मनात विचार करत होती........पण आशु तिच्या उत्तराची वाट पाहत होता.....\nस्नेहा काय झाल… चालेल ना तुला......आशु\nहो चालेल........नात्याची सुरुवात जर मैत्रीने झाली तर आपल नात छान खुलेल.....आपला अवघडलेपणा कमी होईल... अनोळखी असलेली भावना कमी होईल.......तुम्हाला सुध्दा अवघडलेपणा आहे कळतय मला...पण तुम्ही तुमचा अवघडलेपणा बाजुला करुन माझा विचार केलात.....थॅक्स...\nअग थॅक्स काय त्यात......ते माझ कर्तव्यच आहे.......आणि तु मला अहो जावो नको करुस नाव घेतलीस तर चालेल मला.....आशु\nअहो पण घरी आई बाबांना आवडेल का.......स्नेहा\nअग त्यांनाही काहीच प्रॉब्लेम नसेल.....हव तर मी बोलु का आई बाबांशी.....आशु\nनाही नको......तुम्हाला आवडेल ना मी नाव घेतलेल....स्नेहा\nहो आवडेल.........आशु तिला एक स्माईल देत बोलतो.....\nबर मग मी नावाने बोलवेन तुम्हाला....स्नेहा थोडी लाजत बोलली......\nलाजताना छान दिसतेस........आशु आपल्या केसात हात फिरवत बोलतो......\nअस बोलल्यावर स्नेहा आणखीन लाजते ....\nआध्या दोघांच्या रुममध्ये जाते व चला खाली बोलवत आहेत तुम्हाला........सगळे खाली येतात....\nचला आता आम्ही निघतो....खुप वेळ झालाय.......सुधिरराव......\nबाकीच खरेदीच वगेरे कशी कधी करायची हे आपण फोन वरुन ठरवु........रेखाताई\nस्नेहा सगळयांना नमस्कार करते......\nस्नेहा तुम्ही दोघे आत्ता पासुन थोड बोलत जा म्हणजे लग्नापर्यत चांगली ओळख होईल तुमची......थांब तुला आशुचा नंबर देते.....माधवीताई\nअग आई.....नंबर कधीच एक्सजेन्ज झाले असतील..........आध्या स्नेहा व आशुला चिडवत बोलते.....\nतशी स्नेहा गोड लाजते........\nमी विसरलेच की आजकालच्या मुलांना काही सांगाव लागत नाही.....ती खुप फॉरवर्ड असतात......अस बोलल्यावर सगळे हसायला लागतात....\nबर चला निघु का आम्ही......सुधिरराव\nस्नेहा व तिची फॅमिली घरी जातात.........बर आनंद चला आम्ही पण निघतो....रमाकांतराव\nथांबा ना आज इथे सकाळी जा म्हणे...... माधवीताई\nअहो नको माधवीताई सकाळी आणी मुलांच्या ऑफिसची तयारी करायची असते.....आता लग्नात यायच आहे की....मालतीताई\nबर चालेल......लग्नात तर आठ दिवस आधी याव लागले.....माधवीताई\nहो हो नक्की येवु.......चला आता निघते.....मालतीताई\nरेवा सगळयांना नमस्कार करते व आध्या आशु व सुजयला बाय करते......सगळे जायला निघतात........\nछान झाला ना आजचा कार्यक्रम......माधवीताई...\nहो ना मस्त झाला...........सुजय रेवाच्या येण्यामुळे खुश होत बोलतो.....\nआजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nबावरे मन... भाग- 36\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/honey-trap-nagar-new-information-revealed-53887", "date_download": "2020-09-28T20:42:55Z", "digest": "sha1:EWYWE4B5PIM3QWLRZAWLJOPIS6N4EF7K", "length": 29714, "nlines": 201, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Honey trap in nagar, new information revealed | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवणवा \"हनी ट्रॅप'चा : नगरच्या \"ज्योती'चा पुण्या-मुंबईतही जलवा\nवणवा \"हनी ट्रॅप'चा : नगरच्या \"ज्योती'चा पुण्या-मुंबईतही जलवा\nवणवा \"हनी ट्रॅप'चा : नगरच्या \"ज्योती'चा पुण्या-मुंबईतही जलवा\nडाॅ. बाळ ज. बोठे पाटील\nशुक्रवार, 8 मे 2020\nझटपट श्रीमंत होऊन ऐषारामात जीवन जगण्यासाठी, कोणत्याही थराला जात समाजविघातक कृत्य करणाऱ्या टोळ्यांच्या उद्योगापायी सहकाराचा व पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याची मात्र राज्यभर पुरती बदनामी होत आहे.\nनगर : विविध क्षेत्रांतील \"वजनदार' व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या \"हनी ट्रॅप'ची नगरमध्ये लावलेली \"ज्योत' चांगलीच \"तेवत' आहे. मात्र, तिच्या विखारी तेजामुळे अनेकांचे कौटुंबिक वातावरण काळवंडत आहे. नगर जिल्हा पादाक्रांत केल्यानंतर या \"ज्योती'ने आपले \"अनोखे' \"रूप' दाखवत औरंगाबाद, नाशिक, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील \"बाजारपेठ'ही काबीज केली. आता तर \"ज्योती'चा जलवा थेट पुण्या-मु��बईपर्यंत पोचला आहे.\nविशेष म्हणजे मंत्रालयाच्या केवळ दारात न स्थिरावता तेथील काही मजले \"ज्योती'ने आपल्या कवेत घेतले आहेत. झटपट श्रीमंत होऊन ऐषारामात जीवन जगण्यासाठी, कोणत्याही थराला जात समाजविघातक कृत्य करणाऱ्या टोळ्यांच्या उद्योगापायी सहकाराचा व पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याची मात्र राज्यभर पुरती बदनामी होत आहे.\n\"ह नी ट्रॅप'च्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विविध टोळ्या लुटमार करीत असल्याचे वृत्त \"सकाळ'ने बुधवारी (ता. 6) प्रसिद्ध केले. त्याचा राज्यभर गवगवा झाला. सरकारनामा व ई-सकाळच्या माध्यमातून हे वृत्त जगभर पसरले. सोशल मीडियावरही ते जगभर व्हायरल झाले. \"सकाळ'चे कौतुक करीत, अशा टोळ्यांवर कठोर कारवाईची आग्रही मागणी राज्याबरोबरच परदेशांतूनही झाली. या टोळ्यांच्या \"पीडितां'कडूनही \"सकाळ'ला माहिती देण्यात आली. जात्यात भरडून गेलेल्यांबरोबरच सध्या \"सुपा'त असलेल्यांनीही \"सकाळ'कडे मदतीची विनंती केली. काही \"माहीतगार'ही धक्कादायक माहिती व पुरावे देण्यासाठी सरसावले. त्यातूनच नगर-जामखेड रस्त्यावरील एका मोठ्या गावातील या टोळीच्या मास्टरमाइंडचा छडा लागला आहे. आतापर्यंत \"हनी ट्रॅप' व ब्लॅकमेलिंग करण्यात कुप्रसिद्ध असलेल्या व स्वतःला एका \"ब्रिगेड'चा स्वयंघोषित बॉस समजत असलेल्या या मास्टमाइंड \"राजा'च्या माध्यमातून अनेकांचे \"पर' मात्र \"काळे' झाले आहेत. तरीही त्याची समाजविघातक कृत्ये सुरूच आहेत. टोळीतील उत्पन्नात निम्मा वाटा घेऊनही स्वतः \"सेफ' राहत इतरांना मात्र तो नेहमी संकटात टाकतो. \"जिस थाली में खाएगा, उसी थाली में छेद करेगा' अशी त्याची ख्याती आहे. या \"राजा'च्या फक्त तोंडातच बळ असून, संघर्ष व हाणामारीची वेळ येताच, तोंडातील गुटखा गिळत पलायन करण्याची त्याची \"खासियत' आहे\nमध्यरात्री ढाब्यावरच होते \"हनी ट्रॅप'चे प्लॅनिंग\nटोळीच्या या म्होरक्‍यांपैकी एकाने \"भिंगार'चे \"दिवे' पाजळत \"सागर'तळ ढवळला. या म्होरक्‍याचेही अनेक उद्योग आहेत. हनी ट्रॅपसाठी \"बकरा' शोधणे, त्यांच्या \"कार्यक्रमा'ची वेळ व ठिकाण ठरविणे, बकरा पटविण्यासाठी संबंधित महिलांना अश्‍लील व्हिडिओ उपलब्ध करून देणे, संभाषणाच्या \"ट्रिक' सांगणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या \"सागर'तळ ढवळत पार पाडल्या जातात. \"बकरा' मिळाला, की त्याला कसे जाळ्यात ओढायचे व \"व्यवहार' कितीपर्यंत ताणायचा, याचा निर्णय मात्र \"राजा' घेतो. नगर-जामखेड रस्त्यावरील विविध ढाब्यांवर रात्री अकराच्या पुढे बैठका घेतल्या जातात. स्नेहसंमेलन, वाढदिवस, छोटेखानी बैठका, भिशी पार्टी अशी गोंडस नावे देत या बैठका होतात. \"राजा'च्या कथित आधिपत्याखालील हा रस्ता \"सेफ' वाटत असल्याने, या रस्त्यावरील ढाब्यांवर बैठका होत असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे काही \"मोजक्‍या' महिलांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठका रात्री अकराला सुरू होऊन पहाटे दीड-दोनपर्यंत चालतात. बैठकीतील चर्चा व \"एकांतवास'ही काही सहभागी महिलांना चांगलाच \"भावतो' असे बोलले जाते.\nगेल्या 23 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री अकरा ते पहाटे दोनपर्यंत नगर-जामखेड रस्त्यावरील एका ढाब्यावर \"शंभू राजांची' महती सांगत वाढदिवसाच्या नावाखाली बैठक रंगली होती. या \"साग्रसंगीत' बैठकीला काही \"प्लॅनिंग मास्टर' महिलांचीही उपस्थिती होती. त्यात संभाव्य \"बकरा' असलेले व्यापारी, अधिकारी, राजकारणी आणि काही बेडर व निर्भीड पत्रकारांना गुंतविण्याची व्यूहरचना निश्‍चित करण्यात आल्याची माहिती आहे. टोळीतील काही \"मोजक्‍या' मंडळींचे कॉल डिटेल्स व लोकेशन काढले, तर त्यातून या भयानक बाबी स्पष्ट होतील.\n\"मामी'चे भारी \"कवित्व' राज्यभर गाजले खरे,\nत्यातून निर्माण झाले \"ज्योती'-\"सोना'चे \"झरे'\nहनी ट्रॅप करणाऱ्या टोळीच्या केंद्रस्थानी असलेल्या \"मामी'चे \"कवित्व' तर महाभयंकर आहे. \"रंग गेला तरी पैसे परत' अन्‌ अंगावर अर्धा किलो सोने, अशी या \"मामी'ची ओळखीची खूण. मामीची अदा पाहूनच \"बकरे' सहजपणे \"घायाळ' होतात हे विशेष मामीचा \"एकनाथां'च्या नगरात आलिशान बंगला आहे. मामीकडे पहिलीच अर्ध्या कोटीची आलिशान गाडी आहे. त्यात अलीकडेच पाऊण कोटीच्या दुसऱ्या गाडीची भर पडली. मामीचा आलिशान बंगला व महागड्या गाड्या टोळीच्या दोन्ही म्होरक्‍यांनी काही \"खास' महिलांना दाखविल्या. थोडेसे \"ऍडजेस्ट' केले, तर काही दिवसांतच तुम्ही \"मामी' सारख्याच \"धनवान' होऊ शकता, असे त्यांच्या मनावर बिंबविण्यात आले. या \"खास' महिलांना राहण्याच्या व बोलण्याच्या \"टिप्स' दिल्या गेल्या. त्यांच्या सौंदर्यवृद्धीसाठी टोळीच्या एकत्रित उत्पनातून \"खास निधी' खर्च करण्यात आल्याची वदंता आहे. त्यातूनच नव्या इनिंगची \"ज्योत' पेटली. \"सोना'चे \"झरे' निर्माण झाले. \"सोना'च्या मोहजालात \"भापकर सर'ही फसले. \"जालन्या'च्या काळी जादू करणाऱ्या \"गणेश'ला साकडे घालीत \"गंडादोरी'चा प्रयोगही करण्यात आला. \"गजराजा'वर स्वार होत \"आनंद'वारी करण्याचा मूर्खपणा काहींनी केला. ही \"आनंदवारी' त्यांच्या लौकिकाला कुठे घेऊन जाईल, हे आता काळच सांगेल.\nकाहींनी पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने नगरच्या चितळे रस्त्यावरील मोबाईलविक्रेता \"गंडवला'. काहींनी आपल्या घरात \"देव्हारा' ठेवत स्वतःचा असली चेहरा लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यातच नगर \"शहरा'तील एका सहकारी बॅंकेचा संचालक व नामवंत देवस्थानाचा विश्‍वस्त असलेला \"अशोक'ही सध्या चर्चेत आहे. टोळी त्यालाच आपला \"कानडा' विठ्ठलू समजत आहे. \"कानडा'च्या कार्यालयातच ट्रॅपनंतरच्या पुढील \"सेटिंग' होत असल्याचे पुढे येत आहे. नगरच्या सराफ बाजारातील \"मुके' माणूस सावज शोधून मामी व टोळीच्या ताब्यात देण्याची महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे \"मुके' माणूस आता टोळीचा ईश म्हणजे \"देव' झाला आहे. परिणामी \"आळीकर' मंडळी त्याच्यावर भलतीच खूष नसतील तरच नवल\nराज्यभर जाळे व कोटींच्या घरात उत्पन्न\nटोळीतील काही मंडळी हनी ट्रॅपबरोबरच माहिती अधिकार अर्जांद्वारे ब्लॅकमेलिंग, गांजासह इतर अमली पदार्थांची विक्री, अशी \"मल्टिपल' कामेही करीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. टोळीतील महिलांनाही या पदार्थांसह पेय सेवन करण्याचीही सवय लागली आहे. काही तालुक्‍यांची ठिकाणे व मोजक्‍या मोठ्या गावांमध्येही अशा प्रकारच्या \"मल्टिपल वर्क' करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. नगरच्या टोळीचे मासिक उत्पन्न काही कोटींच्या घरात असल्याचे समजते. जिल्ह्यातील इतर टोळ्यांनाही काही ठिकाणी, विशेषतः उत्तर जिल्ह्यात पोलिसांकडूनच \"अभय' मिळत असल्याची माहिती आहे.\n...अन्‌ \"ज्योती'ला गावला इवलासा \"सोनू'\nकेडगावच्या भरवस्तीतील \"सोनू' काही दिवसांपूर्वीच \"ज्योती'ला गावला. \"भानुदासा'च्या कट्टर समर्थक घराण्यातील \"सोनू' केडगाव भागात भलताच लोकप्रिय आहे. मात्र, काहीही \"गावले' तरी \"ज्योती'ला पावले \"येवले' या बहुचर्चित म्हणीची प्रचिती आली. फक्त दोन चुंबन \"सोनू'ला तेरा लाखांना पडले. दुसऱ्या घटनेत \"राजा'च्या नेतृत्वाखाली नगरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टरला \"खास' महिलेमार्फत बाटलीत उतरविण्याचे काम जोमात सुरू होते; परंतु \"सकाळ'���्या \"हनी ट्रॅप'च्या बातमीने मोठी खळबळ उडाल्याने हे काम आता \"अधोरे' राहिले आहे. त्यामुळे हा \"योग' श्रीगोंदेकरांच्या पथ्यावर पडला. \"हनी ट्रॅप'च्या \"सकाळ'मधील बातमीचे सोशल मीडियावरही कौतुक झाले. कित्येकांनी \"वो बुलाती हैं, मगर जाने का नहीं' हे गाणे \"सकाळ'च्या बातमीसह आपल्या \"स्टेटस' व वॉलवर ठेवले. त्याचीही चांगलीच चर्चा झडली.\n\"सकाळ'मधील अधिकारी-कर्मचारी टोळीच्या रडारवर\n\"हनी ट्रॅप'चा पर्दाफाश केल्याने केवळ नगरच्याच नव्हे, तर जिल्ह्यातील टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी \"यंत्रणा' सतर्क झाली आहे. टोळीला \"आतून' साह्य करीत पैसे लाटणाऱ्या \"गद्दारां'चीही माहिती हाती येत आहे. टोळीतील \"महत्त्वाचे' पुरुष व महिलांच्या मोबाईलवर माध्यमांचीही नजर आहे. त्यामुळे टोळ्याही सतर्क झाल्या आहेत. टोळीतील काही स्वयंघोषित \"हुशार' अन्‌ \"जनसंपर्क' असलेल्या महिला, तसेच सतत फक्त \"बडबडगीते' म्हणण्यात पटाईत पुरुषांना मात्र \"सकाळ'ची ही शोधपत्रकारिता अडचणीची ठरत आहे. त्यामुळे बदला घेण्यासाठी \"हनी ट्रॅप'ची माहिती मिळविण्यात अग्रभागी असलेल्या \"सकाळ'मधील अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध टोळीतील सदस्य अथवा समर्थक असलेल्या राजकीय, सामाजिक अथवा इतर क्षेत्रांतील महिलांना किंवा भाडोत्री महिलांना पुढे करून विनयभंग, बलात्काराचे गुन्हे नोंदविण्याची व्यर्थ धडपड टोळीने चालविल्याचे समजते. हे नाही जमले तरी किमान म्होरक्‍या अथवा त्याच्या समर्थकांमार्फत \"ऍट्रॉसिटी'चा गुन्हा अथवा अपघात घडवून आणण्याचा पर्याय निवडायचा, असेही घाटत आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील एका कुप्रसिद्ध टोळीचा म्होरक्‍या असलेल्या स्वयंघोषित कायदेपंडिताचे \"मार्गदर्शन' घेऊन कोणत्याही परिस्थितीत \"विजय' मिळवायचाच, असा चंग या टोळीने बांधल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांना मुंबई-पुण्यातून रसदही मिळू शकते. गरज पडल्यास मुंबईतील \"डॅडी' अथवा \"मम्मी'चीही मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्‍वभूमीवर \"सकाळ'नेही संबंधित संशयितांचे \"उद्योग', चारित्र्य व इतर बाबींची सखोल माहिती राज्यपातळीवरील यंत्रणेला दिलेली आहे. साहजिकच, \"सकाळ'च्या कोणाही अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा दगाफटका झाल्यास, त्याची जबाबदारी टोळीतील संबंधितांवरच निश्‍चित होईल, यात शंका नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nउपराजधानीत आज कोरोनाबाधित ओलांडणार पाऊण लाखाचा आकडा \nनागपूर : उपराजधानीत कोरोनाचे भय अद्याप कमी झालेले नाही. पण दररोज बाधीत आढळणाऱ्यांच्या संख्या दीड ते दोन हजारावरून सहाशेच्या खाली आली आहे. गेल्या...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nरोहित पवारांनी वाढदिवसानिमित्त सोडला 'हा' संकल्प\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा उद्या (ता. २९ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांच्या पत्नीचाही उद्याच वाढदिवस आहे. या निमित्ताने...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी..\nऔरंगाबादः कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nनांदेड जिल्ह्यातील आणखी एक आमदार कोरोनाग्रस्त\nनांदेड ः जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना कोरोनाने आपल्या विळख्यात घेण्याचे चक्र काही केल्या थाबंत नाहीये. अशोक चव्हाण यांच्यापासून ते खासदार प्रताप पाटील...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nकोरोना निवारणासाठी ''रयत''कडून २.७५ कोटींची मदत : शरद पवार\nसातारा : आज समाज कोरोनाच्या संकटातून जात असताना समाजाला मदत केली पाहिजे. आलेल्या संकटावर मात केली पाहिजे हीच सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन रयत...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nमात mate वन forest नगर औरंगाबाद aurangabad मुंबई mumbai मंत्रालय सकाळ सरकारनामा sarkarnama सोशल मीडिया हाणामारी व्यापार राजकारण politics राजकारणी सोने पोलिस माहिती अधिकार right to information उत्पन्न केडगाव विनयभंग बलात्कार अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2380/", "date_download": "2020-09-28T23:00:34Z", "digest": "sha1:JILSRC57SXVVLOZQS3CYMOMA5KCQUE4E", "length": 17045, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करावे-पालकमंत्री सुभाष देसाई - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या ���ाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करावे-पालकमंत्री सुभाष देसाई\nऔरंगाबाद दि. 09 :- प्रियदर्शनी उद्यान एम.जी.एम. एन-6 परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना आज येथे दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिके अंतर्गत विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी बैठकीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय सिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाय्यक आयुक्त सुमंत मोरे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटी उपव्यवस्थापक पुष्कल शिवम व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.\nयावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, प्रियदर्शनी उद्यान एम.जी.एम. एन-6 परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाच्या कामासंदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी विनाविलंब दूर करून काम तातडीने पूर्ण करावे. तसेच मुख्यमंत्री शहरी सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या स्वनिधीतून रस्त्याची कामे या महिन्याच्या अखेरीस पुर्ण होणार असून. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यासंदर्भात एका आठवड्यात कामाची निविदा काढणार असल्याची माहिती श्री. देसाई यांनी यावेळी दिली.\nयावेळी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध कामांसंदर्भात माहिती देताना म्हणाले की, शहरातील स्मार्ट सिटी बस योजना ही यशस्वी झाली असून प्रत्येक वर्षी 100 याप्रमाणे पुढील पाच वर्षासाठी सुमारे पाचशे बसचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या शहरात 27 मार्गावर 100 बस धावत आहे. शहरात 1 बस डेपो उभारण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्यात किमान तीन बस डेपो कार्यान्वीत करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाज्��ांची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असून शहरातील तीन पुलांच्या कामाकरीता डीपीडीसीतून मान्यता देण्यात आली आहे. पॅनसिटी अंतर्गत मनपाच्या शाळा, दवाखाने, कार्यालय ई-गव्हर्नस प्रकल्पात घेण्यात येणार आहेत. मास्टर सिस्टीम ईन्टफ्रीग्रेटर अंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविणे, पोलीस संरक्षण, बायोमॅट्रीक प्रणालीचा समावेश असून मनपाच्या सर्व कार्यालयात इंटरनेटसाठी फायबर ऑप्टीकल्स टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ उद्यान हे शहराच्या मध्यभागात येत असल्याने प्राणीसंग्रहालया करीता तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे मिटमिटा येथे 100 एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून येथेच प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागेकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पातून महानगरपालिकेला 10 ते 15 कोटी वार्षीक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापन या विषयी माहिती देतांना श्री. पाण्डेय म्हणाले की, शहरात दोन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्राव्दारे कचऱ्यावर प्रक्रिया करणे चालू असून लवकरच हर्सुल येथील प्रक्रिया केंद्रही चालू करण्यात येऊन कचऱ्यापासून बायोमिथेन गॅस हा प्रकल्प देखील चालू करण्यात येणार आहे.\nसमांतर पाणी पुरवठा योजने अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील अतिरिक्त पाणी टँकरव्दारे शहराला उपलब्ध करून देण्यात येत आहे. लवकरच स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न मिटणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 10 हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 600 घरांकसाठी डीपीआरमध्ये घेण्याकरीता गती देणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. पाण्डेय म्हणाले की, 90 टक्के लोकांकडे जुने कागदपत्र उपलब्ध नसल्याने घराची पुर्तता करण्यास अडचणी येत आहेत. याकरीता परवडणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले असून याकरीता तीसगाव येथील जमीन उपलब्धतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी बैठकीत समांतर पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यस्थापन, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, सफारी पार्क, शिक्षण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजना, शहर सुशोभिकरण आदी विषयांवर या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाली.\n← उपमुख्यमंत्र्यांकडून तात्काळ 8 कोटींचा निधी उपलब��ध,दोन तासात ‘सारथी’ला मिळाले ८ कोटी रुपये\nॲण्टीजेन टेस्टिंग, संस्थात्मक विलगीकरण वाढवावे – आरोग्य मंत्री राजेश टोपे →\nशास्त्रोक्त ‘सेरो’ सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी चौधरी\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढली जालना जिल्हा प्रशासनाची खरडपट्टी\nरेमडेसिवीर, टॉसीलीझुमॅब विक्रीची नियमित माहिती विक्रेत्यांनी द्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/aayush-sharma/", "date_download": "2020-09-28T21:25:44Z", "digest": "sha1:AX2DETM5WEDMSA3O5LN4DFYX6UTEKA4E", "length": 27760, "nlines": 422, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आयुष शर्मा मराठी बातम्या | Aayush Sharma, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nशिवसेनेच्या कोंडीसाठी स्थायी समितीवर भाजपचे आक्रमक चेहरे\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nअ���तिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nआयुष शर्मा हा सलमान खानच्या ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे.\nअर्पिता व आयुष यांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांचा आहिल नावाचा एक मुलगा आहे.\nसलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्माचे 'कोरोना' रिपोर्ट आले समोर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्मा आपल्या कुटुंबासोबत सध्या मंडी येथे आहेत. ... Read More\nSalman KhanArpita KhanAayush Sharmacorona virusसलमान खानअर्पिता खानआयुष शर्माकोरोना वायरस बातम्या\nसुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद आणखी चिघळला, मागील काही वर्षांत लाँच झाले इतके स्टार किड्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nSushant Singh RajputSara Ali KhanPranutan BahlAayush SharmaAnanya Pandeyसुशांत सिंग रजपूतसारा अली खानप्रनूतन बहलआयुष शर्माअनन्या पांडे\nसलमान खानच्या कुटुंबियांतील या दोघांचे फोटो सोशल मीडियावर झालेत व्हायरल, पाहा कोण आहेत हे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVicky KaushalParineeti ChopraKaran JoharAayush SharmaLara Duttaविकी कौशलपरिणीती चोप्राकरण जोहरआयुष शर्मालारा दत्ता\nअहिलच्या बर्थडे पार्टीमधील मामू सलमानसोबतचा तो क्युट फोटो पाहिलात का \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयुष शर्मा आणि अर्पिताचा मुलगा आहिलचा चौथा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. ... Read More\nSalman KhanArpita KhanAayush Sharmaसलमान खानअर्पिता खानआयुष शर्मा\nSEE PICS : आयुष शर्मा व सई मांजरेकरच्या प्रेमाची ‘पतंगबाजी’,पाहताच पडाल प्रेमात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसलमानसोबत नाही आता सलमानच्या जावयासोबत सईचा रोमान्स ... Read More\nAayush Sharmasai manjrekarआयुष शर्मासई मांजरेकर\n आयुष शर्मासाठी सलमान खान बनवणार ‘या’ मराठी सिनेमाचा रिमेक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘लव्हयात्री’ या चित्रपटातून आयुषचा धमाकेदार डेब्यू झाला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि आयुषच्या करिअरला ब्रेक लागला. ... Read More\nमुलीच्या जन्माच्या आठ दिवसातच आयुष शर्माचा मोठा खुलासा, म्हणूनच तिच्या जन्मासाठी या दिवसाची केली निवड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयुष शर्मा आणि अर्पिता खानने सलमानच्या वाढदिवशीच मुलीला जन्म देण्याचा निर्णय का घेतला हे तुम्हाला माहिती आहे का \nAayush SharmaSalman KhanArpita Khanआयुष शर्मासलमान खानअर्पिता खान\nअशी दिसते सलमान खानची चिमुकली भाची आयत शर्मा, फोटो पाहून म्हणाल SO CUTE\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान हिची मुलगी आयत हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ... Read More\nSalman KhanArpita KhanAayush Sharmaसलमान खानअर्पिता खानआयुष शर्मा\nबॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये तिच्या डेब्युची चर्चा सुरु होती. ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nशिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच\nअंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत\nठाण्यात म्हाडाने वाटली अतिरिक्त एफएसआयची विकासकांना खैरात\n११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4449", "date_download": "2020-09-28T21:34:38Z", "digest": "sha1:ZJEXXNMTDQFJFS2TALQJH63J5DU3HC3V", "length": 14525, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\nकोरोना विषाणू महामारीमुळे भारतात या वर्षी २��� मार्चपासून नियोजित असलेली लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली. महामारीचा देशातील उद्रेक लक्षात घेता, स्पर्धा या वर्षी न होण्याचेच संकेत मिळू लागले. मात्र जगात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फासे टाकण्यास सुरुवात केली. सारे काही बीसीसीआयसाठी अनुकूल ठरू लागले.\nऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढू लागली, अखेरीस तेथे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली. त्यामुळे या कालावधीत आयपीएल स्पर्धा घेण्यासाठी बीसीसीआयला आयतीच संधी मिळाली. आखातातील संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) आयपीएल आयोजनास तयारी दर्शविल्याने अखेर ६० सामन्यांची आयपीएल २०२० स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे निश्चित झाले. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार इंडियाने गल्ला भरावा या उद्देशाने स्पर्धा दिवाळीपर्यंत लांबविण्यास आग्रह धरला आणि बीसीसीआयनेही अर्थकारण नजरेसमोर ठेवून त्यांना नाराज केले नाही. कोविडग्रस्त भारतात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल क्रिकेटची झिंग चढेल.\nमध्यापासून भारतात क्रिकेट ठप्प आहे. क्रिकेटपटूही मैदानापासून दूर आहेत. दूरचित्रवाणीवर भारताचे क्रिकेट नसल्यामुळे क्रिकेटप्रेमीही कंटाळले आहेत. यूएई येथे होणाऱ्या आयपीएलमुळे साऱ्यांनाच हुरूप आलेला असेल. आयपीएल स्पर्धा परदेशात होणे नवलाचे नाही. देशातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा झाली होती, नंतर पुन्हा २०१४ मधील निवडणुकीमुळे स्पर्धेचा पूर्वार्ध संयुक्त अरब अमिरातीत रंगला होता. यंदा अमिरातीतील दुबई, शारजाह व अबूधाबी या शहरांत संपूर्ण आयपीएलचा प्रयोग रंगेल.\nजैवसुरक्षा वातावरणात क्रिकेट सुरळीतपणे खेळता येते हे इंग्लंडने दाखवून दिलेले आहे. तेच मॉडेल आता बीसीसीआय आयपीएलसाठी वापरत आहे. कोविड-१९ चाचणी अत्यावश्यक असेल. सुरुवातीला चाचण्या जास्त असतील. दुबईत गेल्यानंतर पुन्हा खेळाडूंना चाचणीस सामोरे जावे लागेल. चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यास खेळाडू, संघाचा सपोर्ट स्टाफ, पदाधिकारी, असल्यास कौटुंबिक सदस्य सारेजण जैवसुरक्षा वातावरणात जाती��. चाचणीत खेळाडू बाधित आढळल्यास सक्तीचे १४ दिवसीय विलगीकरण असेल. जैवसुरक्षा वातावरणात जाईपर्यंत कोरोना विषाणूबाबत सावधानता बाळगणे साऱ्यांसाठीच गरजेचे असेल. १९ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेस सुरुवात होत असली, तरी त्यापूर्वीच संघ अमिरातीत दाखल झालेले असतील. आयपीएल स्पर्धेसाठी एसओपी तयार आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर राहील.\nभारत आणि चीन यांच्यातील लडाखमधील तणावग्रस्त परिस्थिती, भारतीय जवानांचे हौतात्म्य या पार्श्वभूमीवर चीनविरोधात भारतीयांत राग खदखदत आहे. केंद्र सरकारने चिनी ॲपवर बंदी लादली आहे. ‘बॉयकॉट चायना’ हा ट्रेंड समाजात रुळत आहे, मात्र बीसीसीआयने आयपीएलचे मुख्य पुरस्कर्ते असलेल्या विवो या चिनी मोबाइल कंपनीला सुरुवातीस दूर केले नाही. त्यामुळे लगेचच ‘बॉयकॉट आयपीएल’ हा ट्रेंड लोकप्रिय झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक भाग असलेल्या स्वदेशी जागरण मंचनेही बीसीसीआयला कडाडून विरोध केला. विवो कंपनी मुख्य पुरस्कर्ते राखणे महागात पडू शकते हे लक्षात येताच बीसीसीआय व या चिनी कंपनीने किमान एका वर्षासाठी दूर होण्याचे ठरविले. २०१८ मध्ये विवो कंपनीने बीसीसीआयशी आयपीएल स्पर्धेनिमित्त पाच वर्षांचा करार केला होता, त्याअंतर्गत प्रतिवर्षी ४४० कोटी रुपये आयपीएल स्पर्धेला मिळत होते.\nबीसीसीआय व विवो यांच्यात काडीमोड झाल्यामुळे आयपीएलसाठी नवा मुख्य पुरस्कर्ता येईल. या स्पर्धेची महती लक्षात घेता, यंदाची आयपीएल मुख्य पुरस्कर्त्याविना होण्याची शक्यता नाहीच. पाच वर्षांपूर्वी पेप्सी कंपनीने अचानक माघार घेतली होती, तेव्हाही बीसीसीआयचे अडले नव्हते. विवो कंपनीच्या माघारीमुळे बीसीसीआयला भारतीयांच्या तात्त्विक रोषापासून बचाव करता आला. अमिरातीत खेळण्याच्या परवानगीसंदर्भात केंद्र सरकारकडून बीसीसीआयला मदतीचा हात हवा आहे, त्यामुळे चीनविरोधात असलेल्या केंद्र सरकारला नाराज करून अजिबात चालणार नव्हते. मंडळाचे सचिव जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत. त्यामुळे सारी सूत्रे व्यवस्थित जुळून आली असे मानता येईल. संयुक्त अरब अमिरातील स्पर्धा खर्चीक असेल असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यापूर्वीच सांगितलेले आहे. त्यात कोविड चाचणीची भर पडल्यामुळे संयोजनाचा खर्च आणखीनच वाढेल. परिणामी स��भागी फ्रँचाईजी, तसेच बीसीसीआय यांच्या नफ्यात घट होणे अपेक्षित आहे, पण आयपीएल होतेय हे महत्त्वाचे आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhima-koregaon-case-inappropriate-for-state-government-to-support-nia-probe/", "date_download": "2020-09-28T21:24:33Z", "digest": "sha1:RSN6PVQIPMYCDTGJGVQZA6FOYRYSGLFA", "length": 8534, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीमा-कोरेगाव प्रकरण: एनआयए तपासाला राज्य सरकारने पाठिंबा देणे अयोग्य", "raw_content": "\nभीमा-कोरेगाव प्रकरण: एनआयए तपासाला राज्य सरकारने पाठिंबा देणे अयोग्य\nमुख्य बातम्याTop Newsठळक बातमी\nशरद पवार यांचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर आक्षेप\nमुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणवरून आता राज्यात तांडव होण्याची शक्‍यता निर्माण होताना दिसत आहे. कारण या प्रकरणाचा तपास हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.\nनिर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, आम्हाला असं वाटतं की, भीमा कोरेगावबाबत इथल्या राज्य सरकारच्या गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे, अशी तक्रार आमच्याकडे सगळ्या विशेषता जैन समाजाच्या लोकांची आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशी करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया ज्यावेळी इथे सुरू झाली. म्हणजे सकाळी 9 ते 11 बैठक झाली आणि 3 वाजता केंद्र सरकारने हे काम आपल्याकडे काढून घेतले. घटनेनुसार कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. असे असताना आपला अधिकार त्यांनी काढून घेणे योग्य नाही. आणि त्यांनी जर काढून घेतले तरी महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणे अजूनही योग्य नाही. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारपरिषदेत सांगितले.\nएनआयए तपासावरून केंद्र-राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला असताना राज्य सरकारने माघार घेत त्यास सहमती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला अधिकार वापरून हा निर्णय घेतल्याने महाआघाडी सरकारमध्ये या मुद्दयावरून मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. माझा निर्णय फिरविण्याचा (ओव्हररुल) अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी राज्य पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत काही आक्षेप घेऊन विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हे प्रकरण सोपविण्याबाबत राज्य सरकारकडे लेखी मागणी केली होती. पवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केल्यावर गृहमंत्री देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून तपासाबाबत माहिती घेतली होती. राज्य सरकार एसआयटी नेमण्याबाबत अनुकूल असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-thursday-17-september-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/78151187.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-09-28T21:03:03Z", "digest": "sha1:WFA3W27DLD6GGO6EAQNEMNPUOS2Y43QI", "length": 22738, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nगुरुवार, १७ ऑक्टोबर २०२०. सर्वपित्री अमावास्या. विश्वकर्मा पूजन. बुधचे स्वामीत्व असलेल्या कन्या राशीत दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटा��नी चंद्र प्रवेश करणार आहे. यामुळे सूर्य, चंद्र आणि बुध या तीन ग्रहांचा उत्तम योग जुळून आला आहे. तसेच सूर्य आणि चंद्र एकाच नक्षत्रात असतील. ग्रहमानाची उत्तम स्थिती नेमकी कोणाला लाभदायक ठरेल कोणत्या राशीच्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ लाभेल कोणत्या राशीच्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ लाभेल एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल\nआजचे मराठी पंचांग : गुरुवार, १७ सप्टेंबर २०२०\nमेष : आपल्या जोडीदाराच्या साहाय्याने घरातील मोठ्या कामाच्या पूर्णत्वाला गती प्राप्त होईल. घरातील एखादा सदस्य किंवा मुलांची कृती मनाला लागेल. मन विचलित होईल. मानसिक ताण आल्यासारखे वाटेल. इच्छा नसतानाही एखादे काम करावे लागेल. हाती घेतलेली कामे सामंजस्याने पूर्णत्वास नेणे हिताचे ठरेल.\nवृषभ : विनाकारण विकतची दुखणी अंगावर घेऊ नका. विचार करूनच आपला निर्णय मांडा. व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. अन्यथा मानसिक ताण-तणाव निर्माण होऊ शकेल. मालमत्ता, जागा, घर आदींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन मोलाचे ठरू शकेल.\nमिथुन : कोणत्याही प्रकारे आपल्यावर संशय घेतला जाणार नाही असेच कार्य करा. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी शुभ दिवस ठरू शकेल. मात्र, प्रयत्न करण्यात कसूर करू नका. दुपारनंतर आर्थिक लाभाचे योग जुळून येऊ शकतील. कार्यालात काही मानसिक तणाव उत्पन्न करणाऱ्या घटना घडू शकतील. सावधगिरी बाळगून कार्यरत राहणे हिताचे ठरेल.\nपितृपक्ष : 'या' मुहुर्तावर करा सर्वपित्री अमावास्येचे श्राद्ध कार्य; पाहा, शुभ योग\nकर्क : छानशौकीपणा आवडत असला तरी त्याच्या खर्चावर ताबा ठेवा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी ठरू शकेल. कार्यक्षेत्रातील काही बदलांमुळे मूड खराब होण्याची शक्यता. मात्र, संयम आणि धैर्याने केवळ कार्यरत राहणे हिताचे ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात सर्व परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे योग्य ठरू शकेल.\nसिंह : आपल्या सल्ल्याने लोकांचे उत्तम मार्गदर्शन होईल या जबाबदारीने काम करा. आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय, व्यापार, उद्योगाची स्थिती सुधारेल. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक आणि हितशत्रू नामोहरम होतील. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.\nकन्या : आपल्या बोलण्यातील आक्रमकतेला थोडा आवर घाला. घरातील वातावरण चांगले राहील. मिळकतीपेक्षा व्यय अधिक होण्याची शक्यता. आर्थिक स्थितीत समतोल आवश्यक. गरजूंना मदत करण्यासाठी कायम पुढे राहावे. अन्यथा आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सावध राहावे. मित्रांच्या सहकार्यामुळे दिवसाचा उत्तरार्ध उत्तमपणे व्यतीत होईल.\nसर्वपित्री अमावास्या : 'असे' करा श्राद्ध कार्य; पूर्वजांचे मिळवा शुभाशिर्वाद\nतुळ : भागीदारी व्यवसायात थोडे समजुतीने घ्यावे लागेल. कोणत्याही गोष्टीत अति अट्टाहास नको. एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. व्यवसाय, व्यापार, उद्योगातील ताळेबंद, हिशोब अगदी चोख ठेवावा. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्णत्वास न्यावीत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी काळ व्यतीत कराल. दुपारनंतर एखादी शुभवार्ता मिळू शकेल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तींच्या भेटीचे योग.\nवृश्चिक : अति तिखट अथवा जळजळीत पदार्थांचे सेवन टाळा. मित्रांचा सल्ला ऐका. कार्यक्षेत्रात आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. कौतुक केले जाईल. मात्र, त्यासोबत शत्रूत्वही वाढू शकेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. याचे उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतील. चांगल्या कर्मांचे चांगलेच फळ मिळते, ही बाब स्मरणात ठेवावी. एकूणच आजचा दिवस संमिश्र घटनांचा ठरू शकेल.\nधनु : आरोग्याच्या दृष्टीने सर्व निकष बांधा. कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करू नका. काही दिवसांपासून बिघडत असलेली कामे मार्गी लागतील. अनामिक भीती मन विचलित करू शकेल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. त्याचे उत्तम परिणाम दिसण्याची शक्यता. विवाहासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. घाईने निर्णय घेऊ नये.\nसर्वपित्री अमावास्या : चुकूनही करू नयेत 'ही' कामे; मानले जाते अशुभ\nमकर : नवीन विचारांना डोक्यामध्ये जागा करून द्या. नव्या कल्पनेचा स्वीकार करा. नोकरी, व्यवसायात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागण्याची शक्��ता. कामाला सुरुवात करताना विलंब होण्याची शक्यता. कटकटी वाढू शकतील. मात्र, डगमगून जाऊ नये. दिवसाच्या उत्तरार्धात सर्व परिस्थिती नियंत्रणात असू शकेल. प्रिय व्यक्तींकडून शुभवार्ता मिळतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.\nकुंभ : कोणत्याही गोष्टीत अति संभ्रम असेल तर विचार पुढे ढकला. धाडसी निर्णय घेऊ नका. प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावण्यावर भर द्यावा. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रेमातील व्यक्तींना एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता.\nमीन : कुटुंबसौख्य, समतोल राखण्याच्या सतत प्रयत्नात राहा. विद्यार्थ्यांसाठी नवीन दालने उघडतील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. दिवसाच्या सुरुवातीला अनेक कामे प्रलंबित राहण्याची शक्यता. यातील महत्त्वाची कामे निवडून पूर्णत्वास न्यावीत. यामुळे होणारे नुकसान कमी करू शकाल. दुपारनंतरचा काळ प्रतिकूल असण्याची शक्यता. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. सायंकाळपर्यंत मानसिक विचलन स्थिती असू शकेल. मित्रांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळ��ी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nआयपीएलIPL 2020: विराट कोहलीवर इरफान पठाणने केली खरमरीत टीका, म्हणाला\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणः CBIकडून निवेदन जारी; गृहमंत्र्यांनी विचारला 'हा' प्रश्न\nदेशलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/falling-gdp-is-a-wake-up-call-warn-ex-rbi-governor-dr-raghuram-rajan/articleshow/77982007.cms", "date_download": "2020-09-28T22:08:51Z", "digest": "sha1:UOYSSW533LTG7MYOAGGK3EWDL5I5PAR4", "length": 16170, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमाजी गव्हर्नरांचा इशारा; 'जीडीपी'तील घसरण ही धोक्याची घंटा\nडॉ. राजन सध्या शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. देशात करोना संसर्ग सातत्याने वाढत असून याचा परिणाम पर्यटन, रेस्तराँसारख्या संसर्गाची सर्वाधिक भीती असलेल्या क्षेत्रांवर आणि पर्यायाने या क्षेत्रांतील रोजगारनिर्मितीवर होत आहे.\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशाचा आर्थिक विकासदर अर्थात जीडीपी २३.९ टक्के घसरणे ही अर्थव्यव्सथेसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता तरी सरकार व प्रशासनाने आत्मसंतुष्ट मनस्थितीतून बाहेर पडून अर्थव्यव्सथा सावरावी यासाठी त्वरित कृती करावी, असे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक���त केले आहे. लिंक्डइन या समाजमाध्यमावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.\nकर्जे स्वस्त; या दोन बँकांनी केली व्याजदरात कपात\nआपल्या पोस्टमध्ये डॉ. राजन यांनी लिहिले आहे की, सध्याच्या परिस्थितीत सरकारने आतापर्यंत जे काही केले आहे, त्याबाबत आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. त्याऐवजी यावर उपाय योजण्यासाठी जलद हालचाल अपेक्षित आहे. भारताचा जीडीपी २३.९ टक्के आक्रसणे याची तुलना इटलीच्या जीडीपीची झालेली १२.४ टक्के घसरण तर अमेरिकेच्या जीडीपीचे ९.५ टक्क्यांनी आक्रसणे यांच्याशी होणार आहे. यामुळे आता खरे म्हणजे प्रशासनाने स्वतःच्या आत्मसंतुष्टतेबाबत भयभीत होण्याची गरज असल्याचे राजन यांनी सांगितले आहे.\nICICI-Videocon case प्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक\nडॉ. राजन सध्या शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. देशात करोना संसर्ग सातत्याने वाढत असून याचा परिणाम पर्यटन, रेस्तराँसारख्या संसर्गाची सर्वाधिक भीती असलेल्या क्षेत्रांवर आणि पर्यायाने या क्षेत्रांतील रोजगारनिर्मितीवर होत आहे. अशा मानवी स्पर्श किंवा संपर्क सर्वाधिक असलेल्या क्षेत्रांकडे सरकारचे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याबद्दल राजन यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सातत्याने भविष्यासाठी तरतूद करण्याच्या सरकारच्या वृत्तीमुळे वर्तमानात नुकसान सहन करावे लागणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.\nनीरव मोदीचे प्रत्यार्पण; 'ईडी'ची टीम लंडनमध्ये, घडामोडींना वेग\nसध्या वाहन उद्योगात बऱ्यापैकी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यावरून भारतीय अर्थव्यवस्था इंग्रजी व्ही आकारात सुधारत असल्याचे चित्र निर्माण होत नाही. सरकारने आपल्याजवळ असलेली साधनसामग्री कोणती आहे हे ओळखून हुशारीने खर्च करावा, असा सल्लाही राजन यांनी दिला आहे.\nअर्थव्यवस्था ः एक रुग्ण\nभारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती ही एका रुग्णाप्रमाणे असून या रुग्णाला स्थायी स्वरूपातील उपचारांची गरज आहे. त्याऐवजी त्याला रुग्णशय्या दिल्यास तो नैराश्याने आणखी आजारी पडण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेवर इलाज करण्यात दिरंगाई झाल्यास अनेक कुटुंबांना एकवेळचे जेवणही मिळणार नाही, अनेकांना आपल्या पाल्यांना शालांतून काढावे लागेल आणि कामाला ��िंवा भीक मागण्यासाठी पाठवावे लागेल. घरात साठवलेले सोने गहाण ठेवून कर्ज काढण्याची पाळी अनेक कुटुंबांवर येऊ शकते. अनेकांचे कर्जांचे हप्ते आणि जागेचे भाडे थकलेले राहील. या भयानक व विदारक परिस्थितीकडे डॉ. रघुराम राजन यांनी लक्ष वेधले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स...\nकर्जे स्वस्त; या दोन बँकांनी केली व्याजदरात कपात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यां���डून कौतुकाचा वर्षाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T21:01:38Z", "digest": "sha1:DECND5NQVTQAUZMYYTWKGHRQBLS4S4CS", "length": 3912, "nlines": 82, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लिश कवी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► जे.आर.आर. टॉल्कीन‎ (१ क)\n\"इंग्लिश कवी\" वर्गातील लेख\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/khadakwas-will-increase-the-discharge-from-the-dam/", "date_download": "2020-09-28T21:00:09Z", "digest": "sha1:O3NW75UV4NZ4CMCGXKZYAXCD7LISHU5A", "length": 3676, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खडकवासला धरणातून विसर्ग वाढविणार", "raw_content": "\nखडकवासला धरणातून विसर्ग वाढविणार\nपुणे – पाऊसाचा जोर धरण क्षेत्रात वाढल्याने खडकवासला धरणातून रात्री 08:00 वाजता विसर्ग 9,500 क्युसेक होणार आहे. रात्री पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्र व नदीलगत असणारी वाहने काढावीत असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/05/blog-post_3.html", "date_download": "2020-09-28T22:46:12Z", "digest": "sha1:PJ6VZM7OJX6EENGDZCPF3NBB26UWMC5H", "length": 10685, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "... म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र 'या' घोषणा दिल्या !", "raw_content": "\n... म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र 'या' घोषणा दिल्या \nbyMahaupdate.in रविवार, मे ०३, २०२०\nठाणे – केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे 1104 मजुरांना घेऊन रात्री 1 वाजता रवाना झाली. या रेल्वेतील प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हा प्रशासनाने निरोप दिला.\nसर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार परराज्यातील अडकलेल्या मजुरांना घरी पाठविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर त्यांच्या टीमने सकाळपासून या ट्रेनचे नियोजन सुरु केले.\nशनिवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष ट्रेन गोरखपूरसाठी सोडणार असल्याचे संबंधित यंत्रणेला सांगण्यात आले होते. भिवंडी पोलीस परिमंडळ मधील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गोरखपूरच्या कामगारांचे विविध कागदपत्रे तपासून त्यांची गोरखपूरला जाण्यासाठी निवड करण्याचे निर्देश त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले होते.\nभोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मजुरांसाठी टावरे स्टेडियम , भिवंडी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मजूर मानसरोवर , निजामपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत मजूर एसटी स्टँड , तर शांती नगर पोलिस स्टेशन अंतर्गत मजूरांना भादवड येथील संपदा नाईक हॉल तर नारपोली पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या मजुरांना अंजुरफाटा येथील हरी धारा इमारत येथे तसेच कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मजुरांना कोनगाव पंचक्रोशी मैदान कोनगाव येथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.\nजिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टनसिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती.\nया ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असून. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत सुके खाद्यपदार्थही देण्यात आले होते.\nविशेष म्हणजे मजुरांनी सर्वच ठिकाणी गर्दी केल्याने विशेष श्रमिक ट्रेनचे बुकिंग काही वेळातच बुकिंग फुल झाले होते. भिवंडीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पोलीस ठाण्या निहाय पुढीलप्रमाणे भोईवाडा पोलीस ठाणे 211, भिवंडी शहर पोलीस ठाणे 395, शांतीनगर पोलीस ठाणे 67, नारपोली पोलीस ठाणे 422, कोनगाव पोलीस ठाणे 105 अशा एकूण एक हजार 200 कामगार प्रवाशांची गोरखपूरला जाण्यासाठी निवड करण्यात आली होती.\nमात्र, 96 कामगार प्रवासी काही कारणामुळे यातून वगळण्यात आले. त्यामुळे ही विशेष श्रमिक ट्रेन 1 हजार 104 कामगारांना घेऊन गोरखपूरकडे रवाना झाली आहे. भिवंडी प्रांत मोहन नळदकर, भिवंडी मनपा आयुक्त आष्टीकर, तहसिलदार गायकवाड यांनी सर्व शासकीय नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेतली.\nरेल्वे स्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर स्थानकातही लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T22:24:04Z", "digest": "sha1:R6KPN5KA4V4RQZIF4JPLENAK67ZIEKF7", "length": 10410, "nlines": 74, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "सर्दी-पडसे - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nसर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.\nसर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुस-याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते.\nसर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतल्या आवरणाचा दाह होतो, त्याला सूज येते व त्यातून पाणी वाहते. नाकाचा आतला भाग अशा वेळी लाल व सुजलेला दिसेल. सुजेमुळे कधीकधी नाकाच्या आतली हवेची वाट अरूंद होऊन श्वासाला त्रास होतो (नाक चोंदणे).\nसर्दी-पडशात नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्याने नाकातून कानांत पोचणा-या ‘कानाघ‘ नळीचेही तोंड कधीकधी बंद होते. त्यामुळे कानात विचित्र संवेदना होणे, कान गच्च होणे, दडे बसणे, इत्यादी त्रास होतो.\nसर्दीच्या पहिल्या दोन तीन दिवसांत नाकातले पाणी पांढरे आणि पातळ असते. नंतर हळूहळू ते घट्ट होत जाते. कधीकधी नंतर होणारा जंतुदोष (जिवाणू) हे या घट्टपणाचे कारण असते. सर्दी-पडशात बारीक ताप येतो.\nडोके जड होते व दुखते.\nडोळयातून सारखे पाणी येते.\nवावडयाच्या सर्दीमध्ये खूप शिंका येतात. नाकातून पाणी गळते. नाक व डोळे यांना खाज येते.\nसर्दी- पडसे कमी होण्यासाठी लंघन (उपवास) खूपच उपयुक्त आहे. पंखा, धुरळा किंवा इतर काही विशिष्ट कारण माहीत असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते, यामुळेही सर्दी-पडसे होऊ शकते. थंडी, पावसाळा संपून ऊन तापू लागताना ब-याचजणांना सर्दी होते. ही सर्दी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; वाहू द्यावी, म्हणजे श्वसनसंस्थेचे इतर भाग (श्वासनळी, फुप्फुसे) निरोगी राहतात. अशी सर्दी औषधांनी दाबण्याचा प्रयत्न क���ल्यास श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात स्राव सुरू होतात असा आयुर्वेदाचा अनुभव आहे. म्हणूनच नाकातून सर्दी वाहून जाऊ देणे महत्त्वाचे आहे.\nरात्री भोजन केल्यानंतर आणि झोपायच्या एक तास आधी एक-दीड ग्लास ताजे पाणी प्यावे, नंतर झोपायच्या १० मिनिटे अगोदर १०० ग्राम गुळ खावा. गूळ खाल्यानंतर मुळीच पाणी पिऊ नये. फक्त चूळ भरावी, सकाळ पर्यंत सर्दी-पडसे बरे होते.\nरोज सकाळी तुळशीची पाने आणि २ काळी मिरी खाल्याने कधीच सर्दी- पडसे होत नाही.\nज्यांना सारखे पडसे होत असते अशांसाठी एक उत्तम उपाय ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या संध्याकाळी साधे-हलके जेवण करावे त्या आधी २-3 दिवस मसालेदार व तळलेल्या पदार्थांचे सेवन बंद करावे.\nसंध्याकाळच्या जेवणानंतर २ तासांनी रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून कुटावे. त्यात थोडे तूप टाकून कणके सारखे मळावे. त्याची जाड पोळी लाटून तव्यावर उलटून-पलटून, कपड्याने दाबून शेकावी. चांगली कुरमुरीत शेकून झाल्यावर ताजी गरम खावी. त्यानंतर पाणी पिऊ नये.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nक्षय रोग (टी.बी.) »\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/history-book-class-xii-honoring-work-dr-dwarkanath-kotnis-331991", "date_download": "2020-09-28T21:50:35Z", "digest": "sha1:Q2DQ5FWFZXSOIMKCXZ2DQJRHDPNIBHLC", "length": 24134, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "उशिरा का होईना मिळाला सन्मान ! इतिहासाच्या प���स्तकात मानवतावादी डॉ. कोटणीसांविषयी माहिती | eSakal", "raw_content": "\nउशिरा का होईना मिळाला सन्मान इतिहासाच्या पुस्तकात मानवतावादी डॉ. कोटणीसांविषयी माहिती\nलेखक तथा डॉ. कोटणीस कार्य अभ्यासक रवींद्र मोकाशी म्हणतात, डॉ. कोटणीस यांच्या संदर्भात अनेक प्रकारची कार्ये केली जात आहेत. डॉ. पी. के. वसू यांनी लिहिलेल्या \"कॉल ऑन एनआर' व डॉ. कोटणीस यांच्या पत्नी गीयानकुलान यांचे \"माय लाईफ विथ डॉ. कोटणीस' ही पुस्तक महत्त्वाची ठरतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमात डॉ. कोटणीस यांच्याबाबत काही भाग समाविष्ट करावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.\nसोलापूर : देशातील तेलंगणा, आंध्र प्रदेश सरकारने डॉ. कोटणीस यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून शालेय अभ्यासक्रमात विशेष पाठ समाविष्ट केला आहे. कर्नाटकात देखील आठवी अभ्यासक्रमात त्यांच्यासंबंधी धडा आहे. उशिरा का होईना यावर्षी महाराष्ट्रात बारावी इतिहास पुस्तकात त्यांच्या विषयीची माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक प्रा. गणेश चन्ना यांनी डॉ. कोटणीस यांच्या संदर्भात kotnismemorialsolapur.org विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर त्यांच्या कार्याचा सर्व तपशील उपलब्ध करण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेनेही एक संकेतस्थळ सुरू केले असून, drkotnissmarak.org या नावाने चालवले जाते.\nहेही वाचा : प्रशासन सुधारेना, कोरोना आवरेना बाधितांमध्ये \"ग्रामीण' गेले सोलापूर शहराच्या पुढे\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोलापूर शहरातील डॉ. कोटणीस यांच्या घराचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्यात आले. 1 जानेवारी 2011 रोजी तत्कलीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. या संग्रहालयात डॉ. कोटणीस यांच्या वापरातील वस्तू व पुस्तके, पत्रे, छायाचित्रे आदी अनेक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. चीन सरकारने त्यासाठी अनेक छायाचित्रे संग्रहालयासाठी दिली. तसेच डॉ. कोटणीस यांचा मिलिटरी वेशातील अर्धपुतळा चीन सरकारने दिला. सध्या या संग्रहालयाच्या देखभालीचे काम सोलापूर महानगरपालिका करते.\nहेही वाचा : ब्रेकिंग सोलापुरातील देगावच्या ओढ्यातील मगरींना पकडण्यासाठी ठरला \"हा' प्लॅन\nया संग्रहालयासोबत चिनी भाषा प्रशिक्षणासाठी डॉ. कोटणीस एज्युकेशन स्टडी सेंटर स्थापन क���ण्यात आले आहे. संग्रहालयाच्या इमारतीबाहेरील भागात डॉ. कोटणीस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तेथे 2008 पासून चिनी भाषा शिकण्याची सोय केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील वेंगुर्ला या डॉ. कोटणीस यांच्या मूळगावी देखील त्यांच्या नावाने कार्य केले जाते. पंजाबमध्ये लुधियाना येथे डॉ. कोटणीस यांच्यासंदर्भात डॉ. इंद्रजित बिंद्रा हे काम करतात. तसेच बंगळूरमध्ये इंडो-चायना फ्रेंडशिप संस्था ही डॉ. कोटणीस यांच्या विचारांवर कार्य करते. देशाच्या इतर काही भागांत अनेक रुग्णालयांना त्यांचे नाव दिले आहे.\nचीनमध्ये मानवतावादी कार्याची आजही प्रशंसा\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्‍टोबर 1910 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेऊन ते शल्यचिकित्सा या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होते. तेव्हा याच कालावधीत दुसरे महायुद्ध सुरू झाले. 1938 मध्ये जपान व चीन युद्धामध्ये चीनचे सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. उपचार करण्याकरिता डॉक्‍टरांची कमतरता असल्याने चीनने भारताकडे डॉक्‍टरांची मदत मागितली. तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय डॉक्‍टरांना चीनमध्ये जखमींच्या उपचारासाठी जावे, असे आवाहन केले होते. तेव्हा डॉ. द्वारकानाथ कोटणीस या आवाहनाला प्रतिसाद देत चीनमध्ये पोचले. त्यांनी अहोरात्र उपचाराची सेवा देत अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या कार्याबद्दल चीनमध्ये त्यांच्या मानवतावादी कार्याची आजही प्रशंसा केली जाते. चीनमध्ये सर्वाधिक आदराचे स्थान मिळवणारा भारतीय म्हणून ते ओळखले जातात.\nडॉ. कोटणीस यांच्या कार्यावर डॉक्‍युमेंटरी\nअभ्यासक रवींद्र मोकाशी यांनी डॉ. कोटणीस यांच्या कार्यावर डॉक्‍युमेंटरी तयार केली आहे. आता ही डॉक्‍युमेंटरी संग्रहालयाला दिली जाणार आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे बंधू मंगेश शांताराम कोटणीस यांनी डॉ. कोटणीस यांचे एक चरित्र ग्रंथ 1984 मध्ये लिहिले होते. एमएसएमआरए वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेसाठी एक छोटेखानी चरित्र रवींद्र मोकाशी यांनी लिहिले आहे.\nसध्या कोरोना संकट व भारत-चीन संबंधातील ताणतणावाचा घटनाक्रम सुरू आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याचा आजही चीनममध्ये आदरपूर्वक उल्लेख होतो. तसेच चीनच्या वरिष्ठ नेत्यांनी भारत दौऱ्यात मुंबई येथील डॉ. कोटणीस यांच्या भगिनी मनोरमा कोटणीस यांची भेट घेतलेली होती. चीनचे सर्वेसर्वा माओ-त्से-सुंग यांनी डॉ. कोटणीसांच्या मृत्यूबद्दलच्या शोकसंदेशांचे पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये चिनी सैन्याने आपला जवळचा आणि देशाचा मित्र गमावला आहे, असा शोकसंदेश दिला होता. हे दुर्मिळ पत्र संग्रहालयात जतन करण्यात आले आहे.\nलेखक तथा डॉ. कोटणीस कार्य अभ्यासक रवींद्र मोकाशी म्हणतात, डॉ. कोटणीस यांच्या संदर्भात अनेक प्रकारची कार्ये केली जात आहेत. डॉ. पी. के. वसू यांनी लिहिलेल्या \"कॉल ऑन एनआर' व डॉ. कोटणीस यांच्या पत्नी गीयानकुलान यांचे \"माय लाईफ विथ डॉ. कोटणीस' ही पुस्तक महत्त्वाची ठरतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमात डॉ. कोटणीस यांच्याबाबत काही भाग समाविष्ट करावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.\nडॉ. कोटणीस स्टडी एज्युकेशन सेंटरचे रमेश मोहिते म्हणाले, सोलापूरमध्ये डॉ. कोटणीस एज्युकेशन अँड स्टडी सेंटर चालवण्यात येते. या ठिकाणी 2008 पासून चिनी भाषेचे शिक्षण दिले जात आहे. त्याला विद्यार्थी व अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद असतो.\nअभ्यासक प्रा. गणेश चन्ना म्हणाले, नव्या पिढीला डॉ. द्वारकानाथ कोटणीसांचे कार्य माहीत असावे यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांमध्ये आजही कायम प्रयत्न असतात. त्यांची प्रेरणा मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य केले जाते. डॉ. कोटणीस यांचे कार्य आजही भारत व चीन संबंधामधील मानवतावादी दुवा म्हणून महत्त्वाचे ठरत आहे. भारत-चीन संबंधाबद्दल अनेक घडामोडी होत असताना डॉ. कोटणीस यांचे नाव या संबंधांची सकारात्मकता वाढवणारे आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दण��णला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/work-ujani-solapur-water-pipeline-started-344231", "date_download": "2020-09-28T23:02:09Z", "digest": "sha1:CZF7PR3WJVNWVQHQXS2OD3OND662B2GA", "length": 16910, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामाला प्रारंभ ! सोलापूकरांना \"या' दिवसापासून मिळणार नियमित पाणी | eSakal", "raw_content": "\nसोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामाला प्रारंभ सोलापूकरांना \"या' दिवसापासून मिळणार नियमित पाणी\nउजनी ते सोलापूर पाइपलाइनसाठी जमिनीखालून पाइपलाइन टाकण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व भूमी व अभिलेखाच्या अधीक्षकांमार्फत सीमांकन व मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. उजनी जलाशय येथे पंपिंग स्टेशनसाठी 0.25 हेक्‍टर जागा मिळावी म्हणून महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र पाठविले आहे. त्या ठिकाणी जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन ग्रॅव्हिटी मेन अशी कामे होणार आहेत.\nसोलापूर : शहराची 2033 ची लोकसंख्या विचारात घेऊन उजनी ते सोलापूर दुहेरी पा��पलाइनच्या कामाला बुधवारी (ता. 9) प्रत्यक्षात सुरवात झाली. 110 एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी सोलापूरकरांना वाढीव मिळणार आहे. त्यासाठी 449.64 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी 250 कोटी एनटीपीसीतर्फे मिळणार आहेत, तर 200 कोटींचा खर्च स्मार्ट सिटीतून केला जाणार आहे. या कामासाठी हैदराबाद येथील पोचमपाड कन्स्ट्रक्‍शन कंपनीची निवड केली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास या कामाच्या देखरेखीसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर (फेब्रुवारी 2022) शहरवासीयांना नियमित पाणी मिळेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.\nहेही वाचा : आमदार प्रशांत परिचारक शुक्रवारपासून लोकांना भेटणार\nजमिनीखालून पाइपलाइन टाकण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व भूमी व अभिलेखाच्या अधीक्षकांमार्फत सीमांकन व मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. उजनी जलाशय येथे पंपिंग स्टेशनसाठी 0.25 हेक्‍टर जागा मिळावी म्हणून महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र पाठविले आहे. त्या ठिकाणी जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन ग्रॅव्हिटी मेन अशी कामे होणार आहेत. उजनी ते वरवडेदरम्यान (28.5 किलोमीटर) दाबनलिका तर वरवडे ते सोरेगावपर्यंत (81.5 किलोमीटर) उतारनलिका टाकली जाणार आहे. आजपासून या कामासाठी पाइप आणले जात असून पहिल्याच दिवशी 15 किलोमीटरपर्यंत पाइप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.\nहेही वाचा : महापालिकेला 130 कोटींचा हिशेब लागेना \"या' विभागप्रमुखांना आयुक्तांकडून कारवाईचे पत्र\nथाटात पार पडले उद्‌घाटन\nसोलापूर ते उजनी दुहेरी पाइपलाइनच्या कामाचा प्रारंभ बुधवारी (ता. 9) पार पडला. या वेळी खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, सभागृहनेता श्रीनिवास करली, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, रियाज खरादी, परिवहन सभापती जय साळुंखे, डाळिंब संशोधन केंद्राचे प्रशासकीय अधिकारी श्री. रॉय, संचालिका ज्योत्स्ना शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. भांडेकर, पोचमपाड कंपनीचे श्रीनिवास राव आदींच्या उपस्थितीत कामाचे उद्‌घाटन झाल��.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहेल्दी रेसिपी : कळण्याच्या भाकरी\nआपण मागील लेखात कळण्याचे फुनके ही रेसिपी पाहिली होती आणि मागेच ठरविल्याप्रमाणे आज आपण कळण्याच्या भाकरीविषयी जाणून घेणार आहोत. स्थानिक परिस्थिती, पिके...\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:52:06Z", "digest": "sha1:RJRDKGUTOU2VYF4NII4UF4YWOHYJTO6H", "length": 6415, "nlines": 138, "source_domain": "jalna.gov.in", "title": "शाळा | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nअनिल जिंदल वर्ल्ड स्कूल\nनिधोना रोड, जालना ४३१२०३\nश्रेणी / प्रकार: सी बी एस ई शाळा\nश्रेणी / प्रकार: उर्दु शाळा\nगोल्डन ज्युबली स्कूल, संतोषी माता मंदिराजवळ जालना- 431203.\nश्रेणी / प्रकार: सी बी एस ई शाळा\nजवाहर नवोदय विद्यालय – जेएनव्ही जालना\nअंबा, परतुर- 431501 जि. जालना\nश्रेणी / प्रकार: सी बी एस ई शाळा\nरेल्वे स्टेशन रोड जालना ४३१२०३\nश्रेणी / प्रकार: सरकारी शाळा\nमधुबन हॉटेल मागे, शिवाजी पुतळा रामनगर रोड जालना ४३१२०३\nश्रेणी / प्रकार: सी बी एस ई शाळा\nमाय रिच डॅड’स अकॅडमी\nरोहण वाडी रोड चव्हाण नगर मंठा बायपास जालना ४३१२०३\nश्रेणी / प्रकार: आय सी एस ई\nश्री म स्था जैन विद्यालय\nशिवाजी पुतळा जालना ४३१२०३\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/muslim-haj-subsidiclose-haj-subsidicentral-government-haj-ejansiinquiry/", "date_download": "2020-09-28T20:38:21Z", "digest": "sha1:6BGD2ZBNPINWHPJBQHBT6OHCTN6CXTYI", "length": 7205, "nlines": 95, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "hajsubsidi", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nमहाराष्ट्रातील हज संस्था(ऐजन्सी)च्या चौकशीची मागणी\nसजग नागरिक टाइम्स: केंद्र सरकारने मुस्लीम समाजाला हजवर मिळणारी सब्सिडी या वर्षापासून बंद केली.मुस्लीम समाजाला हजला जाण्यासाठी केंद्र सरकारकडून सबसिडी दिली जात होती .या सब्सिडीचा लाभ हा मुस्लिमांना न होता याचा लाभ या ऐजन्सीना होत होता असे केंन्द्रीय अल्पसंख्याक मंत्रींनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले होते असे शेरआली शेख यांचे म्हणणे आहे . महाराष्ट्रामधील सर्व हज संस्थांची चौकशी करावी व दोषी आढळल्यास योग्य त्या कलमा अंतर्गत कारवाई करावी व सत्य जनते समोर आणावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेरआली शेख यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.\n← कोंढव्यात बोगस गुंटेवारी, बेकायदेशीर बांधकाम जोरात\nट्रकची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार युवक जखमी →\nजनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी निर्भिड बनावे_ फिरोज मुल्ला.\nगुंड शाहबाज शेख टोळीतील चौघा जणांनवर मोकका(mokka) ..\nमतदानावेळी Raj Thackeray नी मीडियाला झापलं म्हणाले तुम्हाला अकला आहेत का रे\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-umeshchandra-sarangi-says-pass-contract-farming-law-maharashtra-22823", "date_download": "2020-09-28T20:56:24Z", "digest": "sha1:6NSVDYK5FA7MOSJZB77CWUCQB5YDJGHC", "length": 18408, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Umeshchandra Sarangi says, pass the contract farming law, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंत्राटी शेती कायदा मंजूर कराः उमेशचंद्र सरंगी\nकंत्राटी शेती कायदा मंजूर कराः उमेशचंद्र सरंगी\nसोमवार, 2 सप्टेंबर 2019\nपुणे : ‘‘शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन सुधारणेच्या मुद्याला हात घालावा लागेल. लहान तुकड्यावरील शेती किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे जमिनी शेतीसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा कायदा करावा. कंत्राटी शेतीसाठीच्या कायद्याला मंजुरी द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून सहकारी आणि कॉर्पोरेट शेतीला परवानगी द्यावी,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी केले.\nपुणे : ‘‘शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी जमीन सुधारणेच्या मुद्याला हात घालावा लागेल. लहान तुकड्यावरील शेती किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे जमिनी शेतीसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा कायदा करावा. कंत्राटी शेतीसाठीच्या कायद्याला मंजुरी द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून सहकारी आणि कॉर्पोरेट शेतीला परवानगी द्यावी,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी केले.\nपुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने तयार केलेल्या ‘महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या वृद्धीला गती देण्यासाठी संस्थात्मक आणि धोरणात्मक सुधारणा’ या कृषी धोरण अहवालाचे प्रकाशन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर येथे शनिवारी झाले. या वेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष आणि पीआयसीचे विश्वस्त प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, विश्वस्त अनिल सुपनेकर उपस्थित होते.\nसरंगी म्हणाले, राज्यात जनुकीय बदल (जी.एम.) केलेल्या पिकांच्या चाचण्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी सरंगी यांनी केली. शेतमाल बाजारसुधारणांच्या बाबतीत राज्यात काही निर्णय झाले असले तरी, आणखी खूप सुधारणा होणे शिल्लक आहे. राज्यात ऊस शेतीवर बंदी घालू नये; परंतु शंभर टक्के ऊसक्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मराठवडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या विभागाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून या क्षेत्रातील सुधारणा कराव्यात.\nकेळकर म्हणाले, ‘शेती क्षेत्रातील समस्यांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची गरज आहे. पीआयसीने दरवर्षी विविध क्षेत्रांचे दहा धोरण अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्राचा धोरण अहवाल तयार केला आहे.’\nप्रतापराव पवार म्हणाले, शेती क्षेत्रातील समस्या गहन असल्या तरी, आव्हाने जितकी मोठी, तितक्‍याच संधीही मोठ्या असतात; या आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून उपाय शोधण्याची गरज आहे. शेतकरी या तळाच्या घटकापर्यंत ज्ञान पोचविण्याची गरज आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून साडेचार लाख शेतकऱ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले आहे.\nगोखले अर्थशास्त्र संस्थेतील संशोधक विशाल गायकवाड यांनी अहवालातील शिफारशींचे सादरीकरण केले. प्रशांत गिरबने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.\nया सहा मुद्द्यांवर शिफारशी\nशेती क्षेत्रातील जमीन सुधारणा\nजल व्यवस्थापन व पीकबदल\nदेशातंर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणे\nपुणे शेती महाराष्ट्र कृषी प्रशांत गिरबने ठिबक सिंचन सिंचन विदर्भ विकास कौशल्य विकास प्रशिक्षण अर्थशास्त्र\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nअभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...\nश्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्���मातून...\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/dindigul-pc/", "date_download": "2020-09-28T20:56:51Z", "digest": "sha1:J6MWVAAYX2JEANUMPRMFTHL3JWTJEDK2", "length": 22033, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "डिंडीगुल मराठी बातम्या | dindigul-pc, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\n“शेतकरी संकटात राहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली हो��ार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृ��्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Election 2019 ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं ��ेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nदृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'\nझेन कथा - आत्ताचा ‘हा’ क्षण\nकोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन\nचंपारण ते वॉलमार्ट : भारतीय शेतकऱ्याचा प्रवास\nआजचा अग्रलेख : हे ‘अकाली’ घडलेले नाही\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/572", "date_download": "2020-09-28T20:31:06Z", "digest": "sha1:TNFXXA5VLR6YRXKDXMWUV7DCEK2JIM66", "length": 35739, "nlines": 159, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); सेवा है यज्ञकुंड (भाग २) | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeसेवा है यज्ञकुंड (भाग २)\nसेवा है यज्ञकुंड (भाग २)\nजनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच सर्वात जास्त संक्रमण असलेल्या रेड झोनमधील सेवा वस्त्यांमध्ये जाऊन, प्रत्यक्ष तपासणीचे काम करण्यात आले. जवळपास तीन आठवडे चाललेल्या या मोहिमेमध्ये, पुण्यातील १६८ वस्त्यांमधील एक लाखाच्या वर ल���कांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. जवळपास एक हजार कार्यकर्त्यांनी (संघ स्वयंसेवक, स्थानिक कार्यकर्ते, डाॅक्टर असे सगळे मिळून) यामध्ये \"करोना योद्धा\" म्हणून कामगिरी बजावली.\nया सगळ्या योद्ध्यांचे अनुभव वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आपण वाचले, ऐकले. हे सगळे कार्यकर्ते हे या मोहिमेचा चेहरा होते, पण या सगळ्यांच्या पाठीशी संघव्यवस्थापनाचे एक खूप मोठे जाळेही तेवढेच महत्त्वाचे काम करत होते. म्हणजे म्हणतात ना की, हिमनगाचे फक्त एक छोटे टोक आपल्या डोळ्यांना दिसत असते आणि बाकीचा मोठा भाग हा पाण्याखालीच असतो. अगदी तशाच पद्धतीने, या मोहिमेमध्ये अनेक अदृश्य हात, चेहरे या करोना योद्ध्यांच्या बरोबरच काम करत होते. या मोहिमेच्या पडद्यासमोर न आलेल्या गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.\nअगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा भारतामध्ये करोनाचा अजिबातच शिरकाव झाला नव्हता, तेव्हा फक्त बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाशांची सखोल तपासणी करणे अत्यंत गरजेचे होते. आणि त्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणाही पुरेशी होती. दुर्दैवाने दिल्लीतील मरकज प्रकरणानंतर, देशभरात करोना संक्रमणाने हातपाय पसरायला सुरुवात केली आणि अगदी छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये जाऊन तो पोहोचला. एवढ्या सगळ्या ठिकाणी पोहोचणे प्रशासनाला खरच शक्य नव्हते.\nदेशावरच्या कुठल्याही आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम धावून जाणारा हा संघस्वयंसेवकच असतो. या आत्मविश्वासातूनच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीने पुणे महानगरपालिकेसमोर एक प्रस्ताव ठेवला. यानुसार, रेड झोनमधील वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथल्या प्रत्येक माणसाची प्राथमिक तपासणी करायची आणि काही लक्षणे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला द्यायची अशी मूळ कल्पना मांडण्यात आली. यामध्ये मनुष्यबळ हे संघ पुरवणार आणि सगळ्या रेड झोनमधील हाॅट स्पाॅट्सची माहिती ही महानगरपालिका देणार असे ठरवण्यात आले.\nसंघ परिवारातील सगळ्याच संस्था यामध्ये सामील झाल्या होत्या. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि इतरही अनेक संस्थांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आणि रा. स्व. संघ- जनकल्याण समितीने या सगळ्यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेसमोर एक योजना सादर केली. अशा आपत्तीचा अनुभव कुणालाही नसल्याने, वेळोवेळी त्यामध्ये आवश्यक ते बदल होत गेले. फक्त संघस्वयंसेवकच नाही तर समाजातील वेगवेगळ्या वर्गातील, स्तरातील कार्यकर्ते यात सहभागी झाल्यामुळे त्यानुसारही या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या.\nकाही दिवसांपूर्वीच प. पू. मोहनजींनी उद्गारलेल्या \"अगर जरूरत पडी और सरकारने अनुमती दी तो संघ के स्वयंसेवक तीन दिन में तयार हो सकते है ये हमारी क्षमता है I\" या वाक्याला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी एवढ्या लवकर मिळेल, असे कुणालाही वाटले नसेल. त्यामुळेच प्रत्यक्ष स्वयंसेवकांसमोर जेव्हा ही योजना मांडली गेली तेव्हा प्रत्येकजण क्षणभर विचारातच पडला. पण दुसऱ्याच क्षणाला त्यातील योद्धा जागृत झाला आणि \"करोना योद्धा\" हे नाव उदयास आले. तरीही स्वयंसेवकांच्या आणि त्यांच्या घरच्यांची यासाठी मानसिकता निर्माण होणे ही तशी अवघडच गोष्ट होती. पण संघावरचा विश्वास आणि समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना यामुळे या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.\nसर्व विचारांती गरवारे काॅलेज आणि त्याची वसतीगृहे ही या मोहिमेची मुख्य छावणी ठरवण्यात आली. भारतीय जैन संघटनेने फोर्स मोटर्सच्या सहकार्याने, यासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकांची उपलब्धता करुन दिली. जनकल्याण समितीने आपल्या परिवारातील अन्य संस्थांच्या मदतीने बाकी सगळ्या व्यवस्था पार पाडायचे शिवधनुष्य उचलले. मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आणि स्वयंसेवकांचा प्रतिसाद मिळायला लागला. डाॅक्टर लोकांची जास्त आवश्यकता असल्याने, संघ वर्तुळात नसलेल्याही अनेक डाॅक्टरांना संपर्क करण्यात आला आणि त्यांनीही या मोहिमेमध्ये जमेल तितका सहभाग नोंदवला. बऱ्याच डाॅक्टरांनी सहभागाबरोबरच यामध्ये विविध प्रकारची मदतही दिली आहे. विविध बचत गटांनी उत्कृष्ट गुणवत्तेच्या मुखपट्ट्या बनवून दिल्या, ज्या सेवावस्त्यांमध्ये विनामूल्य वाटण्यात आल्या.\nपूर्ण विचारांती राहण्याची व्यवस्था गरवारे वसतीगृहात करण्यात आली होती. तीन दिवस प्रत्यक्ष तपासणी, नंतर तीन दिवस सक्तीचे विलगीकरण, सातव्या दिवशी व्यक्तीची स्वॅब चाचणी आणि आठव्या दिवशी चाचणीचा निकाल आल्यानंतर घरी जायला परवानगी, अशी साधारण ही योजना होती. प्रत्यक्ष तपासणी करणारे आणि विलगीकरणात असलेले, यांची सरमिसळ होऊ नये म्हणून वसतीगृहाच्या दोन वेगवेगळ्या इमारती यासाठी वापरल्या होत्या. म्हणजे एक फक्त तपासणीसाठी जाणाऱ्यांची इमारत आणि चौथ्या दिवसापासून विलगीकरणात जाणाऱ्यांची एक इमारत. महिला वसतीगृहाची इमारत मोठी असल्याने, त्यातीलच एक बाजू तपासणीसाठी जाणाऱ्यांची आणि एक विलगीकरणात राहणाऱ्यांची अशी व्यवस्था केली होती.\nआठ दिवसांचा मुक्काम असल्याने, प्रत्येकाच्या चहा, नाश्ता, जेवणाची चांगली सोय करणे हे क्रमप्राप्तच होते. टाळेबंदीच्या काळात, अशी सोय करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखेच होते. स्वयंपाक बनवणाऱ्या निवासी कामगारांपासून ते रोजच्या ताज्या भाज्या, फळे, दूध आणि आवश्यक ते किराणा सामान वेळच्या वेळी पोहोचवण्याचे काम संघाच्या व्यवस्था विभागाने अगदी चोख बजावले. स्वयंपाक बनवणाऱ्या प्रत्येक माणसाची सुरुवातीला स्वॅब टेस्ट करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्यावरच त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी देण्यात आली. दिवसाला पन्नास लोकांचा अंदाज केलेला असताना, दुसऱ्या आठवड्यापासून सहभागी स्वयंसेवकांची संख्या ही साधारण १०० होती. यावरुनच ही किती मोठी व्यवस्था होती हे तुमच्या लक्षात येईल. असे असतानाही, पूर्ण मोहिमेदरम्यान यातील कुठल्याही गोष्टीत कणभरही त्रुटी राहिली नाही.\nसहभागी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रोजचा नाश्त्यापासूनचा मेनू ठरवला जायचा. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे शरीरातील पाणी कमी होते हे लक्षात घेऊन, नाश्त्यामध्येच एका फळाचा समावेश करण्यात आला होता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचा मेनूही, सर्वांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा विचार करुनच ठरवण्यात येत होता. दोन्ही जेवणांच्या वेळी सूतशेखर वटी आणि रात्रीच्या जेवणानंतर आयुर्वेदिक काढा यामुळे सहभागी कुणालाच या दरम्यान विशेष असा त्रास जाणवला नाही. रात्रीच्या वेळी असलेल्या आमरस, शीरा, गुलाबजाम यामुळे तर स्वयंसेवकांना घरच्या वातावरणाचाच अनुभव येत होता. तपासणी करणारे आणि विलगीकरणात राहणारे यांच्या नाश्ता आणि जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवून, तिथेही दोघांमधला संपर्क टाळण्यात आला होता.\nप्रत्यक्ष कामाचे नियोजनही अगदी विचारपूर्वक केलेले होते. तपासणीसाठी जाण्यासाठी सकाळ आणि दुपार अशी दोन सत्रं ठरवण्यात आली होती. सकाळी आठे ते बारा आणि दुपारी दोन ते सहा अशी साधारण विभागणी होती. उपलब्ध स्वयंसेवकांचे गट करुन त्यांनी कुठल्या वस्ती�� जायचे, याचे नियोजन आधीच केलेले असायचे. त्यांच्याबरोबर असलेले डाॅक्टर आणि स्थानिक कार्यकर्ते याचीही जोडणी आधीच केलेली असायची. त्या प्रत्येक गटाबरोबर लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य (पीपीई कीट, हातमोजे, तापमापक यंत्र, वाटायच्या गोळ्या, मुखपट्टी इत्यादी) आणि इतरही आवश्यक गोष्टी यांची सिद्धता आधीच केलेली असायची. प्रत्येक गटाबरोबर न चुकता सरबताच्या दोन बाटल्या दिल्या जायच्या. पीपीई कीट घालून केलेल्या तपासणीनंतर कमी झालेले शरीरातील क्षार या सरबताने आपोआप मूळपदावर यायचे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये देखील खूप अदृश्य हातांचा सहभाग होता. संघाच्या वार्षिक शिबिरांमध्ये अवलंबत असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा यामध्ये समावेश होता आणि म्हणूनच हेही काम अतिशय चोखपणे होत होते.\nतपासणीचे काम अर्धा दिवस आणि तेही तीनच दिवस असल्याने, रोज मिळणारा अर्धा दिवस आणि विलगीकरणाचे पाच दिवस यांचे नियोजन करणे फार गरजेचे होते. घरापासून दूर आणि तेही अशा वातावरणात राहत असल्याने, सहभागी स्वयंसेवकांना शारीरिक बरोबरच मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणेही गरजेचे होते. म्हणून मग त्या दृष्टीने स्वयंसेवकांच्या दिनचर्येची आखणी करण्यात आली होती. महिलांचा सहभागही यामध्ये लक्षणीय होता. महाविद्यालयीन तरुणी, व्यावसायिक महिला, अनेक डाॅक्टर अशा सर्व प्रकारच्या महिला यामध्ये होत्या. घरापासून लांब असल्यामुळे त्यांच्या मनस्थितीचा विचारही ही दिनचर्या बनवताना केला गेला होता.\nदिवसाची सुरुवात सकाळी सहालाच होत असे. प्रातर्विधी आवरुन साडेसहा वाजता सुरक्षित अंतर ठेवून अर्ध्याच तासाची शाखा लागत असे. शाखेमध्येही फक्त व्यायामयोग, योगासने आणि प्राणायाम याचाच अंतर्भाव केलेला होता. महिलांचाही एक गण यामध्ये सहभागी होत असे. त्यानंतर सकाळच्या सत्रात तपासणीला जाणारे आवरुन, नाश्ता करुन घेत. त्यांचा नाश्ता झाला की मग विलगीकरणवाले नाश्त्याला जात. जेवणाच्या वेळी याउलट होत असे. विलगीकरणात असलेले स्वयंसेवकच दुपारच्या सत्राला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करुन ठेवत असत.\nदुपारी तपासणीसाठी गेलेले स्वयंसेवक वगळता, सर्वांनी सक्तीने विश्रांती घेणे बंधनकारक होते. संध्याकाळी पाच वाजता चहा झाल्यावर सामाजिक अंतर राखत एकमेकांशी ओळखी आणि गप्पाटप्पा व्हायच्या. रात्री सात ते आठ रोज एक सत्र व्हायचे. त्यामध्ये अनुभवकथन, प्रश्नमंजुषा, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, सहभागी प्रतिष्ठित कलावंत, खेळाडू यांच्या मुलाखती, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर आधारित चर्चासत्र असे अनेक प्रकारचे कार्यक्रम व्हायचे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना, आपल्यासारखेच स्वयंसेवक म्हणून राहताना पाहणे हा नवीन लोकांसाठी एकदम सुखद धक्काच होता. रात्रीचे जेवणही दोन टप्प्यांत झाल्यावर काढा पिता पिता परत एकदा सगळ्यांशी चर्चा रंगायच्या. त्यानंतर बऱ्याचदा, वसतीगृहाच्या वेगवेगळ्या इमारतींमधील स्वयंसेवकांमध्ये संघाच्या पद्याच्या स्पर्धाही (सामाजिक अंतर राखूनच) रंगल्या. भरगच्च अशा दिनचर्येमुळे कुणाही स्वयंसेवकाला मानसिक ताणदेखील जाणवला नाही.\nया सगळ्या बरोबरच विलगीकरणाच्या चौथ्या दिवशी घेतल्या गेलेल्या चाचणीचे नियोजनही फार चांगल्या पद्धतीने केले गेले होते. तीन दिवस विलगीकरण पूर्ण होत असलेल्यांची नाव, फोन नंबर, ईमेल सहीत यादी करुन ती सह्याद्री किंवा संजीवनी दवाखान्यात पाठवली जायची. दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता अशा सगळ्या स्वयंसेवकांची चाचणीसाठी जाण्याची आणि परत येण्याची तयारी केली जायची. चोवीस ते सहव्वीस तासानंतर त्याचा निकाल यायचा. एकत्र आलेल्या त्या निकालाला वेगवेगळे करुन, प्रत्येक स्वयंसेवकाला एक \"करोना योद्धा\" असा गौरवपर उल्लेख केलेला ईमेल आणि त्याला जोडलेला चाचणीचा निकाल पाठवला जायचा. तो ईमेल आल्यावरच कुणालाही, गरवारेतून बाहेर पडायची परवानगी होती. ही सगळी प्रक्रिया डोळ्यात तेल घालून राबवणाऱ्यांच्या मानसिक स्थितीची आपण कल्पनाही करु शकत नाही.\nआपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या स्वयंसेकांची जीवापाड काळजी घेणे याला या मोहिमेदरम्यान अत्युच्च महत्त्व होते. त्यामुळेच सुरक्षिततेच्या कुठल्याही लहानसहान गोष्टींकडेही अगदी बारीक नजर ठेवण्यात आली होती. गरवारेमध्ये वावरताना तोंडाला मुखपट्टी लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे बंधनकारकच होते. तपासणी करुन आल्यावर गरम पाण्याने आंघोळ झालीच पाहिजे याकडेही अगदी कटाक्षाने लक्ष ठेवण्यात आले. तिथे निवासी असलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाची संध्याकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात यायची. थोडाफार जरी त्रास कुणाला जाणवत असेल तर त्याला दुसऱ्या दिवशी तपासणीच्या कामाला पाठवले जायचे नाही. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जायची.\nस्वच्छतेच्या दृष्टीने, संपूर्ण परिसराचे, खोल्यांचे, शौचालयांचे, रुग्णवाहिकांचे रोजच्या रोज निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. प्रत्यक्ष तपासणीसाठी न जाणाऱ्या पण व्यवस्थेमध्ये असलेल्या प्रत्येकाच्या आरोग्याकडेही अगदी बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. गरवारेमधील सेवक सेविकांची स्वॅब टेस्टही या मोहिमेदरम्यान घेण्यात आली होती. या सगळ्या घेतल्या गेलेल्या सावधगिरीच्या उपायांमुळेच, सहभागी कुणालाही करोनाची लागण झाली नाही. संघाच्या अतिसूक्ष्म स्तरावर घेतल्या गेलेल्या काळजीचेच हे यश म्हणावे लागेल.\nएवढ्या भयानक परिस्थितीतही आपण समाजासाठी भरीव असे काहीतरी करु शकतो, याचा वस्तुपाठच या मोहिमेच्या निमित्ताने परत एकदा संघाने जगासमोर घालून दिला आहे. व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही मोहीम म्हणजे एक अचंबित करणारी घटनाच आहे. कमीत कमी मनुष्यबळामध्ये, एवढी मोठी मोहीम कशी राबवायची याचे एक आदर्श उदाहरण आहे. \"सारे भारतीय माझे बांधव आहेत\" या प्रतिज्ञेतल्या ओळीचा खरा अर्थ समजून घेऊन, समोरच्याच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तन, मन, धन अर्पून काम करायची संधी यानिमित्ताने सहभागी प्रत्येकाला मिळाली.\nत्याचबरोबर, रेड झोनमधील लोकांनाही, या कठीण काळातही आपण एकटे नाही, आपल्याला बघायला आपल्या दारात कुणीतरी आले याचे खूप मोठे मानसिक समाधान या मोहिमेमुळे मिळाले. अशा प्रकारच्या संकटातही, योग्य ती काळजी घेऊन समाजात वावरता येते हा आत्मविश्वास या मोहिमेने सर्वांनाच दिला. या मोहिमेचे सर्वात मोठे यश हे हेच म्हणावे लागेल.\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nजागतिक ब्रेल दिवस विशेष\nपाऊस अन् आम्ही - हर्षदा नंदकुमार पिंपळे\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/29/extramarital-affair-murder-in-parner/", "date_download": "2020-09-28T21:14:28Z", "digest": "sha1:VHZB7KPVR7M3YY6NJDL4WYGMPXJMQEWW", "length": 10910, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या\nविवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या\nपारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.\nसंध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.\nगव्हाणे कुटुंबीय भटक्या समाजातील असून गेल्या काही वर्षांपासून ते कोहकडी येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहेत.\nमृत संध्याचे चार वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्यावरुन संध्या व पती सुभाष यांच्यात वाद होत.\nसंध्याकाळी संध्या घराजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. शेजाऱ्यांनी तिला उपचारांसाठी शिरूर येथे हलवले. मात्र, रस्त्यातच ती मरण पावली.\nघटना घडली त्यावेळी अनैतिक संबंध असणारा तरूण संध्याच्या घराजवळून जाताना स्थानिकांनी पाहिला. पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे.\nघटना घडली तेव्हा संध्या घरी एकटी होती. तिचा पती ऊसलागवडीसाठी, तर सासू-सासरे मजुरीसाठी बाहेर गेले होते.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढ��ऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/15/news151027/", "date_download": "2020-09-28T22:06:57Z", "digest": "sha1:TSNJY32HC2IX53LVSZ66BBRZ7LTEQCLI", "length": 10483, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणा�� बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार \nमहापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार \nअहमदनगर :- शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा आहे. महापाैर वाकळे यांनी प्रदेशकडे बोट दाखवत सध्या बाहेर प्रचार सुरू असल्याचे सांगत बोलावल्यास शहरातही सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले.\nमहापालिकेत राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपचे वाकळे हे महापौरपदी विराजमान झाले. ते विधानसभेसाठीही इच्छुक होते. एकीकडे शहराची जागा शिवसेनेकडे असताना ही जागा भाजपला घ्यावी, यासाठी त्यांनी जोर लावला होता.\nपुढे उमेदवारी निश्चित होऊन युती धर्म पाळण्याचे ठरले, पण भाजप व शिवसेनेतील काही स्थानिक नेत्यांचे पटत नसल्याचे चित्र कायम आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राठोड यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेला महापौर वाकळे यांनी हजेरी लावली होती.\nभाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. असे मोजके प्रसंग सोडले, तर महापौर वाकळे प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसत आहे. प्रदेशकडे बोट दाखवून ते जिल्हाभरात प्रचारात करत असल्याचे सांगत आहेत. मी प्रचारात सक्रीय असून स्वतंत्रपणे युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/02/such-an-ideal-of-a-soldier-transformed-the-school-while-in-quarantine/", "date_download": "2020-09-28T20:41:42Z", "digest": "sha1:LXJAAU5TTECG7QX46FH2O7UBT22IDXY4", "length": 10115, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सैनिकाचा असाही आदर्श! क्वॉरंटाईन असताना शाळेचा केला कायापालट - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/ सैनिकाचा असाही आदर्श क्वॉरंटाईन असताना शाळेचा केला कायापालट\n क्वॉरंटाईन असताना शाळेचा केला कायापालट\nअहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील जवान कैलास विठ्ठल ठुबे यांची पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमध्ये आहे.\nसुट्टीसाठी ते गावी आले असता त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वॉरंटाईन व्हावे लागले. या काळात त्यांनी शाळेत विधायक कामे करत नवा आदर्श घालून दिला आहे.\nत्यांनी वेळेचा सदुपयोग करत शाळेचा परिसर स्वच्छ केला. सध्या शाळा बंद असल्याने शाळेतील कचर्‍यासह वाळलेल्या झाडाची पाने पहिल्या दिवसांपासून साफ केली आहे.\nत्यामुळे शाळेचे रुपडे पलटले आहे. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी जी झाडे लावली आहे. त्या झाडांची खुरपणी करून त्यांना खत पाणी घालून झाडे ऐन उन्हाळ्यात बहरवली आहेत.\nयासह शाळेतील वर्ग खोल्या व संपूर्ण परिसर त्यांनी स्वच्छ केला आहे. शाळा परिसर स्वच्छ केल्याबद्दल त्यांचा कान्हूर पठार कोरोना समितीच्यावतीने सत्कारही करण्यात आला.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/19/this-years-bull-hive-is-coronal/", "date_download": "2020-09-28T22:54:08Z", "digest": "sha1:3Y4MJBLUZZ7TNUHIQZSDR4WTRJDIQLRH", "length": 10234, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "यंदाच्या बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/यंदाच्या बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट\nयंदाच्या बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट\nअहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कर्जत तालुक्यासह शहरात श्रावणी पोळा साजरा झाला असून यंदा सर्व सणांसह पोळ्यावरही कोरोनाचे सावट जाणवले.\nकर्जत तालुका परिसरात बहुतांश भागात श्रावणी पोळा साजरा केला जातो, तर मोजक्या भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो.\nमंगळवारी श्रावणी पोळा साजरा झाला. शेतकऱ्याचे पशुधन असलेली जनावरे यांचा हा सण. परंतु कोरोना महामारी संकटाने बैल पोळ्यावर त्याचे सावट ग्रामीण भागासह शहरातही जाणवले.\nदरवर्षी झूल, रंगरगोंटी आणि वाजत गाजत गावांच्या वेशीवर भरणारा पोळा आज मात्र पोळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांच्या वेशी सुन्या वाटत होत्या. ढोल ताशा, हलगीचा नादही यंदा घुमला नाही.\nशेतकरीही काहीसा नाराज दिसत होता. आपआपल्या घरी जनावरांना पोळीचा नैव्यद्य भरवण्यात आला. यंदा पाऊस पाणी पुरेसा असल्याने यंदा पोळा उत्साहात साजरा झाला असता.\nमात्र, कोरोनाचे रुग्ण शहरासह गावांत, खेड्यात सापडत असल्याने या कोरोनाने पोळ्यावर मोठे सावट निर्माण झाले. अशा परिस्थितीत पोळा साजरा केला.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-players-who-earn-more-than-their-captain-from-team/articleshow/78152211.cms", "date_download": "2020-09-28T21:38:56Z", "digest": "sha1:UZK5RDD6WSSE22PS5RA63HAPQCCVUTTR", "length": 15370, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL: संघाच्या कर्णधारापेक्षा जास्त मानधन घेतात 'हे' खेळाडू\nआयपीएलमध्ये सर्वाधित जास्त रक्कम ही संघाच्या कर्णधाराला मिळते, असे माहिती होते. पण संघाच्या कर्णधापापेक्षाही काही खेळाडूंना जास्त रक्कम मिळत असल्याचे आता पाहायला मिळाले आहे. कर्णधारापेक्षा कोणत्या खेळाडूंना जास्त मानधन मिळते, पाहा...\nआयपीएलचा विचार केला तर संघातील कर्णधाराला सर्वाधिक मानधन दिले जाते. कारण तो संघाचा आयकॉन खेळाडू असतो. पण आयपीएलमध्ये असेही पाहिले गेले आहे की, कर्णधारापेक्षा संघातील खेळाडूंना जास्त मानधन मिळत ��हे. कोणत्या खेळाडूंना कर्णधारापेक्षा जास्त मानधन मिळत आहे, पाहा...\nवाचा-अर्जुन सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्कडून खेळणार\nआयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाचा कर्णधार आहे श्रेयस अय्यर. दिल्लीचा संघ श्रेयसला सात कोटी रुपये एवढे मानधन देते. पण श्रेयसपेक्षा दुप्पटीपेक्षा जास्त मानधन हे संघातील यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण रिषभला दिल्लीचा संघ १५ कोटी रुपये एवढे मानधन देतो. ही रक्कम आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार असलेल्या रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याएवढी आहे. कारण रोहित आणि धोनी यांनाही १५ कोटी एवढे मानधन संघाकडून मिळते.\nवाचा- महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधील सर्वोत्तम पाच खेळी कोणत्या, पाहा...\nकिंग्स इलेव्हन संघाचा माजी कर्णधार ला यावेळी दिल्लीच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतलेले आहे. या हंगामात लिलावाच्यावेळी अश्विनला दिल्लीच्या संघाने ७.६० कोटी एवढी रक्कम मोजत आपल्या ताफ्यात सामील केले होते. ही रक्कमही कर्णधार श्रेयस अय्यरपेक्षा जास्त आहे. दिल्लीच्याच संघातील धडाकेबाज वेस्ट इंडिजचा फलंदाज शेमरॉन हेटमायरलाही कर्णधारापेक्षा जास्त मानधन मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हेटमायरला दिल्लीच्या संघाने ७.७५ कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतले आहे.\nकोलकाता नाइट राइडर्सने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला आपल्या संघात सहभागी करून घेतले होते. त्यावेळी लिलावात कोलकाता नाइट राइडर्स संघाचे कमिन्सवर सर्वाधिक १५.५० कोटी रुपयांची बोली लावली होती. या बोलीसह कोलकाता नाइट राइडर्सने कमिन्सला आपल्या संघात स्थान दिले होते. पण ही रक्कम संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकला मिळणाऱ्या मानधनापेक्षा जास्त आहे. कारण कोलकाता नाइट राइडर्स संघाने ७.४० कोटी रुपये कर्णधार कार्तिकला देत असल्याचे पाहायला मिळाले आहे.\nवाचा-पाहा चिमुकला ख्रिस गेल, भन्नाट षटकारांचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nकोलकाता नाइट राइडर्समधील वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलला यावर्षीच्या आयपीएलमध्ये ८.५० कोटी रुपये मिळणार असल्याचे समजते आहे. कारण रसेलने गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे रसेलला यावर्षी जास्त मानधन कोलकाता नाइट राइडर्��� देणार असल्याचे समजते. ही रक्कम कर्णधार कार्तिकला मिळणाऱ्या मानधनापेक्षा नक्कीच जास्त आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान...\nसुनील गावस्करांवर अनुष्का शर्मा चांगलीच भडकली, म्हणाली....\nधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू ...\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nIPL2020: लसिथ मलिंगाचा सर्वाधिक बळींचा विक्रम कोण मोडू शकतो, पाहा... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2020-09-28T22:50:10Z", "digest": "sha1:477JHSA37I55ME5Q7FLSODI6R3YHN7QX", "length": 3359, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे\nवर्षे: ९६ - ९७ - ९८ - ९९ - १०० - १०१ - १०२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसंत नार्सिसस, जेरुसलेमचा बिशप. हा ११६ वर्षे जगल्याची वदंता आहे. (मृ. इ.स. २१५)\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १८:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2020-09-28T22:59:21Z", "digest": "sha1:MRNJ43Z2PNUFTEONRXNIGU67ESNGRKLS", "length": 4941, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्रोएशियाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► क्रो‌एशियामधील शहरे‎ (१ क, ५ प)\n\"क्रोएशियाचा भूगोल\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली ��हमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE---%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/fdbdNI.html", "date_download": "2020-09-28T20:37:10Z", "digest": "sha1:Z2ZI6C45W7W23XB64TA24HK47I2QVGNW", "length": 4499, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "लॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nलॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम\nMarch 26, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nलॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम\nपुणे - पुणे जिल्ह्यात बहुतांशी नागरिक लॉकडावूनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असून अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरु आहे. याकाळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी एक मीटर चे अंतर (सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.\nकोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन रात्रंदिवस कार्यरत असून या सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यास रस्त्यात अडवू नये, अशा सूचना श्री. राम यांनी केल्या आहेत.\nशेतकऱ्यांनी पीक काढणीची कामे सामाजिक शिष्टाचार पाळून व योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत. अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांनी वाहनांवर स्टिकर लावावेत.\nसद्यपरिस्थितीतही 5 ते 10 टक्के नागरिक कोणतेही कारण सांगून घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतः साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. राम यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-:-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/DKu2uq.html", "date_download": "2020-09-28T22:12:15Z", "digest": "sha1:BP34D7N4UGAJOWKNA4BW37SI3INBTIAU", "length": 6308, "nlines": 42, "source_domain": "rajsatya.page", "title": "सोशल डिस्टन्सींग पाळा धोरणाचा संसर्ग टाळा : मंत्री जयंत पाटील - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसोशल डिस्टन्सींग पाळा धोरणाचा संसर्ग टाळा : मंत्री जयंत पाटील\nApril 9, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसोशल डिस्टन्सींग पाळा धोरणाचा संसर्ग टाळा : मंत्री जयंत पाटील\nकराड : सोशल डिस्टन्सींग पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.\nराज्यातील रूग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह सर्व यंत्रणां प्रचंड मेहनत घेत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नागरिकांनी देखील लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत घरीच राहून सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये. विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करतील, अशी वेळ न येऊ देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आवाहन मंत्रीमहोदयांनी केले आहे.\nआपत्ती काळात करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी अचूक नियोजन आवश्यक असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .सध्याच्या शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा नको, तसेच अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सोबतच शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला नको. याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. याबरोबरच रुग्णसेवेसाठी लागणारी औषधे, यंत्रसामग्री याची सांगली सह राज्यात कमी नाही, जीवनावश्यक वस्तूंची ही उपलब्धता आहे, वितरण ह��� व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये असे ही ते म्हणाले.\nआपत्ती काळात शासन प्रशासनाने नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असते, त्यानुसार सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विविध माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटीतून दिलासा देण्याचे काम मंत्रीमहोदयांनी केले.\nजिल्ह्याच्या सर्व तालुक्यात भेटी देऊन त्याठिकाणी लोकांना दिलासा दिला. लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, काही ठिकाणी भोजन व्यवस्था तसेच ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणास आवश्यकता असेल तेथे साधनसामुग्री अशा वेगवेगळ्या मदतीवर भर दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/493/", "date_download": "2020-09-28T22:26:24Z", "digest": "sha1:UCZ3CWOEGKBCQMOBFKVLFKK5IEBM2A3X", "length": 8583, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "‘ओय सोनू’ या नावाने हाक मारलेली आवडेल - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\n‘ओय सोनू’ या नावाने हाक मारलेली आवडेल\nअभिनेता सोनू सूदने केलेली मदत आणि ही मदत करताना दिसणारा त्याचा नम्र स्वभाव असंख्य लोकांची मनं जिंकतोय. एकीकडे लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम सोनू सूद करतोय. तर दुसरीकडे सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या सतत संपर्कात राहतोय. नेटकऱ्यांच्या साधासुध्या प्रश्नांना किंवा ट्विटला तो ज्याप्रकारे उत्तर देतोय, ते पाहून अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.\nनुकत्याच एका नेटकऱ्याने सोनू सूदला आता यापुढे सोनू सर म्हणा, असं ट्विटरवर म्हटलं. त्यावर सोनू सूदने नेटकऱ्याला उत्तर देत म्हटलं, ‘सर म्हटल्यावर नातं दूरचं होतं. मला ‘ओय सोनू’ असं म्हटलं तरी चालेल.’ सेलिब्रिटी असूनसुद्धा सोनू सूदने सर्वसामान्यांप्रमाणे वावरून, त्यांची मदत करून खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे.\n← सोनू सूदने टाकले अक्षयला मागे\nरणवीरच्या टोपीने तुमची ह��ईल शॉपिंग →\nमुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका ,कंगना रणौतच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम: कारवाई थांबवण्याचे आदेश\nरिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार ,वकिलांची माहिती\nमार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्याने चित्रीकरणाला वेग येणार – अमित देशमुख\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93294b91593890291694d92f93e-93593e92294091a947-91593e930923947", "date_download": "2020-09-28T21:24:58Z", "digest": "sha1:PI6CBZGZQD5FPD2RCDCRHUCFVF5FDZ3D", "length": 11139, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "लोकसंख्या वाढीचे कारणे — Vikaspedia", "raw_content": "\nलोकसंख्या वाढीचे कारणे खालीलप्रमाणे आहेत\n१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.\n२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्या��र पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.\n३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :- काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.\n४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.\n५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :- ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.\n६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.\n७) निरक्षरता :- आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.\nस्त्रोत : लोकसंख्या शिक्षण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T23:01:13Z", "digest": "sha1:F7MZTMQJ5IRXO6FOXPOJPZHGPDQMWJBK", "length": 3565, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खरगपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8...-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE---%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/RVJecF.html", "date_download": "2020-09-28T21:04:03Z", "digest": "sha1:XEJIHRCHCDGQMQ6F4QNNS5VFOKZ2F3HN", "length": 6337, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "कराडच्या बचत गटांकडून मास्कचे उत्पादन... स्वयंसेवी स���स्थांनी हातभार लावावा - स्मिता हुलवान - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकराडच्या बचत गटांकडून मास्कचे उत्पादन... स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा - स्मिता हुलवान\nApril 3, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकराडच्या बचत गटांकडून मास्कचे उत्पादन... स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा - स्मिता हुलवान\nकराड - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगभरात सर्व स्तरांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. मास्क, व्हेंटिलेटर, सॅनिटायजरच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेच्या पाच महिला बचत गटांनी मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. शहरात गोरगरीब लोकांना मदतीसाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. या संस्थांनी बचत गटांचे मास्क खरेदी करून मदतकार्यात त्याचे वाटप करावे, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी केले आहे.\nसौ. स्मिता हुलवान गेली तीन वर्षे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम पाहत आहेत. या काळात या कमिटीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. सध्या कोरोना विषाणूंमुळे लॉकडाऊन करण्यात आला असून बचत गटांसमोरही आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत पालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पाच बचत गटांने प्राथमिक स्तरावर मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. बचत गटांनी मास्क उत्पादित करावेत, यासाठी सभापती स्मिता हुलवान व गणेश जाधव यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार रिद्धी, मैत्री, प्रज्ञा, हरिओम व विघ्नहर्ता या पाच महिला बचत गटांनी मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. सद्यस्थितीत सुमारे दीड हजार मास्क त्यांनी तयार केले आहेत. मात्र बचत गटांना समोर मार्केटिंगची समस्या आहे.\nसध्या गोरगरीब व उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी मदतकार्य मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मदत कार्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी या बचत गटांकडून मास्क माफक दरात खरेदी करावेत. त्यामुळे बचत गटांच्या कार्याला चालना मिळेल. शहरात सुमारे शंभर बचत गट आहेत. या बचत गटांकडून ज्यादा उत्पादन करणे ���क्य आहे. त्यामुळे दानशुरांनी या योजनेस हातभार लावावा, असे आवाहन सभापती स्मिता हुलवान व पालिकेच्या दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक गणेश जाधव यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/bjps-blistering-lotus-in-baramati-chief-minister/", "date_download": "2020-09-28T22:37:58Z", "digest": "sha1:EPVNK65QQXQA3NNINOB3JVZFETWGXOJI", "length": 11200, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार - मुख्यमंत्री - News Live Marathi", "raw_content": "\nबारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री\nNewslive मराठी– मागच्या वेळेस ४२ जागा जिंकल्या होत्या. अगामी लोकसभा निवडणुकीत ४३ जागा जिंकू आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nमागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.\nदरम्यान, देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.\nNewslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nकाँग्रेसच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीचा निधी\nइंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित- अशोक चव्हाण\nTagged बारामती, भाजप, मुख्यमंत्री, लोकसभा\nसरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका – संजय राऊत\nNewslive मराठी- विधानसभेचे निकाल लागल्यापासून मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना शाब्दीक चकमक सुरू आहे. त्यातच आम्हाला सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. राजकारणात कोणीही संत नसतो. असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं असी मागणी केली आहे. आम्ही भाजपासोबत असलेल्या युतीवर विश्वास […]\nजेनेलीया देशमुखने केली कोरोनावर मात\nसध्या राजकीय नेत्यांपासून तर अनेक सिनेकलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. एकीकडे कोरोनामुळे सिनेमा विश्वाला आर्थिक फटका बसला आहे. अनेक कलाकारांनी सिनेसृष्टी प्रमाणेच खऱ्या आयुष्यातही विजय मिळवला आहे. अभिनेता रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री ���ेनेलिया डिसूजा देशमुखलाही कोरोनाची लागण झाली होती. तिने ३ आठवड्यांपूर्वी कोरोना चाचणी केली होती. तेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. याबाबत तिने […]\nआता घरात बसून परीक्षा होणार, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर\nकोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा लांबणीवर गेल्या होत्या. आता या परीक्षा होणार असून याबाबत आज महत्वाची बैठक पार पडली. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेणार असून 31 अक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 31 […]\nकाँग्रेसच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीचा निधी\nDJ ब्राव्होच्या गाण्यात भारतीय संघाचा जयजयकार (व्हिडिओ)\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nपुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता- संजय राऊत\nसर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दिली एक रूपयाची दंडाची शिक्षा\nस्मृती इराणींच्या मुलीला मिळाले ‘एवढे’ टक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/coronas-financial-dilemma-was-finally-solved-strangulation-55190", "date_download": "2020-09-28T22:44:29Z", "digest": "sha1:HQU473AF5VT37I72LDNPOPHCDDCANNPF", "length": 12373, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Corona's financial dilemma was finally solved by strangulation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाने केलेली आर्थिक कोंडी, अखेर गळफासानेच फुटली\nकोरोनाने केलेली आर्थिक कोंडी, अखेर गळफासानेच फुटली\nकोरोनाने केलेली आर्थिक कोंडी, अखेर गळफासानेच फुटली\nगुरुवार, 28 मे 2020\nदशमी गव्हाण येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शिंदे बुधवारी (ता. 27) रात्री गेले होते. मात्र, त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे वस्तीवरील लोकांना आज सकाळी दिसले. पोलिस पाटील जयसिंग काळे यांनी नगर तालुका पोलिसांना खबर केली.\nनगर : दशमी गव्हाण येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दादा भाऊ शिंदे (वय 55) असे त्याचे नाव आहे. शिंदे यांच्यावर एक बॅंक व सहकारी संस्थेचे सुमारे सहा लाख रुपये कर्ज होते. कोरोनामुळे झालेली आर्थिक कोंडी व शेतीवरील संकटाने हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.\nदशमी गव्हाण येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शिंदे बुधवारी (ता. 27) रात्री गेले होते. मात्र, त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे वस्तीवरील लोकांना आज सकाळी दिसले. पोलिस पाटील जयसिंग काळे यांनी नगर तालुका पोलिसांना खबर केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.\nतलाठ्याला दमबाजी करून वाळूची दोन वाहने पळविली\nबोटा : वाळूने भरलेली दोन वाहने तलाठ्याला दमबाजी करून पळविल्याची घटना संगमनेर तालुक्‍यातील घारगाव परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली.\nकोठे बुद्रुकचे तलाठी रवींद्र मुकुंद हिरवे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, की मिळालेल्या खबरीनुसार मी आणि बोटा, घारगावचे कोतवाल मिथुन खोंड व शशिकांत खोंड तिघांना मुळा नदीच्या रासकाई मंदिर परिसरात विनापरवाना अवैध वाळूवाहतूक करताना दोन वाहने आढळली. त्यापैकी ट्रॅक्‍टर (एमएच 11 एसी 1256) व एक पिकअप टेम्पो या दोन्ही वाहनांमध्ये सहा हजारांची दोन ब्रास चोरीची वाळू आढळली. या वेळी ट्रॅक्‍टरचे मालक किरण सकपाळ व दुसऱ्या वाहनाचे मालक हर्षद खालीद शेख यांना वाळूने भरलेली दोन्ही वाहने पोलिस चौकीत घेऊन येण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या दहा-बारा मजुरांच्या साह्याने गोंधळाचे वातावरण निर्माण करून वाळूने भरलेली दोन्ही वाहने पळवून नेली. या घटनेवरून तलाठ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी करणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही वाहनांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपरिचारक, पाटील, जाधव कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार उद्या पंढरपूर दौऱ्यावर\nपंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता.29 सप्टेंबर) पंढरपुरात येणार आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n नव्या अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर\nनगर : नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nपुण्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा समाजाचे आंदोलन\nपुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमराठा आरक्षणाच्यानिमित्ताने विनायक मेटे, शिवेंद्रसिंहराजे यांची वज्रमुठ\nसातारा : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटीत लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nबॉलिवूडला गटार कसे काय म्हणता सुनील शेट्टीचा कंगनाला टोला\nमुंबई : दोन चार लोक वाईट असले म्हणून संपूर्ण बॉलिवूडला दोष देणं योग्य नाही आणि बॉलिवूडला चक्क गटार सारखं नाव देणं हे माझ्या सारख्या अभिनेत्याला मान्य...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nसकाळ पोलिस नगर कर्ज कोरोना corona शेती farming घटना incidents संगमनेर चोरी सरकार government मात mate\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rajasthan-on-ram-mandir-bhumi-pujan-occassion-250-muslim-converted-to-hinduism-up/", "date_download": "2020-09-28T21:26:25Z", "digest": "sha1:QH5PEURD3H67AFTUARAY54ZNIYKBZ7XL", "length": 16857, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी 250 मुस्लीमांनी स्विकारला हिंदू धर्म ! | rajasthan on ram mandir bhumi pujan occassion 250 muslim converted to hinduism up | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्य�� प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nराममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी 250 मुस्लीमांनी स्विकारला हिंदू धर्म \nराममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी 250 मुस्लीमांनी स्विकारला हिंदू धर्म \nपोलीसनामा ऑनलाईन टीम : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल राममंदीर भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावांत राहणार्‍या 50 मुस्लीम कुटुंबातील 250 जणांनी हिंदू धर्म स्विकारला आहे. यावेळी सुभनराम यांनी सांगितले की, मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे असल्याचे सांगितले.\nसंपूर्ण कुटुंब गेल्या वर्षभरापासून हिंदू सण साजरे करत होते. त्यांच्या परिवारातील एका सदस्यानं सांगितले की, त्यांनी कधीच मुस्लीम पद्धतीने सण साजरे केले नाहीत. राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधत होम-हवन करून संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्माचा स्वीकार केला. परिवाराने गावच्या संरपंचांना बोलवून हवन केला. पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते.\nमात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. गावचे सरपंड प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, आम्ही कोणालाही हिंदू धर्मचा स्वीकार करा असे सांगितले नव्हते. त्यानंतरही या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकंपनी मॅनेजरने केली चरसची तस्करी\nखा. सुप्रिया सुळेंचं FB Live, शरद पवार म्हणाले – ‘आयुष्यात पहिल्यांदाच एवढं पाहिलं पाणी’ \nभारत आणि इंग्लंडमध्ये ��ोणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली महत्वाची माहिती, लवकरच…\nश्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी 30 सप्टेंबरला सुनावणी शाही ईदगाह हटवण्याची मागणी\nभारतीय लष्कराची ‘पावर’ आणखी वाढणार, संरक्षण संपादन परिषदेनं शस्त्रांसाठी…\nLoan साठी SBI ची मोठी घोषणा कमी व्याजदरासह प्रोसेसिंग फीमध्ये 100 % सूट\n‘कोरोना’च्या भीतीनं गर्भवती महिलेला 3 रुग्णालयांनी पाठवलं परत, गर्भातच…\nगँगस्टरला मुंबईहून UP ला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू\nशिरूर : कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व महिला…\nबदलणार चेकनं पेमेंट करण्याची पधदत, नवीन वर्षात लागू होणार…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nआंदोलनकर्त्या खासदारांच्या मध्यस्थीचा उपसभापतींचा प्रयत्न…\nमोठ्या डिस्काउंटसह मिळतेय Mahindra ची ‘ही’…\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत जळगावात 10 लाख नागरिकांची…\nशेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग…\n‘कोरोना’ कालावधीत 51 हजाराहून अधिक नवीन…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\n#YogaDay2019 : ‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी…\n‘हे’ योगासन केल्याने चेहरा उजळतो, जाणून घ्या\nअबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात निघाला आठ इंचाचा गोळा\nपुरुषांनो, ‘या’ 6 आजारांच्या लक्षणांवर ठेवा…\nअखेर का दिला जातो मनुका भिजवून खाण्याचा सल्ला \n आता येणार ६ महिने खराब न होणार पतंजलीचं दूध\nCoronavirus : पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रूग्ण, संख्या 16…\n‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर…\nमासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी,…\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 %…\nराज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर स��रव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत…\n‘सुशांत राजपूतच्या प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची…\nवॉर्डमध्ये ‘कोरोना’ग्रस्त नवरी, रुग्णच झाले वर्‍हाडी \n चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू, 2…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nउत्तर भारतातून मोसमी पावसाची दोन दिवसांत ‘माघार’ \n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू’ (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/belgaum-honey-trap-gang-arrest-belgaum/", "date_download": "2020-09-28T22:30:18Z", "digest": "sha1:VGI47L6R2HXH35ZD4GCJKGIVCUQBTGVX", "length": 9099, "nlines": 125, "source_domain": "belgaumlive.com", "title": "बेळगावात अनेकांना लुटलेली हनी ट्रॅप गँग अटकेत - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या बेळगावात अनेकांना लुटलेली हनी ट्रॅप गँग अटकेत\nबेळगावात अनेकांना लुटलेली हनी ट्रॅप गँग अटकेत\nमुलींचा फोटो दाखवत तिच्या सलगी करायला लावत एकांता मधील व्हीडिओ फोटो दाखवत पैश्याच्या मागणीसाठी घरी बोलवत दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांच्या हनी ट्रॅप गँगला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.\nतीन महिला व चार युवकांनी मिळून तरुणांना हनी ट्रॅपद्वारे जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे.विद्या उर्फ सारिका पांडुरंग हवालदार, दीपा संदीप पाटील (दोघीही रा. महाव्दार रोड, दुसरा क्रॉस), मंगला दिनेश पाटील (रा. कोरे गल्ली, शहापूर), मनोहर आप्पासाब पायकण्णावर (रा. हलगा), नागराज रामचंद्र कडकोळ (रा. देवराज अर्स कॉलनी, बसवनकुडची), सचिन मारुती सुतगट्टी (रा. सह्याद्रीनगर), महम्मदयुसुफ मिरासाब कित्तूर (रा. इटगी, ता. खानापूर)अशी सी सी आय बी पोलिसांनी अटक केलेल्या हनी ट्रॅप गँगची नावे आहेत.\nपीडित युवकाने ��िलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी महाद्वार रोड दुसरा क्रॉस येथील सारिका उर्फ विद्या हवालदार हिच्या घरी ट्रॅप मध्ये अडकवलेल्या कडून पन्नास हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न करताना धाड टाकून रंगेहाथ पकडले आहे.मार्केटचे एसीपी एन. व्ही. भरमनी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांच्या नेतृत्वाखाली सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अत्यंत व्यवस्थीतपणे व नियोजबध्दरित्या ही टोळी कार्यरत होती. या टोळीच्या जाळय़ात बेळगाव परिसरातील अनेक जण अडकले असून टोळीतील गुन्हेगारांनी अक्षरशः त्यांची लुट केली आहे.\nगेल्या अनेक महिन्यापासून हा तरुण तरुणींच्या टोळीचा हा फसवणुकीचा फंडा व्यवस्थित चालला होता.बेळगाव पोलिसांनी हनी ट्रॅपद्वारे ब्लॅक मेलिंग करणाऱ्याचे जाळे उघडकीस आणले आहे.एखाद्या तरुणाला जाळ्यात ओढायचे आणि मौजमजा करण्यासाठी एखाद्या एकांत स्थळी बोलवायचे.तेथे एकांतात असताना तरुणीचे मित्र अचानक येऊन धाड घटल्यासारखे नाटक करायचे.तरुणाचे नको त्या अवस्थेतील फोटो,व्हीडिओ घेऊन नंतर त्याला ते उघड करण्याची धमकी देऊन ही तरुण तरुणींची टोळी पैसे उकळायची.तरुणाची ओळख करून घ्यायची.नंतर संबंध वाढवायचे आणि सावज आपल्यात गुरफटलय याची खात्री होताच भेटायला बोलवायचे आणि त्याचे फोटो,व्हीडिओ काढून घ्यायचे असा प्रकार सुरू होता.अखेर सी सी आय बी पोलिसांनी त्यांचा हनी ट्रॅप उघडकीस आणला आहे.\nPrevious articleपोहणाऱ्याच्या अंगावर उडी मारू नका…सावधान\nNext articleलिफ्ट मागण्याच्या बहाण्याने खून करण्याचा प्रयत्न\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/03/04/", "date_download": "2020-09-28T23:25:33Z", "digest": "sha1:ZXECQSGMPLWV6YURNWB4KR6QMQQJYNQI", "length": 2667, "nlines": 45, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "March 4, 2020 - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#कोरोना वायर�� पासून स्वतःला कसे वाचवाल\n#कोरोना वायरस पासून स्वतःला कसे वाचवाल\nकोरोना वायरस पासून स्वतःला कसे वाचवाल दोस्तांनो संपूर्ण जगामध्ये कोरोना वायरस ने सध्या धुमाकूळ घातलेला आहे व त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दोस्तांनो संपूर्ण जगामध्ये कोरोना वायरस ने सध्या धुमाकूळ घातलेला आहे व त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चीनमधील वुहान प्रांतामधून सुरुवात झालेला हा भयानक वायरस आता जिकडेतिकडे पसरू लागला आहे , म्हणून त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत जरूरी आहे कारण हा कोरोना वायरस माणसाला सांभाळण्याची संधी […]\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/be-economically-self-dependent_2911", "date_download": "2020-09-28T22:50:50Z", "digest": "sha1:MXF2QED5DKMJAYCCBZCRTTQ5WEBSQNYR", "length": 18642, "nlines": 155, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Be economically self dependent!", "raw_content": "\nआर्थिकदृष्ट्या स्वतंत्र हो बाई\nआर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र हो बाई\nसरु आज बऱ्याच दिवसांनी तिच्या जिवलग मैत्रिणीकडे,जयाकडे गेली. जयाची मुलगी नेहा लग्नानंतर प्रथमच माहेरी रहावयास आली होती. तिलाही भेटायचं होतं.\nसरुने गौरीशंकर मिठाईवाल्याकडे नेहासाठी पाव किलो काजुकतली व जयासाठी बाकरवडी घेतली. सरुला पहाताच जया तिला बिलगली. नेहाही सरुमावशीला भेटली. सरुने नेहाच्या गालांवरून मायेने हात फिरवला.\nजयाने सरुसाठी वांगीभात,मेधीचे ठेपले,सीताफळ रबडी,डाळींब्यांची उसळ असा सुग्रास बेत केला होता. तिघीही गप्पा मारत जेवल्या व दुपारी हॉलमधे पसरल्या. नेहा सरुमावशीच्या कुशीत आली.\n\"मावशी उल्हासचं कॉलेज कसं चालू आहे गं\n\"छान चाललय. असतो कुठे घरात उल्हास. सकाळी सातला जातो ते रात्री आठेक वाजता येतो घरी.\"\n\"काका ऑफिसला गेल्यावर तू एकटीच कंटाळत असशील नं\n\"हो अगं,सासूबाई होत्या तोवर सोबत होती त्यांची मला. एकटेपणा खायला उठतो आतासा मग फिरते कुठेकुठे.\"\n\"माझ्याघरी येशील का रहायला चार दिवस\n\"छे गं बाई. कितीही फिरलं तरी संध्याकाळी बाईमाणूस घरी हवंच असतं,या लोकांना. स्वात���त्र्य वगैरे ते बोलाची कढी नि बोलाचा भात ग. खरं काही नसतं त्यात.\"\n\"मी माझंच सांगत बसले बघ. नेहा,तू करतेस का गं तिकडे नोकरी\n\"नाही ग मावशी. आधीची नोकरी सोडली मी. मला निरज म्हणाला की माझं एवढं पेकेज आहे,तुला नोकरी करण्याची काय गरज घरातलच आवरत जा. बरं घरातही धुणी,भांडी,लादी,पोळ्या यांसाठी बाया आहेत. नेहमीचा स्वैंपाक काय तो बनवते मी.\"\nनेहा पुढे म्हणाली,\"मावशी तसंही माझ्या लहानपणी आई ऑफिसला जायची. दाराचं कुलुप उघडल्यावर एकटंएकटं कसंतरी वाटायचं मला. थंडगार वरणभात चिवडायचे. अभ्यास झाला की खिडकीकडे तोंड लावून आईबाबांची वाट बघत बसायचे.\nआजी असेपर्यंत ठीक होतं सगळं पण तेव्हा आईची व आजीची होणारी भांडणं आठवतात मला. आईला जरा उशीर झाला तर ती चोरासारखी यायची. आजी दबा धरुन बसलेलीच असायची. उशीर झाला म्हणून रागे भरायची.\nकधी माझं अंग तापाने फणफणत असलं तरी इअरएंड असला की आईला मला तसंच ठेवून जावं लागायचं. आजी मग म्हणायची,'जवान होतो तेव्हा आमची पोरं सांभाळली. आता कुठे शांततेत दिवस घालवू म्हणलं तर यांची मुलं सांभाळायची.: माझी आत्याही तिच्या मुलाला आजीकडेच सोडून जायची. आम्ही दोघं मिळून आजीच्या नाकी नऊ आणायचो.\nआजीचे टोमणे ऐकून आई कधीकधी उपाशीपोटीच निजायची. बाबा तिला साधं 'जेव गं' असंही म्हणायचे नाहीत. एवढी मोठी ऑफिसर आई घरात मात्र अपराध्यासारखी रहायची. पगार जरी घेत असली तरी सगळा खर्च बाबांच्या परवानगीनेच व्हायचा. तिचं असं स्वतंत्र अस्तित्व नव्हतच तिला.\nती सदा आजीच्या नजरेखाली दबलेली असायची. म्हणून मीही ठरवलं की नाहीतरी एवढं मरमर मरायचं,पैसे कमवायचे नि गुलामीचं जीणं जगायचं या अशा आयुष्यापेक्षा ती नोकरीच नको. काहीतरी वैगळं करण्याचं मन आहे पण अजून तसं विशेष ठरलं नाही.\nजया लेकीचं म्हणणं डोळे मिटून ऐकत होती. इतर कुणी नाही पण लेकीला तरी तिच्या कष्टांची जाण आहे हे पाहून तिचं मन सुखावलं.\nसरु मात्र तिच्या भुतकाळात गेली. ती नेहाला म्हणाली,\"नेहा तुझी आई नोकरी करायची त्यामुळे तिची व्यथा तू जाणलीस पण बाई नोकरी करणारी असो वा ग्रुहिणी तिच्या मागचे व्याप सुटत नाहीत. तुला तर माहितीच आहे की उल्हास पाळणाघरात रहायला मागेना. नेहमी तिथल्या मुलांच्या खोड्या काढायचा. दोनतीन पाळणाघरं बदलली नंतर म्हंटलं जाऊदे नोकरी त्यापेक्षा घरी बसून लेकराला सांभाळू.\nचांगल्या पगाराच्या ���ोकरीवर पाणी सोडलं नि घरी बसले. सासुसासरे गावी रहायचे. तरी अधनंमधनं यायचे. त्यांची व इतर पाहुण्यासोयऱ्यांची सरबराई करायचे.\nअगदी मोक्याच्या ठिकाणी घर असल्याने गावावरून कोणी आलं की आधी आमच्याकडे उतरे. त्याचं चहापाणी,जेवणखाण शिवाय कोणी आजारी असलं तर इथल्या इस्पितळात उपचारासाठी येई. त्यांच्यासोबत आलेली माणसं आमच्याकडे मुक्कामाला असत. त्यांची सरबराई करावी लागे शिवाय इस्पितळात नेण्यासाठी डबा द्यावा लागे.\nयांच्या बहिणी मुलांना सुट्टी पडली की त्यांना माझ्याकडे आणून सोडायच्या कारण त्या नोकरी करायच्या नि मी घरात रिकामटेकडीच होते त्यांच्या मते. बरं कितीही बडदास्त ठेवली तरी काहीतरी बोल लावून जायच्याच.\nदिरही शिक्षणासाठी म्हणून येऊन राहिला आमच्याकडे. त्याचं लग्न करुन दिलं. त्यानंतर त्याने लगेच वेगळं बिर्हाड थाटलं.\nमी नोकरी करत नसल्याने मला काही घ्यायचं असलं तर यांच्याकडेच हात पसरावा लागे. सुट्टीत माहेरी जायला मिळत नसे. कधी रक्षाबंधन,भाऊबीजेला गेले तरी घटकाभरासाठीच. माहेरच्यांना काही द्यायचं म्हंटल की यांच्या डोक्याला सतरा आठ्या पडत..अजुनही तशाच पडतात.\nकधी यांच मन मोडून वागले,भांडण झालं की यांच एकच पालुपद..हे घर माझं आहे. तू आत्ताच्या आत्ता इथून चालायला लाग. कोणाला खरं वाटणार नाही कारण पुरुषांच्या आवाजाचा पीच कमी असल्याने ते बोलतात ते कोणाला ऐकू येत नाही फक्त माझ्या काळजाला घरं पाडतात त्यांचे विखारी शब्द.\nआता सेवानिवृत्त झाल्यावर थोडे नरम आले आहेत. परवा म्हणाले सुद्धा,'सरु मी तुझ्याशी फारच कडक वागलो' पण आता बोलून काय उपयोग.\nहे माझ्याशी फटकून वागायचे तेच वळण उल्हासला लागलं. त्यालाही मी घरात बसून फुकटचे तुकडे मोडते असं वाटतं. बरं हे माहेरी सांगावं म्हणजे आपल्याच वयोवृध्द आईवडिलांच्या चिंतांत वाढ करणं. आपली सरु सुखात आहे. जावई तिची व्यवस्थित काळजी घेतो याचा कोण अभिमान त्या दोघांना. मग मीही म्हंटलं,जे काय वाट्याला आहे ते भोगत रहायचं.\nउल्हास कालच म्हणत होता,\"आई,तू घरातच राहिलीस त्यामुळे मी परावलंबी झालो.\" याच्या कानीकपाळी ओरडायचे..निदान स्वतःची कामं तरी स्वतः कर पण मुळीच ऐकला नाही. अजुनही ऐकत नाही.\nआता त्याची बायको आली की मलाच बोल लावेल की आईने आयतोबा केला याचा.\nशेवटी काय नोकरी करणारी असो वा ग्रुहिणी दोघींच्याही वाटेचे भो�� संपत नाहीत. बरेच पुरुष समंजस असतात पण बरेच पुरुष असमंजसही असतात. पुरुष हा नारळासारखा असतो. नारळ कसा फोडल्याशिवाय आत कसा आहे ते कळत नाही तसंच पुरुषासोबत संसार केल्यावरच त्या बाईला कळतं की आपला नवरा कसा आहे. कसाही असला तरी शेवटपर्यंत लग्न निभवावं लागतं,कधी पोटच्या मुलांकरता तर कधी लोकलज्जेस्तव.\nनेहा,माझं म्हणणं एवढंच की तू नोकरी कर किंवा इतर काही पण बाई आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र हो. उद्या सकाळी तुला असं नवऱ्याने घरातून निघ म्हंटलं तर तू तुझ्या घरात जाऊन राहू शकतेस. 'सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी असं म्हणण्याची वेळ' तुझ्यावर तरी येऊ नये.\nमी उल्हासचं लग्न झालं की माझ्या सुनेलाही हेच सांगणार,तिलाच काय जेवढ्या मुली संपर्कात येतात त्यांना हाच डोस देते की संसार करताना स्वतःच्या आरोग्याची शिळंपाकं खाऊन हेळसांड करु नका व अगदी पापड लाटलात तरी चालेल. कोणतही काम खालच्या दर्जाचं नसतं तेव्हा चार पैसे स्वतः कमवायला शिका.\"\nनेहा सरुमावशीचं बोलणं कान देऊन ऐकत होती. तिच्या बोलण्याचा चांगलाच प्रभाव नेहाच्या मनावर पडला. नेहाने ठरवलं काहीही करुन स्वतःच्या पायावर उभं रहायचं.\nतिने सरुमावशीला मिठी मारली व म्हणाली मावशी तू मला एक योग्य वाट दाखवलीस बघ. खूप छान गीफ्ट दिलंस तू मला. थँक्यू मावशी.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/program-WADI.aspx", "date_download": "2020-09-28T21:43:10Z", "digest": "sha1:MMFANPS7JC24KBKDZKXUYCCL42MKSKAK", "length": 22008, "nlines": 218, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nसंसर्गाचा सारीताप, त्यात करोनाचा सारीपाट\nकरोनासुराचा खेळ: अवघे डळमळले भुमंडळ\nकर्जाचा महामेरू, बुडत्यांचा आधारू\nआला कोरोनाचा विषाणू, गेला औषधींचा प्राणवायू\nपीक विम्यातील सुधारणा .. रोगापेक्षा इलाज भयंकर\nवित्त्तीय संघराज्याच्या ढाच्याला तडा\nवॉटरग्रीडची घाई, सगळेच काही हवाहवाई\nचाटगाव: मराठवाड्याचा उगवता सूर्य\nहिंगणघाटच्या घटनेचा बोध, घ्या नवीन कायद्याचा शोध\nगुंठेवारीचा जमवा मेळ, घरमालकीची ’हीच ती वेळ’\nसामान्यांचा खांदा, बुडीत कर्जाचा वांदा\nभाजपचे उपोषण की प्रायश्चित्त\nअ‍ॅमेझॉनचे बेझोस, मिज़ास कशासाठी \n, ठेवा श्रध्दा आणि सबूरी\nपालिकेवर वचक, हवा प्रशासक\nनाही जनतेला सुख, म्हणे खातं लोकाभिमुख\nराज्याची नवी त्रिमिती, येणार शांततेची प्रचिती \nकर्जमाफीची सरळ वाट, बळीराजासाठी नवी पहाट\nओबीसी नेतृत्वाची ढाल, पंकजांच्या हाती मशाल \nकोरडवाहू तगली तरच शेतकरी जगेल\nकोटीच्या उड्डाणांना हिसका, राबवणार आता ’किसका’\nअगा जे पाहिले नाही कटकारस्थानाचं तोरण\nपिकांचा चिखल, सत्तेसाठी खल अन् राज्यपालांची दखल\nसत्तास्थापनेचा वादा - हरवला पोशिंदा\nआभाळच फाटलंय, सरकार शिवणार किती\nमराठा तितुका मेळवावा, माधवं जनाधारही वाढवावा\nघराणेशाहीला हवा, कोट्यवधींचा मेवा\nमोठा उद्योग यायलाच हवा, तरच ‘ऑरिक’ अमूल्य ठेवा\nआयबी ईडी, भाजपात दुसरी पिढी, संकटात ‘घडी’\nनिसर्गाची गोंधळ माऊली, जनता संकटांनी कावली\nमंडळांना मिळाले जीवदान, ठेवा किमान वैधानिक भान\nवाहन क्षेत्राची गेली रया, नाही आसू आणि माया\nचांद्रयान-पर्जन्ययान, फुकटाच्या पावसाला नाही मान\nडल सिटी, फ्रोजन सिटी, कशी होणार स्मार्ट सिटी\nभरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’\nजटील प्रश्नांची जंत्री, काय करतील औटघटकेचे मंत्री\nगेले जेट, कधी येणार स्पाईसजेट\nशिंक्याचे तुटले अन् बोक्याचे साधले\nशब्दांचे नुसते बुडबुडे, प्रत्यक्षात काहीच ना घडे\nवंचित बहुजनांची नवी पिढी, प्रस्थापितांची विस्कटली घडी\nछावणीदार ‘शेणापती’ बोगस नोंदीवर लखपती\nआधीच दुष्काळाचा वेढा त्यात अल-निनोचा गराडा\nइथे पाहिजे जातीचे, विकासाचे काम नव्हे\nचौकीदारीचे नांदेडमध्ये ’राज’रोस वस्त्रहरण\nजातीची गणितं मांडायची की तहान भागवायची\nगरीबी हटावो विरुद्ध घराणी पटावो\nनिवडणुकीचा शिमगा अजून रंगायचा आहे...\nअच्छे दिन किती मुमकीन, नामुमकीन\nविदर्भाला फुलवायचे अन् मराठवाड्याला झुलवायचे\n...जरा याद करो कुर्बानी\nशिक्षक मेटाकुटीला अन् विद्यार्थी टांगणीला\nसीएमओ बोले प्रशासन हाले\nगरीब-श्रीमंतीचे वाढतेय अंतर, थांबवा कायमस्वरूपी स्थलांतर\nमतासाठी काळीज तुटतंय, मला आमदार व्हायला नको वाटतंय\nनिवडणूक एकवटली, दुष्काळ भरकटला\nमहाग वीज, त्यात करवाढीचा ताळमेळ, महावितरणने मांडियेला ग्राहकांचा खेळ\nनिवडणुकीची लगीनघाई अन् सरकारने आणली स्वस्ताई\nराफेलचा बोभाटा, पीक विम्याचाही दावा खोटा\nशेतकरीविरोधी धोरण, सरकारला लागले ग्रहण\nमराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या फे-यात\nअस्मानी संकटातही मराठवाड्याची कुचेष्टा\nकोटेशनचा नाहक घाट, मुद्रा कर्जाची लावली वाट\nशेतक-यांची कड घेण्याच्या घाईत, व्यापा-यांवर मात्र मोगलाई\nट्रॅक्टर्स आले-बैल गेले, मजुरी वाढली-शेती उत्पन्न घटले\nबिघडली विद्यापीठाची घडी अन् नेटकी बायोडाटाची चोपडी\nपावसाची कथा, शेतीची दुरवस्था तरी सरकारची अनास्था\nविमा कंपन्यांची हेराफेरी अन् शेतक-यांच्या गळ्याला फास\nविदर्भावर निधीचा वर्षाव मराठवाडा मात्र कोरडाठाक\nसावकारी तत्पर पण बँकांना मात्र फुटेना पाझर\nवैद्यकीय शिक्षणाचा मूलाधार : धनेन एव आरोग्यम्\nऊसाच्या फडांचा थाट, तरी उजळेना बाजाराची अंधारवाट\nमाणुसकी आणि औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची होरपळ\nयोजनांचा सपाटा, प्रचाराचा बोभाटा अनुभव मात्र उरफाटा\nशेती उत्पन्नाचा आटला झरा, पीकविम्याचा हंगाम बरा\n अवकाळी दुष्काळात तेरावा महीना ठरतेय\nसत्त्व हरवलेल्या शिक्षणातील ‘तत्त्वा’चा पोकळ बडेजाव\nमानव विकास मिशन हलविण्याचा घाट तरी घोषणांचा थाट\nदुष्काळाचे ओझे राज्यावर टाकून केंद्र नामानिराळे\nनोक-या कमी, विद्यार्थी डमी, बेकारांच्या लोंढ्यांची घ्यावी कोणी हमी\nशहरी-ग्रामीण दरी, गावात चलनटंचाई घरोघरी\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nशेतकरी बुडाले तरी ठेवीवर उद्योग पोसले\n‘घर घेता का घर’ विरुद्ध ‘मागेल त्याला घर’\nपंचनामे पुरे, आता शेतीव्यवस्थेचाच पंचनामा करा\nनवीन जुमलेबाजी - घाम न गाळता पकोडे तळा\nदेणा-या केंद्राचे हात हजार, फाटकी आमची झोळी\nगुरुत्वाकर्षणाऐवजी धनाकर्षणाकडे झुकलेली समांतर\nगांधींचा चष्मा, मोदींचा करिष्मा तरी कच-याचाच वरचष्मा\nविदर्भात खुलजा सिमसिम, मराठवाड्याचे सिम ब्लॉक\nऊठला शिक्षणाचा जुनाबाजार, आता ‘कॉर्पोरेट’ कारभार\nशेती कसणे सोडा अन् कॉर्पोरेट फार्मिंग करा\nऑनलाईन शेतकरी बोंडअळीमुळे ऑफलाईन\nवेदना तर जागवल्या, आता जगण्याचे भानही द्या\nडबघाईतील जिल्हा बँकांचा सरकारने खेळ मांडियेला\nकोट्यवधीची उड्डाणे आणि रस्ते मात्र खड्ड्यातच\nनको अजिंठा वेरुळ, मूर्ती तोडा आणि फोडा...\nप्रचारकी थाट, डिजीटल घाट अन् कर्जमाफी\nदुष्काळ फार झाला, विजेची शेती करा\nसिंचन अन् कर्जमाफीचे सिमोल्लंघन कधी\nनेतृत्वाला चाड नाही, जनतेला चिड नाही\nशेतक-यांऐवजी पीक विमा कंपन्यांना मलिदा\nहे गणेशा, तिस-या भारताला ��रुणा बुद्धी दे\nआत्महत्यांचा शाप अन् मिशनचे लॉलीपॉप\nहवामान बदलाचा फटका, डिजीटलचा झटका\nवीजचोरीवर बकोरियांची शॉक ट्रिटमेंट\nगोदेचा अभ्यास झाला, ध्यास कोण घेणार\nनक्षत्रांचे ‘कोरडे’ देणे, ठरतेय जीवघेणे\nएलजी तर गेली, मग डीएमआयसी कशाला\nकर्जमाफी झाली, पण कर्जवाटपाचे काय\nगुणांचा महापूर पण गुणवत्तेचा दुष्काळ\nशेतकरी तर जिंकले, चळवळीचे चांगभले\nसंपकरी शेतक-यांच्या हातावर तुरी\nसरकारची सत्वपरीक्षा पाहणारा संप\nजीएसटी पालिकांना तारक की मारक\nविकासाचे ढोल आणि रोजगाराची पुंगी\nलातूर रेल्वे पळविली की दक्षिणद्वार उघडले\nउन्नत शेती अवनत भाव\nतापमानातील बदलाचे संकट घोंगावतेय\nतिथे कर्जमाफीचा फड इथे वाटपाची रड\nकर्जमाफी व कर्जमुक्तीची राजकीय फुगडी\nगोदाकाठच्या वाळू तस्करीतील ‘चित्रक’कथा\nहैदराबाद बँक संस्थान खालसा झाल्याचे शल्य\nपक्षीय झेंडा नसलेल्या झेडपीला नवा दांडा\nगारपिटीच्या मा-यातही कर्जमाफी तो-यात\nहवे स्त्रियांचे मानसिक सक्षमीकरण\nसोनेरी पिंज-यातील सरकारी पोपटपंची\nशेतक-याला फास अन् ग्राहकराजा खास\nमनरेगाला गती देणारा भापकर पॅटर्न\nपारदर्शकता, परिवर्तन आणि पैशांचा खेळ\nख-या कमाईची मावळ्यांना संधी\nतंत्रशिक्षण संस्थांचे ‘ताळतंत्र’ बिघडले \nराज्य बँकेच्या नेतृत्वाचा कारखान्यावर कोयता\nअंमलबजावणीला फाटा, घोषणांचा बोभाटा\nथांब लक्ष्मी कुंकू लावते\nकँशलेसचा रेटा, बिनपैशाचा बोभाटा\nसोडा हेका, सावध ऐका पुढल्या हाका \n‘कॅशलेस’ दिल्लगी अन् उधारीची जिंदगी\nनोटाबंदीचे गोलमाल तरीही शहरे बकाल\nनोटावर सरकारी टाच अन् जिवाला जाच\nसेल्फीचे खुळ अन् शिक्षणाचा खेळ\nपर्यटन विकासाच्या मानसिकतेचा दुष्काळ\nबळीराजाची दीन दीन दिवाळी...\nमहाराष्ट्र घडतोय, मराठवाडा रडतोय\nखळ्यात ना मळ्यात, बाजार मात्र गळ्यात\nतू उड़... पर प्यारे इतना भी ना उड़ \nक्लायमेट चेंजच्या गर्तेत मराठवाडा\nआयजीच्या जिवावर बायजी उदार\nबळीराजास निसर्ग, बाजारपेठेने मारले\nहवामान बदलाचा फटका, शेतीला झटका\nमराठवाड्यासाठी मन थोडे तरी मोठे करा\nअपनी कुर्बानी पर उन्हें पछतावा होता होगा\nपश्चिम महाराष्ट्राची प्रभावळ सुटता सुटेना\nवापर नेक अन् पाणी उधळखोरांना ब्रेक\nनेतृत्व रडे, कृष्णेत पाणी तरीही आम्ही कोरडे\nया नभाने या मराठवाड्याला दान द्यावे\nसहकाराचे तुटले अन् सावकाराचे साधले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/program-Watershed-Development.aspx", "date_download": "2020-09-28T22:22:57Z", "digest": "sha1:IMZHMGLRCA7C7GLWR6LAKOBXI2JE4GG3", "length": 22667, "nlines": 220, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nसंसर्गाचा सारीताप, त्यात करोनाचा सारीपाट\nकरोनासुराचा खेळ: अवघे डळमळले भुमंडळ\nकर्जाचा महामेरू, बुडत्यांचा आधारू\nआला कोरोनाचा विषाणू, गेला औषधींचा प्राणवायू\nपीक विम्यातील सुधारणा .. रोगापेक्षा इलाज भयंकर\nवित्त्तीय संघराज्याच्या ढाच्याला तडा\nवॉटरग्रीडची घाई, सगळेच काही हवाहवाई\nचाटगाव: मराठवाड्याचा उगवता सूर्य\nहिंगणघाटच्या घटनेचा बोध, घ्या नवीन कायद्याचा शोध\nगुंठेवारीचा जमवा मेळ, घरमालकीची ’हीच ती वेळ’\nसामान्यांचा खांदा, बुडीत कर्जाचा वांदा\nभाजपचे उपोषण की प्रायश्चित्त\nअ‍ॅमेझॉनचे बेझोस, मिज़ास कशासाठी \n, ठेवा श्रध्दा आणि सबूरी\nपालिकेवर वचक, हवा प्रशासक\nनाही जनतेला सुख, म्हणे खातं लोकाभिमुख\nराज्याची नवी त्रिमिती, येणार शांततेची प्रचिती \nकर्जमाफीची सरळ वाट, बळीराजासाठी नवी पहाट\nओबीसी नेतृत्वाची ढाल, पंकजांच्या हाती मशाल \nकोरडवाहू तगली तरच शेतकरी जगेल\nकोटीच्या उड्डाणांना हिसका, राबवणार आता ’किसका’\nअगा जे पाहिले नाही कटकारस्थानाचं तोरण\nपिकांचा चिखल, सत्तेसाठी खल अन् राज्यपालांची दखल\nसत्तास्थापनेचा वादा - हरवला पोशिंदा\nआभाळच फाटलंय, सरकार शिवणार किती\nमराठा तितुका मेळवावा, माधवं जनाधारही वाढवावा\nघराणेशाहीला हवा, कोट्यवधींचा मेवा\nमोठा उद्योग यायलाच हवा, तरच ‘ऑरिक’ अमूल्य ठेवा\nआयबी ईडी, भाजपात दुसरी पिढी, संकटात ‘घडी’\nनिसर्गाची गोंधळ माऊली, जनता संकटांनी कावली\nमंडळांना मिळाले जीवदान, ठेवा किमान वैधानिक भान\nवाहन क्षेत्राची गेली रया, नाही आसू आणि माया\nचांद्रयान-पर्जन्ययान, फुकटाच्या पावसाला नाही मान\nडल सिटी, फ्रोजन सिटी, कशी होणार स्मार्ट सिटी\nभरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’\nजटील प्रश्नांची जंत्री, काय करतील औटघटकेचे मंत्री\nगेले जेट, कधी येणार स्पाईसजेट\nशिंक्याचे तुटले अन् बोक्याचे साधले\nशब्दांचे नुसते बुडबुडे, प्रत्यक्षात काहीच ना घडे\nवंचित बहुजनांची नवी पिढी, प्रस्थापितांची विस्कटली घडी\nछावणीदार ‘शेणापती’ बोगस नोंदीवर लखपती\nआधीच दुष्काळाचा वेढा त्यात अल-निनोचा गराडा\nइथे पाहिजे जातीचे, विकासाचे काम नव्ह���\nचौकीदारीचे नांदेडमध्ये ’राज’रोस वस्त्रहरण\nजातीची गणितं मांडायची की तहान भागवायची\nगरीबी हटावो विरुद्ध घराणी पटावो\nनिवडणुकीचा शिमगा अजून रंगायचा आहे...\nअच्छे दिन किती मुमकीन, नामुमकीन\nविदर्भाला फुलवायचे अन् मराठवाड्याला झुलवायचे\n...जरा याद करो कुर्बानी\nशिक्षक मेटाकुटीला अन् विद्यार्थी टांगणीला\nसीएमओ बोले प्रशासन हाले\nगरीब-श्रीमंतीचे वाढतेय अंतर, थांबवा कायमस्वरूपी स्थलांतर\nमतासाठी काळीज तुटतंय, मला आमदार व्हायला नको वाटतंय\nनिवडणूक एकवटली, दुष्काळ भरकटला\nमहाग वीज, त्यात करवाढीचा ताळमेळ, महावितरणने मांडियेला ग्राहकांचा खेळ\nनिवडणुकीची लगीनघाई अन् सरकारने आणली स्वस्ताई\nराफेलचा बोभाटा, पीक विम्याचाही दावा खोटा\nशेतकरीविरोधी धोरण, सरकारला लागले ग्रहण\nमराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या फे-यात\nअस्मानी संकटातही मराठवाड्याची कुचेष्टा\nकोटेशनचा नाहक घाट, मुद्रा कर्जाची लावली वाट\nशेतक-यांची कड घेण्याच्या घाईत, व्यापा-यांवर मात्र मोगलाई\nट्रॅक्टर्स आले-बैल गेले, मजुरी वाढली-शेती उत्पन्न घटले\nबिघडली विद्यापीठाची घडी अन् नेटकी बायोडाटाची चोपडी\nपावसाची कथा, शेतीची दुरवस्था तरी सरकारची अनास्था\nविमा कंपन्यांची हेराफेरी अन् शेतक-यांच्या गळ्याला फास\nविदर्भावर निधीचा वर्षाव मराठवाडा मात्र कोरडाठाक\nसावकारी तत्पर पण बँकांना मात्र फुटेना पाझर\nवैद्यकीय शिक्षणाचा मूलाधार : धनेन एव आरोग्यम्\nऊसाच्या फडांचा थाट, तरी उजळेना बाजाराची अंधारवाट\nमाणुसकी आणि औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची होरपळ\nयोजनांचा सपाटा, प्रचाराचा बोभाटा अनुभव मात्र उरफाटा\nशेती उत्पन्नाचा आटला झरा, पीकविम्याचा हंगाम बरा\n अवकाळी दुष्काळात तेरावा महीना ठरतेय\nसत्त्व हरवलेल्या शिक्षणातील ‘तत्त्वा’चा पोकळ बडेजाव\nमानव विकास मिशन हलविण्याचा घाट तरी घोषणांचा थाट\nदुष्काळाचे ओझे राज्यावर टाकून केंद्र नामानिराळे\nनोक-या कमी, विद्यार्थी डमी, बेकारांच्या लोंढ्यांची घ्यावी कोणी हमी\nशहरी-ग्रामीण दरी, गावात चलनटंचाई घरोघरी\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nशेतकरी बुडाले तरी ठेवीवर उद्योग पोसले\n‘घर घेता का घर’ विरुद्ध ‘मागेल त्याला घर’\nपंचनामे पुरे, आता शेतीव्यवस्थेचाच पंचनामा करा\nनवीन जुमलेबाजी - घाम न गाळता पकोडे तळा\nदेणा-या केंद्राचे ���ात हजार, फाटकी आमची झोळी\nगुरुत्वाकर्षणाऐवजी धनाकर्षणाकडे झुकलेली समांतर\nगांधींचा चष्मा, मोदींचा करिष्मा तरी कच-याचाच वरचष्मा\nविदर्भात खुलजा सिमसिम, मराठवाड्याचे सिम ब्लॉक\nऊठला शिक्षणाचा जुनाबाजार, आता ‘कॉर्पोरेट’ कारभार\nशेती कसणे सोडा अन् कॉर्पोरेट फार्मिंग करा\nऑनलाईन शेतकरी बोंडअळीमुळे ऑफलाईन\nवेदना तर जागवल्या, आता जगण्याचे भानही द्या\nडबघाईतील जिल्हा बँकांचा सरकारने खेळ मांडियेला\nकोट्यवधीची उड्डाणे आणि रस्ते मात्र खड्ड्यातच\nनको अजिंठा वेरुळ, मूर्ती तोडा आणि फोडा...\nप्रचारकी थाट, डिजीटल घाट अन् कर्जमाफी\nदुष्काळ फार झाला, विजेची शेती करा\nसिंचन अन् कर्जमाफीचे सिमोल्लंघन कधी\nनेतृत्वाला चाड नाही, जनतेला चिड नाही\nशेतक-यांऐवजी पीक विमा कंपन्यांना मलिदा\nहे गणेशा, तिस-या भारताला करुणा बुद्धी दे\nआत्महत्यांचा शाप अन् मिशनचे लॉलीपॉप\nहवामान बदलाचा फटका, डिजीटलचा झटका\nवीजचोरीवर बकोरियांची शॉक ट्रिटमेंट\nगोदेचा अभ्यास झाला, ध्यास कोण घेणार\nनक्षत्रांचे ‘कोरडे’ देणे, ठरतेय जीवघेणे\nएलजी तर गेली, मग डीएमआयसी कशाला\nकर्जमाफी झाली, पण कर्जवाटपाचे काय\nगुणांचा महापूर पण गुणवत्तेचा दुष्काळ\nशेतकरी तर जिंकले, चळवळीचे चांगभले\nसंपकरी शेतक-यांच्या हातावर तुरी\nसरकारची सत्वपरीक्षा पाहणारा संप\nजीएसटी पालिकांना तारक की मारक\nविकासाचे ढोल आणि रोजगाराची पुंगी\nलातूर रेल्वे पळविली की दक्षिणद्वार उघडले\nउन्नत शेती अवनत भाव\nतापमानातील बदलाचे संकट घोंगावतेय\nतिथे कर्जमाफीचा फड इथे वाटपाची रड\nकर्जमाफी व कर्जमुक्तीची राजकीय फुगडी\nगोदाकाठच्या वाळू तस्करीतील ‘चित्रक’कथा\nहैदराबाद बँक संस्थान खालसा झाल्याचे शल्य\nपक्षीय झेंडा नसलेल्या झेडपीला नवा दांडा\nगारपिटीच्या मा-यातही कर्जमाफी तो-यात\nहवे स्त्रियांचे मानसिक सक्षमीकरण\nसोनेरी पिंज-यातील सरकारी पोपटपंची\nशेतक-याला फास अन् ग्राहकराजा खास\nमनरेगाला गती देणारा भापकर पॅटर्न\nपारदर्शकता, परिवर्तन आणि पैशांचा खेळ\nख-या कमाईची मावळ्यांना संधी\nतंत्रशिक्षण संस्थांचे ‘ताळतंत्र’ बिघडले \nराज्य बँकेच्या नेतृत्वाचा कारखान्यावर कोयता\nअंमलबजावणीला फाटा, घोषणांचा बोभाटा\nथांब लक्ष्मी कुंकू लावते\nकँशलेसचा रेटा, बिनपैशाचा बोभाटा\nसोडा हेका, सावध ऐका पुढल्या हाका \n‘कॅशलेस’ दिल्लग�� अन् उधारीची जिंदगी\nनोटाबंदीचे गोलमाल तरीही शहरे बकाल\nनोटावर सरकारी टाच अन् जिवाला जाच\nसेल्फीचे खुळ अन् शिक्षणाचा खेळ\nपर्यटन विकासाच्या मानसिकतेचा दुष्काळ\nबळीराजाची दीन दीन दिवाळी...\nमहाराष्ट्र घडतोय, मराठवाडा रडतोय\nखळ्यात ना मळ्यात, बाजार मात्र गळ्यात\nतू उड़... पर प्यारे इतना भी ना उड़ \nक्लायमेट चेंजच्या गर्तेत मराठवाडा\nआयजीच्या जिवावर बायजी उदार\nबळीराजास निसर्ग, बाजारपेठेने मारले\nहवामान बदलाचा फटका, शेतीला झटका\nमराठवाड्यासाठी मन थोडे तरी मोठे करा\nअपनी कुर्बानी पर उन्हें पछतावा होता होगा\nपश्चिम महाराष्ट्राची प्रभावळ सुटता सुटेना\nवापर नेक अन् पाणी उधळखोरांना ब्रेक\nनेतृत्व रडे, कृष्णेत पाणी तरीही आम्ही कोरडे\nया नभाने या मराठवाड्याला दान द्यावे\nसहकाराचे तुटले अन् सावकाराचे साधले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://dravinashjoshiandassociates.com/events/", "date_download": "2020-09-28T21:27:55Z", "digest": "sha1:5PZSK64M6UHOOONR4NHQLEYPUF7R3GIF", "length": 4247, "nlines": 50, "source_domain": "dravinashjoshiandassociates.com", "title": "Free-of-cost Training Events (Our initiative in 2018) – Dr. Avinash Joshi & Associates", "raw_content": "\nमराठी पॉडकास्ट – || ग्राहक देवो भव ||\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी ‘विनाशुल्क’ मार्गदर्शनपर सत्र\nप्रत्येक व्यावसायिकाने आजच्या वाढत्या online-offline competitionच्या काळात व्यवसायातील नवनवीन skills आणि techniques लवकरात लवकर आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे.\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी ‘विनाशुल्क’ मार्गदर्शनपर सत्र\n‘आजच्या Online व Offline Competitionच्या युगात व्यवसाय, विक्री व नफा कसा वाढवावा’\nतारीख: गुरुवार, ६ सप्टेंबर २०१८ —- वेळ: स. १०.०० ते दु. १२.३०\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी विनाशुल्क मार्गदर्शनपर सत्र\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी विनाशुल्क मार्गदर्शनपर सत्र\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी विनाशुल्क मार्गदर्शनपर सत्र\nतारीख: गुरुवार, ७ जून २०१८\nवेळ: स. १०.०० ते दु. १२.३०\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी विनाशुल्क मार्गदर्शनपर सत्र\nतारीख: गुरुवार, १० मे २०१८\nवेळ: स. १०.०० ते दु. १२.३०\nसर्व व्यावसायिक व उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी विनाशुल्क मार्गदर्शनपर सत्र\nतारीख: रविवार, ८ एप्रिल २०१८\nवेळ: स. १०.०० ते दु. १२.३०\nमहिला व्यावसायिक व उद्योजिकांसाठी\nअत्यंत उपयोग��� विनाशुल्क मार्गदर्शनपर सत्र\nतारीख: गुरुवार, ८ मार्च २०१८\nवेळ: स. १०.०० ते दु. १२.३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/assembly-election/maharashtra-election-2019/political-election-news/story-why-priyanka-gandhi-didnt-campaign-in-maharashtra-haryana-elections-1822026.html", "date_download": "2020-09-28T21:41:31Z", "digest": "sha1:BDHBRXK56WQA7W7DWNGGMCEMUOWWNIOC", "length": 25562, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Why Priyanka Gandhi didnt campaign in Maharashtra Haryana elections, Political Election-News Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nहोमविधानसभा निवडणूकमहाराष्ट्र निवडणूक २०१९रण राजकारणाचे २०१९\n... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही\nऔरंगजेब नक्षबंदी, हिंदुस्थान टाइम्स, नवी दिल्ली\nसोमवारीच मतदान झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सहभाग घेतला नव्हता. प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रात एकही प्रचारसभा घेतली नाही किंवा रोड शो केला नाही. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प��रश्नाचे उत्तर मिळाले आहे. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत करण्यावर भर देत आहेत. त्यांचे संपूर्ण लक्ष उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विस्तार करण्यावर आहे. त्यामध्येच गुंतल्याने त्यांनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.\nINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही\nप्रियांका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसची पुनर्रचना करण्यावर आणि राज्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यावर भर देताहेत, असे या नेत्याने सांगितले. १९८९ मध्ये पराभूत झाल्यानंतर हळूहळू उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट होत गेली आहे. देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस केवळ नावापुरती उरली असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रियांका गांधी तिथे जास्त लक्ष देत आहेत, असे या नेत्याने सांगितले.\nतेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या चाळ्यांनी हॉस्टेस वैतागल्या\nकाही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ अमेठीतून पराभूत झाले होते. या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या होत्या. काँग्रेसला केवळ रायबरेली मतदारसंघात विजय मिळाला होता. या मतदारसंघातून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nSPG सुरक्षा काढून घेतल्याबद्दल प्रियांका गांधींचे एका वाक्यात उत्तर\nयूपी पोलिसांनी अराजकता पसरवली,प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल\nॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै,मध्यरात्री प्रियांका गांधींचं टि्वट\nमग आम्ही नक्की कुठे सुरक्षित आहोत, रॉबर���ट वाड्रा यांचा सवाल\nपुरुषांकडून सत्ता हिसकावून घ्या, प्रियांका गांधींचा महिलांना सल्ला\n... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका\nछत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव ठाकरे\nतिन्ही पक्षांकडून संविधानाची पायमल्ली, फडणवीसांचा आरोप\nतर लोकसभाच बरखास्त करावी लागेल, नवाब मलिक यांचे भाजपला प्रत्युत्तर\nकाँग्रेसचे नाना पटोले महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार\nबहुमत चाचणीवर संजय राऊत म्हणतात, 170+++++\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहि���पेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/hollywood/lizzo-mini-purse-amercian-music-awards-2019-grabs-attention/", "date_download": "2020-09-28T21:47:38Z", "digest": "sha1:IRPQ6TN7XHPO4DMDOOE7UVFPI5V6PRAE", "length": 29144, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | lizzo mini purse at amercian music awards 2019 grabs attention | Latest hollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले राम���ाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्���ंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nपॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nलिजो तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. रविवारच्या इव्हेंटमध्येही ती अशाच बिनधास्त स्टाईलमध्ये पोहोचली. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या हातातील पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.\nपॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nपॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nपॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nपॉप सिंगरच्या मिनी पर्सने वेधले सगळ्यांचे लक्ष, पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nठळक मुद्देलिजोचे खरे नाव मेलिसा जेफर्सन आहे.\nरविवारी झालेल्या अमेरिकन म्युझिक अवार्ड्स 2019मध्ये पॉप सिंगर व रॅपर लिजोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. लिजो तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. रविवारच्या इव्हेंटमध्येही ती अशाच बिनधास्त स्टाईलमध्ये पोहोचली. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या हातातील पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, लिजोने हातात एक क्यूट पर्स कॅरी केली होती. पण या पर्सचा साईज बघून सगळेच हैराण झालेत.\nलिजोने सोशल मीडियावर इव्हेंटमधील पर्ससोबतचा फोटो शेअर केला. तिच्या या फोटोने लक्ष वेधलेच. पण या फोटोला तिने दिलेले कॅप्शनही लक्षवेधी ठरले. ‘माझ्या पर्सचा आकार तेवढाच आहे, जितका लोकांच्या बोलण्याने मला फरक पडतो,’ असे तिने लिहिले.\nयाचा अर्थ एकच लोक काही बोलोत लिजोला जराही फरक पडत नाही. या पर्समध्ये काय आहे, असा प्रश्न तिला केला गेला. यावर या पर्समध्ये टे���्पोन, टकीलाची बाटली आणि कंडोम असल्याचे मजेशीर उत्तर तिने दिले.\nलिजोचे खरे नाव मेलिसा जेफर्सन आहे. सिंगर चार्ली एक्ससीएक्ससोबत तिने गायलेले ‘ब्लेम इट आॅन योर लव’, ‘लाईक अ गर्ल’ आणि ‘टेम्पो’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअद्यापही समजू शकला नसला ‘कोरोना’चा धोका तर हे सिनेमे बघा, भीतीने उडेल थरकाप\nCoronavirus : ‘या’ हॉलिवूड स्टार्सना कोरोनाची लागण\ncorona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती\ncoronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज\nCoronavirus : आयसोलेशनमुळे फुटबॉलपटूची झाली अशी अवस्था; जाणून घ्या व्हायरल सत्य...\nPHOTOS: ही अभिनेत्री आता नाही करणार बोल्ड सीन, म्हणते- मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम\nJoker च्या फॅन्ससाठी खूशखबर लवकरच येणार २ सीक्वल; अभिनेत्याला मिळालेली ऑफर वाचून चक्रावून जाल...\nरॅपर कान्ये वेस्टने चक्क ग्रॅमी अवार्ड ट्रॉफीवर केली लघुशंका, व्हिडीओ पाहून सगळ्यांना बसला धक्का\n'गेम ऑफ थ्रोन्स' मधील अभिनेत्री Diana Rigg यांचं निधन, भारतात घालवलं होतं बालपण\nबॅटमॅनही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात, सुरू झालेलं शूटींग पुन्हा बंद...\nVIDEO : धमाकेदार अ‍ॅक्शन असलेल्या 'नो टाइम टू डाय' चा ट्रेलर रिलीज, बघा जेम्स बॉन्डचं नवं मिशन\n‘ब्लॅक पॅथर’ चॅडविक बॉसमन गेला, जाता जाता ट्विटरवर ‘इतिहास’ रचून गेला...\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\n���ाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/supreme-court-gives-relief-to-state-government-employees-set-for-illegal-caste-certificates-24331", "date_download": "2020-09-28T20:44:02Z", "digest": "sha1:6IR4V7QSGDBO34NM33FLDTKFRGFSR7VR", "length": 10933, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा? | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nजात प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nजात प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nBy मुंबई लाइव्ह टीम | प्रशांत गोडसे सत्ताकारण\nजातीचं बोगस प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्यासा��ी राज्य सरकारनं कंबर कसली अाहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनानं उपसमिती नेमली असून या समितीच्या शिफारशीनंतरच अाता कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळं सुमारे ११ हजार ७०० कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.\nसर्वोच्च न्यायालयानं जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यात कामावरून काढून टाकणं तसंच फौजदारी कारवाई करण्याची तरतूद होती. त्यानुसार अशा कर्मचाऱ्यांची यादी सामान्य प्रशासन विभागानं विविध विभागांकडून मागवली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार होती. मात्र अाता मंत्रिमंडळाची उपसमिती कारवाईबाबतचा निर्णय घेणार असून पुढील तीन महिन्यांत त्यांचा अहवाल अपेक्षित आहे.\nबोगस प्रमाणपत्रासंदर्भात एकाच वेळी हजारो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर कर्मचाऱ्यांचा रोष येऊ शकतो, अशी सरकारला भीती वाटते. आगामी २०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांचा रोष नको म्हणून सरकारची कारवाईसाठी चालढकल असल्याचा आरोपही दबक्या आवाजात केला जात आहे. थेट कारवाई न करता समिती स्थापन करून सरकार वेळ मारून नेत असल्याचीही चर्चा अाहे.\nजातीचं बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कशी करावी, यासाठी राज्य सरकारनं मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा हे या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, इतर मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री राम शिंदे हे या समितीचे सदस्य असतील.\nयेत्या सहा महिन्यांत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती कशी असावी, याबाबत ही समिती निर्णय घेईल. समितीचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही. कारवाई करण्याआधी संबंधित विभागानं आवश्यक प्रमाणात पदे निर्माण करावीत, असंही अधिसूचनेत म्हटलं आहे.\nआरटीईतही आता सामाजिक आरक्षण\nप्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ\nजात प्रमाणपत्रसरकारी नोकरीमुंबईकर्मचारीसमितीसर्वोच्च न्यायालय\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्��ानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\n रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत\n‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी\nसंजय राऊत यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ न्यायालयाने मागवला\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक, ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोमणा\nमनसेचे मुद्दे रोकठोक पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/06/", "date_download": "2020-09-28T22:01:42Z", "digest": "sha1:3ZXOSA2VDZS2ZW6GVGWZGXPD5MNBKTI6", "length": 12976, "nlines": 338, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: जून 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, २७ जून, २०१३\nसुरातून बासरीच्या, जणू बासरी म्हणते, हवी राधा राधा राधा\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nपहाटले जग सारे, बघे यमुनेचा काठ\nकान्हा होई उतावीळ, पाहे राधेचीच वाट\nअडवीन येता राधा, मनी आनंद दाटतो, रोज बेत रचताना\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nबासरीने मुग्ध होते, राधा हरखून जाई\nकान्हा रोज ठरवून, बासरीची धून गाई\nरागावेल गोड राधा, अडवतो रे कशाला, रोज पाणी भरताना\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nरागावते तरी पुन्हा, कान्हा शोधते चोरून\nनाही दिसला तं घोर, हळहळे तिचे मन\nत्याची खट्याळ लबाडी, हवीहवीशी वाटते, बासरीत रंगताना\nअशी बासरी भिनली, अणू रेणू तिचा गाई एक, कान्हा कान्हा कान्हा\nनागपूर, २७ जून २०१३, ०७:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, जून २७, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २६ जून, २०१३\nक्षण क्षण मुग्ध धुंद\nनागपूर, २६ जून २०१३, ०९:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून २६, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २१ जून, २०१३\nकधी सांजवेळी मनाच्या तळाशी\nनिनावी क्षणांचे धुके दाटते\nतुझ्या आठवांच्या मीठीतून घ्यावी\nपुन्हा ऊब थोडी असे वाटते\nलपेटून घेता तुझ्या आठवांना\nउमेदून येते पुन्हा पालवी\nउफाळून येते मनातून प्रीती\nउरी जागवे नित्य आशा नवी\nकधी खिन्न होतो जगाच्या उन्हाने\nतुझे भास आयुष्य देती मला\nतुझे शब्द येती क्षणांच्या रूपाने\nजगावे कसे हेच सांगायला\nतुझ्या सावलीचे कवच दाट आहे\nजगाची उन्हे बाधती ना मला\nतुला आठवोनी पुन्हा सिद्ध होतो\nनागपूर, २२ जून २०१३, ११:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून २१, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १४ जून, २०१३\nनिशा किती झकास पण\nकशास मी उदास पण\nतरी किती मिठास पण\nअसेल ध्येय भव्य ते\nसुखी करे प्रवास पण\nकठोर 'तुष्कि' बोल तू\nबरी नव्हे मिजास पण\nनागपूर, १४ जून २०१३, ०९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १४, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/colonel-navacha-manus-by-prafulla-joshi", "date_download": "2020-09-28T21:20:48Z", "digest": "sha1:XIX6QZWDP5GZY2MJ67O3XIOKY6325WC4", "length": 4038, "nlines": 88, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Colonel Navacha Manus by Prafulla Joshi Colonel Navacha Manus by Prafulla Joshi – Half Price Books India", "raw_content": "\nप्रत्येकाला लष्कर व लष्करी जीवनाबद्दल विशेष कुतूहल असते. युनिफॉर्ममधील सैनिक वा अधिकारी आपणास परिचित असतो; पण त्याच्यातला माणूस शोधण्याचा आपण प्रयत्न केलेला नसतो. ‘कर्नल नावाचा माणूस’ या प्रस्तुत आत्मकथनात असा माणूस आपणास भेटतो.\nयुद्धांसंबंधी अनेक पुस्तके-विशेषत: इंग्रजीमध्ये- प्रकाशित झाली आहेत. युद्धांचा अभ्यास, त्यांतील डावपेच, व्यक्तिगत आणि सांघ��क पराक्रमाच्या यशोगाथा यांत आल्या आहेत; पण त्यांत लष्करातील माणसाचे जीवन अथवा जगणे अभावानेच प्रतिबिंबित झाले आहे. एकाच व्यक्तीला एअर फोर्समधे पहिली सहा वर्षे व पुढे आर्मीच्या दीर्घकाळ सेवेत वेगवेगळ्या पदावर कार्यरत असताना येणारे विविध स्वरूपांचे अनुभव क्वचितच वाट्याला येतात. ले. कर्नल प्रफुल्ल जोशी यांना सुदैवाने हे अनुभवविश्‍व प्राप्त झाले; ते येथे त्यांनी सांगितले आहे. आर्मी, आर्मीतला अधिकारी वा सैनिक आणि त्या युनिफॉर्ममधला माणूस - अशा तीन पदरांतून उलगडत गेलेले हे जीवन म्हणजे मराठीतले अशा प्रकारचे पहिलेच लष्करी आत्मकथन होय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2145/", "date_download": "2020-09-28T20:53:27Z", "digest": "sha1:R53GADGQ4ODGYJXGCXV3RQIOF4SR223M", "length": 4507, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??", "raw_content": "\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nAuthor Topic: सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nवेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग\nवेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग\nवेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nमाझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया\nतुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया\nतुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nबघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला\nमौन माझे आता सांग बघते तुला\nतुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी\nतुच सत्यातली मोहिनी लाजरी\nअभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा\nकोणी नसताना काही कळताना येशिल का जरा\nतुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2020-09-28T23:08:35Z", "digest": "sha1:U6ASGCKCG7A2HPYXMRXFBBQOYX6WO56Q", "length": 4403, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑलिंपिक खेळ बास्केटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\n१९०४ (प्रदर्शनी) • १९०८–१९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८\nऑलिंपिक बास्केटबॉल पदक विजेत्यांची यादी\nऑलिंपिक खेळ मार्गक्रमण साचे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/135595-2/", "date_download": "2020-09-28T20:33:20Z", "digest": "sha1:7RKKROOHVKOKZZ52ZBKEGGGN5FIUDVDX", "length": 35674, "nlines": 134, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nपरकीय भाषेतील शब्दांचे मराठी भाषेवरील आक्रमण थोपवण्यासंदर्भात काय करता येईल, हा विचार मागील अंकात मांडला होता. स्वातंत्र्यपूर्वकाळातील मराठीची स्थिती आणि आजची स्थिती यात खरेच फरक पडला आहे का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने `नाही’ असे द्यावे लागेल, कारण खरेतर तेव्हाच इंग्रजी भाषेचे मराठीवर आक्रमण व्हायला सुरुवात झाली होती आणि आता तर अतिआक्रमण होते आहे.\nमराठी लोकांना `निबंधमालाकार’ म्हणून परिचित असणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर पुण्यात `न्यू इंग्लिश स्कूल’ स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. `केसरी’ हे मराठी व `मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्र चालवणारी हीच त्रिमूर्ती. मराठी भाषा आणि वाङ्मय यांच्या आणीबाणीच्या काळात चिपळूणकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी भाषेमध्ये येणारे परकीय शब्द स्व���कारायचे की नाहीत, यावरचे विचार त्यांनी आपल्या लेखात मांडले होते.\nचिपळूणकर म्हणतात, `अर्वाचीन काळी मोठ्या योग्यतेस चढलेली जी इंग्रजी भाषा, तीत हजारो शब्द परभाषांतून आलेले आहेत. हे तर काय पण ज्या भाषेने वरील भाषेत काही ना काही साहित्य केले नाही, अशी बहुधा थोडकीच सापडेल. यावरून समजावयाचे की, परभाषांचा मिलाफ सर्व भाषांत व्हावयाचाच, व तो झाला असता त्यात काही मोठे अनिष्ट आहे, असेही नाही. इतके मात्र व्हायला हवे की, जेथे जरूर नाही तेथे भेसळ होऊ नये; व परभाषेच्या पायी मूळ पद्धतीस म्हणजे वाक्यरचनेस वगैरे धक्का लागू देऊ नये.\nदेशाचा उदीम वाढण्याकरता ज्याप्रमाणे सर्व ठिकाणांच्या व्यापाNयास व्यवहार करण्याची साऱ्या देशात मोकळीक असते, त्याप्रमाणेच अर्थवाहक जे शब्द, त्यांसही तशीच सर्वत्र सदर परवानगी असली पाहिजे. ती असली म्हणजे भाषेस शब्दप्राचुर्य, वैचित्र्य इत्यादी लाभच होणारे आहेत. इतकेच मात्र की, ते (पर) शब्द (मूळ) भाषेवर शिरजोर होऊ देता कामा नयेत, व त्यांच्या योगाने भाषेची शिस्त न बिघडेल अशी तजवीज ठेवली पाहिजे.’\nचिपळूणकरांसारख्या अभ्यासकाचे हे विचार आपल्याला आजही विचारप्रवण करतात. आजच्या काळात ज्या इंग्रजी शब्दांना स्वीकारण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही, त्यांचा स्वीकार आपण केला पाहिजे, असे यावरून वाटते. कारण काही प्रणालींचे मूळ मुळातच पाश्चात्त्य देशांतून आलेले आहे. त्यामुळे त्यासाठी वापरण्यात येणारा शब्दसंग्रह इंग्रजी भाषेतील आहे. अशा वेळी प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द शोधण्याचा अट्टाहास करण्याचे कारण नाही. उदा. कॉम्प्युटरला आपण `संगणक’ हा मराठी शब्द वापरतो, पण त्यात वापरण्यात येणाऱ्या इतर सुट्या भागांसाठीच्या शब्दांचे काय उदा. हार्ड डिस्क, रॅम, पेन ड्राइव, मेमरी, मॉनिटर, की बोर्ड, माउस, मदर बोर्ड, प्रोसेसर इत्यादी. हे शब्द तसेच स्वीकारण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही, कारण त्यांच्यासाठी पर्यायी शब्द शोधत बसणे म्हणजे भगीरथ प्रयत्नच आहे. या शोधकार्यासाठी अनेकांचे श्रम तर लागतीलच, शिवाय हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल याबद्दल शंका वाटते; कारण आजच्या धावणाऱ्या युगात तोपर्यंत पुढचे कित्येक नवीन इंग्रजी शब्द आपल्या उंबरठ्यावर येऊन उभे असतील, त्यामुळे आपण त्यांच्या बरोबरीने चालू शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. चिपळूणकरांचा `शिरजोर’ हा शब्द स्पष्ट करताना आम्ही असे म्हणतो, की दैनंदिन व्यवहारात आज मराठी भाषेवर इंग्रजी शब्दांचा हल्ला होतो आहे. उदा. आज सुटीऐवजी आपण `हॉलिडे’ म्हणतो, सफरचंदाला `अ‍ॅपल’ म्हणतो. यातून आपण आपल्या भाषेचे स्वत्व गमावून बसतो आहोत, तसे होऊ नये.\nमागील अंकातील आवाहनाच्या अनुषंगाने आमचे सातारा शाखेचे कार्यालय प्रमुख डॉ. उमेश करंबेळकर यांनी त्यांचे विचार मांडले आहेत, तेही इथे विचारासाठी आपल्यापुढे सादर करत आहोत.\n`सर्वप्रथम, इंग्रजी शब्दांसाठी तयार करण्यात येणारे नवीन मराठी शब्द\nशक्यतो क्लिष्ट नसावेत. साधे, सोपे, जीभेवर रुळायला अवघड जाणार नाहीत असे असावेत. दरवेळी शब्दनिर्मितीसाठी संस्कृतचा आधार घ्यायलाच हवा असे\nनाही. इंग्रजी शब्दाचे मराठीकरण ग्रामीण लोक चांगले करतात. जसे रॉक ऑईलचे\n`रॉकेल’, स्टेशनचं `ठेसन’, प्लॅटफॉर्मचं `फलाट’, डॅम्ड रॅटचं `डामरट’, डॅम्ड बीस्टचं `डांबीस’ इत्यादी. हे शब्द आता इतके रुळलेत की ते मूळचे इंग्रजी आहेत, हे लक्षातच येत नाही.\nबऱ्याचदा असे दिसून येते, की कुणी एखादा नवा शब्द सुचवला, की प्रथम तो कसा अयोग्य आहे, त्याच्यात अतिव्याप्ती किंवा अव्याप्ती दोष कसे आहेत, यावरच चर्चा होते. अर्थात अशी चर्चा निश्चितच व्हायला हवी, पण म्हणून तो शब्द एकदम बाद करू नये. आणखी दुसरे पर्याय पुढे यावेत, त्यातून लोक एखादा पर्याय वापरतील आणि तो रूढ होईल. म्हणून जितके पर्याय अधिक तितके चांगले.\nदुकानदारांना मराठीत पाट्या लिहिणे बंधनकारक केले, तरी इंग्रजी शब्दच देवनागरी लिपीत लिहिले जातात एवढेच. जसे ब्युटी पार्लर, मेन्स पार्लर, हेयर कटिंग सलून, मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, बुक स्टोअर, शॉपी, मॉल इत्यादी. यांसाठी आकर्षक मराठी शब्द सुचविले जावेत. साताऱ्यात एका उपाहार गृहाचं नाव `चुलिष्ट’ असं ठेवलेलं पाहण्यात आलं. चुलीवरील स्वयंपाकाची चव आगळी असते हे सूचित करणारा, स्वादिष्टशी साम्य दाखवणारा `चुलिष्ट’ हा नवीन शब्द तयार करण्याची कल्पकता यात दिसून येते. वाचकांना अशी कल्पक शब्दयोजना आढळल्यास ती कळवावी.\nकाही मंडळी असे शब्द तयार करून वापरतातही. गुगलवर शोध घेणे, या अर्थाचे `गुगलणे’ हे क्रियापद वापरले जाते. पी.सी. हँग झाल्यास `पीसी गंडला’ असे म्हटले जाते. नेटवर ट्रोल करणे, यासाठी `जाळ्यावरची टोमणेगिरी’ असेही म्हटले जाते.\nवेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द तयार करावेत, सुचवावेत आणि वापरावेत, भाषाशास्त्रज्ञांवर अवलंबून न राहता, हे त्यांचे कार्य आहे असे न समजता स्वनिर्मिती करावी, ही अपेक्षा. असो.’\nडॉ. करंबेळकर यांच्यासारखे किंवा त्यापेक्षा भिन्न असे अनेकांचे विविध विचार असू शकतील. आम्ही येथे दोन वेगवेगळ्या काळांतील एक एक विचार आपल्यापुढे मांडला आहे. त्यातून आपल्या मराठीसाठी काय करता येईल, हा विचार प्रत्येक मराठीप्रेमीच्या मनात जागृत होईलच, असे आम्हाला वाटते. ते तुम्ही आम्हाला अगत्याने कळवावे.\n२७ फेब्रुवारी हा `मराठी भाषा दिन’. `ज्ञानपीठ पुरस्कार’प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा हा जन्मदिवस. या दिनाच्या निमित्तानं आम्ही या अंकापासून एक नवीन सदर सुरू करत आहोत.\nकोणतीही संस्कृती टिकून राहते ती भाषेच्या जोरावर, पण आज आपण ती आपली भाषाच गमावत चाललो आहोत. आपल्या भाषेचं स्वत्व आपण कसं गमावतो आहोत आणि ते कसं टिकवायचं आहे, याविषयी या सदरातून संवाद साधायचा आहे.\nतुम्ही काय काय प्रयत्न करू शकता, ते ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.\nआरती घारे, कार्यकारी संपादक\nडाउनलोड करा - ग्रंथवेध फेब्रुवारी २०२०\nसध्यातरी ‘बुकक्लब’चा सदस्य होऊन स्वतः आणि जवळच्या इतरांसाठी वाचनसंस्कृती जोपासतोय. मी बंगळुरात असून अजून दोन कुटुंब माझ्या या आवडीशी सामील करून घेतली आहेत. ‘अनुभव’ मासिकाचे वर्गणीदार आहोत. आणि महत्वाचे म्हणजे, आपल्या ‘ग्रंथवेध’ मधून ज्या नवीन पुस्तकांची माहिती होते, परिचय घडतो तो खूप महत्वाचा ठरतो. आपल्या आवडीचे नवीन काय प्रसिद्ध झालेय आणि इतर कोणते का वाचावे हे समजते. आपले ‘फेसबुक’ पान ही यासाठी चांगले मदतीला येते. धन्यवाद.\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसि���ग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदाव��कर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रष��केश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/624", "date_download": "2020-09-28T20:40:35Z", "digest": "sha1:I3WAHKVXDNIHVL6MAE6QG2Y7HGHKC6D2", "length": 6144, "nlines": 147, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); सदाफुली... | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nएका उंच बिल्डिंगच्या वळचणीला वाढणाऱ्या सदाफुलीला विचारलं... कशी फुलतेस गं इतकी तुझी देखभाल नाही, खतपाणी नाही....\nतळपणारं ऊन, झोडपणारा वारा, पाऊस कशी झेलतेस...\nती हसून इतकंच म्हणाली...\nतुला एवढं आश्चर्य का वाटतंय....\nमाझीही बाईचीच जात की.......\nमी सध्या काय करते...\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/04/hong-kong-scientists-gave-warning-for-coronavirus.html", "date_download": "2020-09-28T22:51:46Z", "digest": "sha1:ERSCGY6BDKP3ZTPF2HYEAFHLJL77IFCF", "length": 7049, "nlines": 57, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "अबब...13 वर्षांपूर्वीच झालेली कोरोनाच्या जन्माची भविष्यवाणी !", "raw_content": "\nअबब...13 वर्षांपूर्वीच झालेली कोरोनाच्या जन्माची भविष्यवाणी \nचीनने दुर्लक्ष करणे पडले महागात\nचीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या दहशतीने आता जवळपास संपूर्ण जगाचा ताबा घेतलेला आहे. कोट्यावधी लोकांना कोरोना विषाणूने अक्षरश: घाबरवून सोडले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की हाँगकाँगच्या चार शास्त्रज्ञांनी 13 वर्षांपूर्वीच कोरोना विषाणूबद्दल (कोविड -19) चेतावणी दिली होती. परंतु शास्त्रज्ञांचे बोलणे त्���ावेळी कोणी मनावर घेतले नाही उलट बोलण्याकडे कोणीही लक्षच दिले नाही. त्यामुळे आज जगामधील बहुतेक देशांना कोरोना विषाणूचा त्रास सहन करावा लागत आहे.\nहाँगकाँगच्या चार शास्त्रज्ञांनी 13 वर्षांपूर्वीच संशोधन करून एक रिसर्च रिव्ह्यू (Research Review) सादर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, लवकरच चीनच्या वन्यजीव बाजारातून सार्ससारख्या विषाणूचा जन्म होऊ शकतो. तथापि, एवढ्या मोठ्या धोक्याचा इशारा देऊनसुद्धा कुणालाही ते लक्षात आले नाही.\nआता या संशोधनाचे संदर्भ पंजाब युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयपीईआर) या नामांकित संस्थांच्या शास्त्रज्ञांनी दिले आहेत. ते म्हणतात की जर याकडे तेव्हाच गंभारतेने लक्ष दिले गेले असते तर आज संपूर्ण जगाला कोरोनामुळे जे भोगावे लागत आहे ही वाईट परिस्थिती उद्भवलीच नसती.\nविषाणूवरील संशोधनातून माहिती उघडकीस आली\n2 ऑक्टोबर 2007 रोजी हाँगकाँग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विसेन्ते सीसी चेंग, सुसान्ना केपी लाऊ, पॅट्रिक सी वाय वू आणि कोव्हक यंग युएन यांनी संयुक्तपणे विषाणूबाबच्या संशोधनाचा एक आढावा तयार केला. ज्यामध्ये विषाणूवरील संशोधनाचा संपूर्ण जगभरात आढावा घेण्यात आला. अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रो बायोलॉजी मध्ये हे प्रकाशित केले गेले होते.\nचेतावणी गांभीर्याने न घेतल्याचा परिणाम\nपंजाब विद्यापीठ चंदीगड येथील प्राध्यापक डीन सायन्सेसचे प्रिन्स शर्मा म्हणाले की, २००२-०3 मध्ये जेव्हा सार्स विषाणू आला होता तेव्हा त्याबद्दल शास्त्रज्ञांना इशारा देण्यात आला होताच. असे असूनही कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही परंतु त्यांनी सर्वांनी ते हलक्यातच घेतले. पण अशा गंभीर विषयाला मागे टाकल्यामुळे आज प्रत्येक जण अस्वस्थ आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/fight-for-identity-part8", "date_download": "2020-09-28T21:22:39Z", "digest": "sha1:6J4KJK6AOGH5F24UXHPFJ3JCN6XB4D3G", "length": 27686, "nlines": 183, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Fight for Identity-Part8", "raw_content": "\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-८\nअस्तित्व - एक संघर्ष\nसमिधा केबिनमधून बाहेर जाताक्षणी राजीव प्रतिकला म्हणाला, finally you done it.. चल तुझं\nकाम झालं असेल तर निघायचं का आपण हॉस्पिटलमध्ये जायला... तसा प्रतिक म्हणाला, हो चल निघूया...असं म्हणून प्रतिकने लॅपटॉप बंद केला आणि त्याच्या ऑफिस बॅगमध्ये ठेवला. तसा राजीव म्हणाला, अरे हे पण घेऊन जाणार आहेस का.. तसा प्रतिक म्हणाला, हो चल निघूया...असं म्हणून प्रतिकने लॅपटॉप बंद केला आणि त्याच्या ऑफिस बॅगमध्ये ठेवला. तसा राजीव म्हणाला, अरे हे पण घेऊन जाणार आहेस का.. तसा प्रतिक म्हणाला, हो रे अचानक काम आलं तर करावं लागेल....सध्या समिधावर एकटीवर सगळं पडलं आहे...तसा राजीव म्हणाला, अरे मग तुम्ही इंटर्नशिप जॉब का नाही ऑफर करत फ्रेशर ग्रॅजुएट स्टुडंटना... इससे दोनों का फायदा होगा...म्हणजे कमी पैशात तुम्ही काम वाटून देऊ शकता...आणि त्या स्टुडन्टना पण चांगलं...त्यांना experience मिळेल... तसा प्रतिक म्हणाला, हो माझ्या डोक्यात पण हे आलं होतं पण माहित नाही कंपनी बोर्ड डायरेक्टर काय म्हणतील... तसा प्रतिक म्हणाला, हो रे अचानक काम आलं तर करावं लागेल....सध्या समिधावर एकटीवर सगळं पडलं आहे...तसा राजीव म्हणाला, अरे मग तुम्ही इंटर्नशिप जॉब का नाही ऑफर करत फ्रेशर ग्रॅजुएट स्टुडंटना... इससे दोनों का फायदा होगा...म्हणजे कमी पैशात तुम्ही काम वाटून देऊ शकता...आणि त्या स्टुडन्टना पण चांगलं...त्यांना experience मिळेल... तसा प्रतिक म्हणाला, हो माझ्या डोक्यात पण हे आलं होतं पण माहित नाही कंपनी बोर्ड डायरेक्टर काय म्हणतील... तसा राजीव म्हणाला, मनात आलं आहे ना...मग एकदा बॉस ला सांगून तर बघ....त्याला पटलं तर तो तसा तुझ्या साईडने होईल...आणि नाही पटलं तर टॉपिक इथेच क्लोज होईल...त्यावर प्रतिक म्हणाला, ठीक आहे तसंच करेन...उद्या तशी ही मीटिंग अरेंज केली आहे तिथेच हा पॉईंट मांडेन...चल आता निघूया आपण...तसं डेस्कवर ठेवलेली फाईल प्रतिकला दाखवत राजीव म्हणाला, ही फाईल नको असेल तर ड्रॉवर मध्ये ठेवून दे...नाहीतर नंतर मिळणार नाही...तोच प्रतिकने राजीवकडून फाईल घेऊन चेक केली, अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस तू मला, ही फाईल आपल्याला संजीव सरांना द्यायची आहे...on the way च आहे त्यांचं घर...तर रस्त्यात थांबून लगेच पुढे जाऊ...त्यावर राजीवने मानेने होकार द���ला...आणि दोघेही ऑफिस मधून समिधाला बाय करून निघाले...\nप्रतिक आणि राजीव प्रतिकच्या कारकडे पोहचले तसं प्रतिकने राजीवला विचारलं, अरे तू आता बाईकने आलास ना... तसा राजीव म्हणाला, नाही रे, मी uber ने आलो म्हंटलं तिथूनच जर घरी जायचं झालं तर परत तुझ्या ऑफिसच्या पार्किंग मधून बाईक न्यावी लागली असती ना....सो नाही आणली...प्रतिक म्हणाला, ओह ते पण आहे म्हणा...चल बस...असं म्हणून प्रतिकने कारचा दरवाजा राजीवला उघडला...आणि स्वतः ही कारमध्ये बसला...आणि कार सुरु केली. रस्त्यात अधून मधून राजीव काही ना काही प्रतिकला सांगत होता...तोच संजीव सर राहत असलेली कॉलनी आली...तशी प्रतिकने कार साईडला पार्क केली आणि राजीवला सांगितलं, मी लगेच फाईल देऊन येतो तू इथेच थांब...त्यावर राजीवने मानेनेच होकार दिला...थोड्यावेळाने राजीवला त्याच्या एका क्लायंटचा कॉल आला...त्याला तो कॉल ऐकू न आल्याने तो कारमधून बाहेर पडून बोलत होता....तो बोलण्यात मग्न असतानाच एक मुलगी वैतागून त्याच्या जवळ आली...आणि ओरडली समजत नाही कुठे ही काय कार पार्क करून बोलत आहात...तुमच्यामुळे मला माझी scooty ही काढता येत नाही आहे...तसं क्लायंटला नंतर कॉल करतो सांगून राजीवने कॉल ठेवला...आणि मागे वळून कोण ओरडत आहे ते पाहिलं....तिला बघताक्षणी तो सारं काही विसरून गेला...ती मुलगी त्याला वैतागून काहीतरी बडबडत होती...पण राजीवला फक्त ती दिसत होती....तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचतच नव्हता. शेवटी वैतागून तिने कारचा हॉर्न वाजवला तोवर प्रतिक तिथे आला..आणि त्या मुलीला नक्की काय झालं ते विचारलं..त्यावर त्या मुलीने तिला scooty पार्किंग मधून काढताना कारचा होत असलेला प्रॉब्लेम सांगितला...त्यावर प्रतिक म्हणाला, i am extremely sorry... मी लगेच माझी कार साईडला घेतो...तशी ती काहीशी नॉर्मल होत राजीवकडे हात दाखवत म्हणाली, हा तुमचा ड्राइवर लक्षच नाही त्याच अजिबात....मी काय म्हणते त्याकडे...तसा प्रतिक म्हणाला, तो माझा ड्राइव्हर नाही माझा मित्र आहे....आणि कारची चावी माझ्याकडे होती त्यामुळे तो कार दुसरीकडे पार्क करू शकला नसताच...तसं प्रतिकने कार दुसरीकडे वळवून त्या मुलीला जायला जागा दिली...तसं तिने तिची scooty त्या जागेतून काढली आणि scooty वर बसून ती निघून गेली तरी राजीव तिच्याच जाणाऱ्या आकृतीकडे हसत पाहत होता...त्याला असं पाहून प्रतिकने त्याला हाक मारली तसा तो भानावर आला....आणि कारमध्���े जाऊन बसला....तसा प्रतिक राजीवकडे हसत पाहून म्हणाला, आज बहुतेक कोणाचं काहीतरी चोरीला गेलं आहे वाटतं...तसा राजीव काही झालंच नाही अशा आविर्भावात म्हणाला, छे छे तू समजतो तसं काही नाही....तसा प्रतिक पुन्हा हसून म्हणाला, मी समजतो तसं काहीच नाही पण मी काय समजतो आहे ते तरी सांग मला....त्यावर राजीव हसला आणि म्हणाला, चल जाने दे यार....तू अपनी कार स्टार्ट कर...तसा प्रतिक म्हणाला, जो हुकूम मेरे आका...आणि त्याने कार सुरु केली...थोड्याच वेळात ते हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोहचले...प्रतिकने कार पार्क केली आणि दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघाले.\nदोघेही प्रेरणा ज्या मजल्यावर ऍडमिट होती त्या मजल्यावर पोहचले...तिथे बाहेर सोफ्यावर प्रेरणाचे आईबाबा बसलेले होते...दोघेही त्यांच्याजवळ गेले.. प्रतिकने राजीवची त्यांच्याबरोबर ओळख करून दिली...तेवढ्यात डॉ आले तसं प्रेरणाच्या वडिलांनी प्रेरणाची तब्येत कशी आहे, ती शुद्धीवर कधी येईल असं डॉ ना विचारलं... तसे डॉ म्हणाले, मि प्रधान शांत व्हा...आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहोत...आणि आज ना उद्या ती शुद्धीवर येईल ही...तुम्ही थोडं स्वतःला सावरा...आणि प्लीज तुम्ही घरी जा आता...मला सिस्टर म्हणाल्या तुम्ही कालपासून इथेच आहात म्हणून...तुम्हाला समजत आहे का......अशाने तुम्ही तुमची तब्येत खराब करून घेत आहात...प्लीज मि प्रतिक यांना समजावून सांगा...अशाने ते स्वतःची तब्येत बिघडवून घेतील..प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून डॉ नी प्रेरणाच्या वडिलांना समजवायला सांगितलं आणि ते दुसऱ्या पेशंटच्या खोलीमध्ये गेले.\nप्रतिकने आणि राजीव दोघांनी मि प्रधान यांना समजावलं...तसे ते घरी जायला तयार झाले...तसा प्रतिक म्हणाला, आम्ही पण निघतोच आहोत फक्त डॉक्टरांना भेटून येतो मग आम्ही तुम्हाला सोडतो आणि पुढे जातो. तसे मि प्रधान मानेनेच हो म्हणाले. प्रतिक आणि राजीव दोघेही डॉ च्या केबिनमध्ये गेले. प्रतिकने डॉ बरोबर राजीवची ओळख करून दिली आणि राजीवचं प्रेरणाची केस हॅन्डल करणार असल्याचे सांगितले.. तसं डॉ नी राजीवला प्रेरणाच्या रिपोर्ट्स आणि सगळ्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. राजीवने ती सगळी केस समजून घेतली...आणि काही माहिती हवी असल्यास त्यांना कॉल करण्यासाठी डॉक्टरांचा मोबाईल नंबर आणि कार्ड ही घेऊन ठेवलं. दोघांचं बोलणं झालं तसा प्रतिक डॉ ना म्हणाला, डॉ प्रेरणामध्ये काही इम्प्रोव्हमेन्ट आहे का... तसे डॉ म्हणाले, सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही...ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच बोलू शकत नाही...तिला बाहेर फेकल्याने डोक्याला मार लागला होता...ती इंज्युरी फार मोठी नव्हती. पण शुद्धीवर आल्याशिवाय त्याचा तिच्यावर काय परिणाम झाला आहे हे नक्की सांगता येईल...तिच्या रिपोर्ट्स मध्ये मला मेंदूमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही दिसले..पण या सगळ्याचा तिच्यावर नक्की काय परिणाम झाला आहे हे ती शुद्धीवर आल्यावर च कळेल...तसा प्रतिक म्हणाला, ओके डॉक्टर, प्रेरणाचं हॉस्पिटलच जे बिल होईल ते आमच्या कंपनी मधून होणार आहे..सो काही फॉर्मॅलिटी असेल तर मी ती करेन...तसे डॉ म्हणाले, ओके चालेल सांगेन मी तुम्हाला त्या संदर्भात...तसं राजीव आणि प्रतिक दोघांनी डॉ ना हात मिळवला आणि ते डॉ च्या केबिन मधून निघाले आणि पुन्हा प्रेरणाच्या आईबाबांच्या जवळ आले. तसे प्रेरणाचे बाबा म्हणाले, काय म्हणाले डॉ.... तसे डॉ म्हणाले, सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही...ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच बोलू शकत नाही...तिला बाहेर फेकल्याने डोक्याला मार लागला होता...ती इंज्युरी फार मोठी नव्हती. पण शुद्धीवर आल्याशिवाय त्याचा तिच्यावर काय परिणाम झाला आहे हे नक्की सांगता येईल...तिच्या रिपोर्ट्स मध्ये मला मेंदूमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही दिसले..पण या सगळ्याचा तिच्यावर नक्की काय परिणाम झाला आहे हे ती शुद्धीवर आल्यावर च कळेल...तसा प्रतिक म्हणाला, ओके डॉक्टर, प्रेरणाचं हॉस्पिटलच जे बिल होईल ते आमच्या कंपनी मधून होणार आहे..सो काही फॉर्मॅलिटी असेल तर मी ती करेन...तसे डॉ म्हणाले, ओके चालेल सांगेन मी तुम्हाला त्या संदर्भात...तसं राजीव आणि प्रतिक दोघांनी डॉ ना हात मिळवला आणि ते डॉ च्या केबिन मधून निघाले आणि पुन्हा प्रेरणाच्या आईबाबांच्या जवळ आले. तसे प्रेरणाचे बाबा म्हणाले, काय म्हणाले डॉ.... त्यावर प्रतिक त्यांना म्हणाला, काही नाही लवकरच शुद्धीवर येईल म्हणाले...चला निघूया काका आपण...काकू येतो मी नंतर...असं म्हणून प्रतिक, राजीव आणि प्रेरणाच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडला..कार जवळ आल्यावर त्याने राजीवला आपल्यासोबत का आणलं होतं हे प्रेरणाच्या बाबांना सांगितलं. तसे बाबा हात जोडून म्हणाले, तुम्ही खूप करत आहात हो आमच्यासाठी... तुमचे उपकार मी या ज��्मी नाही फेडू शकत....त्यांना असं हात जोडलेलं पाहून प्रतिकला खूप वाईट वाटलं...त्याने त्यांना समजावलं आणि कारमध्ये बसायला सांगितलं..आणि राजीवही त्यांच्या सोबत मागे बसला...जेणेकरून त्यांना एकटं वाटता कामा नये..प्रेरणाच्या बाबांना बोलतं करून त्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राजीवने त्यांना घरी कोण कोण असतं विचारलं...तसे बाबा म्हणाले, मी, प्रेरणा, प्रेरणाची आणि तिचा छोटा भाऊ...माझं accident झालं होतं ५ वर्षांपूर्वी त्यामुळे मला नोकरी पुढे करता आली नाही. तसं मी एका ठिकाणी नंतर जाऊ लागलो नोकरीला पण त्यात फार काही भागत नव्हत. त्यात आमच्या प्रेरणाचं मग graduation झालं...तसं तिला पुढे शिकायचं होतं...कॉलेज मध्ये असताना ती बऱ्याचदा सांगायची मला, बाबा मला Masters in Psychology करायचं आहे म्हणून..पण मला हातभार व्हावा म्हणून तिने नोकरी करणं पसंत केलं... सगळं सांगताना प्रेरणाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. तसं राजीवने त्यांना प्यायला थोडं पाणी दिलं... आणि शांत केलं...पुन्हा विषय बदलत तो म्हणाला, तुमचा छोटा मुलगा विवेक काय करतो... त्यावर प्रतिक त्यांना म्हणाला, काही नाही लवकरच शुद्धीवर येईल म्हणाले...चला निघूया काका आपण...काकू येतो मी नंतर...असं म्हणून प्रतिक, राजीव आणि प्रेरणाच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडला..कार जवळ आल्यावर त्याने राजीवला आपल्यासोबत का आणलं होतं हे प्रेरणाच्या बाबांना सांगितलं. तसे बाबा हात जोडून म्हणाले, तुम्ही खूप करत आहात हो आमच्यासाठी... तुमचे उपकार मी या जन्मी नाही फेडू शकत....त्यांना असं हात जोडलेलं पाहून प्रतिकला खूप वाईट वाटलं...त्याने त्यांना समजावलं आणि कारमध्ये बसायला सांगितलं..आणि राजीवही त्यांच्या सोबत मागे बसला...जेणेकरून त्यांना एकटं वाटता कामा नये..प्रेरणाच्या बाबांना बोलतं करून त्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राजीवने त्यांना घरी कोण कोण असतं विचारलं...तसे बाबा म्हणाले, मी, प्रेरणा, प्रेरणाची आणि तिचा छोटा भाऊ...माझं accident झालं होतं ५ वर्षांपूर्वी त्यामुळे मला नोकरी पुढे करता आली नाही. तसं मी एका ठिकाणी नंतर जाऊ लागलो नोकरीला पण त्यात फार काही भागत नव्हत. त्यात आमच्या प्रेरणाचं मग graduation झालं...तसं तिला पुढे शिकायचं होतं...कॉलेज मध्ये असताना ती बऱ्याचदा सांगायची मला, बाबा मला Masters in Psychology करायचं आहे म्हणून..पण मला हातभार व्हावा म्हणून तिने नोकरी करणं पसंत केलं... सगळं सांगताना प्रेरणाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. तसं राजीवने त्यांना प्यायला थोडं पाणी दिलं... आणि शांत केलं...पुन्हा विषय बदलत तो म्हणाला, तुमचा छोटा मुलगा विवेक काय करतो... तसे बाबा म्हणाले, त्याचं graduation झालं आहे आणि प्रेरणाच्या सांगण्यावरून त्याने post graduation ला ऍडमिशन घेतलं आहे...तो ऐकत नव्हता तिचं म्हणत होता की तुमच्या दोघांवर किती भार टाकू मी माझा...पण शेवटी तिने समजावलं त्याला...तसा तो ऍडमिशन घ्यायला तयार झाला...तसं त्याचं कॉलेज सकाळच असतं मग तो कॉलेज नंतर पार्ट टाइम नोकरी करतो...पण सध्या तो प्रेरणाची अशी अवस्था बघून घाबरला आहे म्हणून मी आज त्याला घरीच रहा म्हणून सांगितलं आहे....तेवढ्यात प्रेरणा राहत असलेलं अपार्टमेंट आलं तसं प्रतिकने कार थांबवली....तसं तिघेही कार मधून उतरले....प्रेरणाचे बाबा त्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही घरी आला असतात तर मला चांगलं वाटलं असतं....त्यावर प्रतिक म्हणाला, काका आम्ही येऊ पुन्हा कधीतरी, आता मि काळे आणि जाधव यांच्याशी केस संदर्भात भेटायचं आहे...तसे बाबा म्हणाले, मी सुद्धा येऊ का तुमच्या बरोबर...तसा प्रतिक म्हणाला, नाही काका, तुम्ही फक्त आराम करा आजच्या दिवस...आणि काका मी विवेकशी पण बोलेन कधीतरी... मी आणि राजीव आहे ना आम्ही सगळं हॅन्डल करू... काही गरज लागली तर तुम्हाला मी कॉल करेन....असं म्हणून प्रतिकने त्यांचा मोबाईल नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला...आणि राजीव आणि प्रतिकने प्रेरणाच्या बाबांचा निरोप घेतला. दोघेही कारमध्ये बसले आणि कार पोलीस स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी वळवली...प्रेरणाचे बाबा आपल्याला प्रतिक आणि राजीवच्या रूपात देवमाणूस भेटला म्हणून देवाचे आभार मानत घराच्या दिशेने वळले.\nतशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२३\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२२\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२१\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२०\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-१९\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-१८\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-१७\nअस्तित्व एक संघर्ष- भाग -१६\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१५\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१४\nअस्तित्व - एक ��ंघर्ष भाग-१३\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१२\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-११\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१०\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-९\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-८\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-७\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-६\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-५\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-४\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-२\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-३\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2018/01/italian-cheese-macaroni-balls-recipe-marathi.html", "date_download": "2020-09-28T20:36:10Z", "digest": "sha1:MJRC4RERV4ACYCTG2DJ5XYPGHHDB4BVY", "length": 7321, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nइटालीयन चीज मँक्रोनी बॉल्स: ही एक छान स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. तसेच लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा घरी छोट्या पार्टीला बनवायला छान आहे. मँक्रोनी तर सर्वाना आवडते त्याचे बॉल्स बनवतांना पांढरा सॉस बनवून त्यामध्ये हे बॉल्स बनवले आहेत.\nबनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n२ टे स्पून मैदा\n४ टे स्पून चीज\n२ टे स्पून बटर\n१ टी स्पून मिरीपूड\n१ टी स्पून ऑरगॅनो\n१ टी स्पून चिली फ्लेक्स\n२ ब्रेड स्लाईस (क्रम बनवायला)\nतेल चीज मँक्रोनी बॉल्स तळण्यासाठी\nमध्यम आकाराच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडे मीठ घालून मँक्रोनी घालून शिजवून घ्या.\nएक नॉन स्टिक कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये मैदा घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये दुघ घालून मिक्स करून घेऊन एक सारखे हलवत रहा म्हणजे गुठळी होणार नाही. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स,मिरी पावडर व १ टे स्पून चीज घालून मिक्स करून घेऊन मिश्रण थोडेसे घट्ट होई परंत मंद विस्तवावर ठेवा. मग तयार झालेला सॉस एक बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवा.\nसॉस थंड झाल्यावर एक काचेच्या बाऊलमध्ये सॉस व शिजवलेली मँक्रोनी, ३ टे स्पून चीज घालून मिश्रण एक सारखे मळून त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊन बाजूला ठेवा.\nएका भांड्यात कॉर्नफ्लोरमध्ये पाणी मिक्स करून थोडासे घट्टसर मिश्रण बनवून घ्या. एका प्लेट मध्ये ब्रेडचे ब्रेडक्रम बनवून घ्या. मग एक बॉल घेऊन कॉर्नफ्लोरच्या मिश्रणात घोळून मग ब्रेड क्रममध्ये घोळून घेऊन बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व बॉल अश्याच पद्धतीने बनवून बाजूला ठेवा.\nएक कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये चीज मँक्रोनी बॉ���्स तळून घ्या.\nगरम गरम चीज मँक्रोनी बॉल्स टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/625", "date_download": "2020-09-28T20:43:04Z", "digest": "sha1:UCT6TURLGIDX77VMTGJGHAPZBKQGPQYY", "length": 7108, "nlines": 156, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); साऱ्या कळ्या, फुलांना | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nसाऱ्या कळ्या फुलांना आजन्म कैद द्यावी\nत्यांची सुगंध वार्ता कोणास ना कळावी \nरस, रूप, रंग त्यांचे पडदानशीन व्हावे\nफुलत्या कळ्यांवरी या पहारे असे बसावे \nजितुके असे जरूरी तितुकेच ऊन द्यावे\nआभाळ ही जरासे खिडकीतुनी दिसावे \nइतुके असून त्यांची बहरेल सर्व बाग\nफांदीवरी विखारी डुलतील मत्त नाग \nहा दोष त्या कळ्यांचा फुलतात ज्या अपार\nमोहामध्ये तयांची होणार ना शिकार \nअभिशप्त जन्म ऐसा फुलणे सजा ठरावी\nचुरतात ते जे कळ्यांना त्यांचीच जीत व्हावी \nम्हणूनी आता फुलांनो खुडणे करा स्वीकार\nवा पाकळीस तुमच्या चढू देत वज्रधार \nमृणालिनी कानिटकर - जोशी\nकोरोनाचं संकट आणि मदतीचा हात\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/626", "date_download": "2020-09-28T20:45:30Z", "digest": "sha1:RYAEXYGURQJD4QWQ5Y53VP23ED3MK3SL", "length": 7361, "nlines": 165, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); बाळमूठ | युवा विवेक", "raw_content": "\nच���नची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nसोडून दिलंय त्याने, माझं बोट\nअन् झेपावलाय, मोकळ्या जगात,\nतो अजिबात घाबरत नाही आता अंधाराला,\nमित्रमैत्रिणींचे वाढदिवस साजरे करून,\nतो एकटाच जातो लॉंग ड्राइवला...\nकधी करतो नाईटआऊट मित्रांसोबत...\nजमवतो मित्रमैत्रिणीं, मोकळेपणानं खिदळतो सुद्धा,\nसहज हात ठेवतो, बाबाच्या खांद्यावर,\nआणि म्हणतो... ए बाबा तू दाढी वाढव ना, हँडसम दिसशील\nआपली सगळी मतं, न संकोचता मांडतो..\nहे सारं माझा मुलगा नाही,\nजे सारं मला ,कधीच नव्हतं मिळालं अनुभवायला, 'मुलगी' म्हणून.....\nकोरोना ही माणसानेच छेडलेल्या निसर्गाविरुद्धच्या युद्धाची नांदी\n‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे’\nघरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे : भाग – ७\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/16564-solawa-varis-dhokyach-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82", "date_download": "2020-09-28T22:14:12Z", "digest": "sha1:5PXJKJKNKUEKCVNJKAEHJTHVXCQK72F3", "length": 2127, "nlines": 40, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Solawa Varis Dhokyach / सोळावं वरीस धोक्याचं - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nSolawa Varis Dhokyach / सोळावं वरीस धोक्याचं\nतरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं\nपिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा\nतोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं\nरात रुपेरी फुलली गं, मला पौर्णिमा भुलली गं\nअंगावरती सांडु लागलं टिपुर चांदण रुप्याचं\nओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गमतीची\nआज मला हे गुपित कळलं जत्रमधल्या धक्क्याचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2020-09-28T23:17:57Z", "digest": "sha1:HY6LS6JX4YUUGKC7MEKSQYFT4SVY5635", "length": 5825, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८८८ मधील मृत्यू‎ (५ प)\n► इ.स. १८८८ मधील जन्म‎ (३६ प)\n\"इ.स. १८८८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sanjay-raut-slams-bjp-over-sushant-singh-rajput-death-case/", "date_download": "2020-09-28T21:29:56Z", "digest": "sha1:5KGDK3HXSHB3XGS5HVT5TN3RG2LTA6PC", "length": 18405, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "संजय राऊत यांचा पुन्हा भाजपवर 'निशाणा', म्हणाले - 'सुशांत प्रकरणी अजेंडा सेट केला जातोय' | sanjay raut slams bjp over sushant singh rajput death case | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nसंजय राऊत यांचा पुन्हा भाजपवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘सुशांत प्रकरणी अजेंडा सेट केला जातोय’\nसंजय राऊत यांचा पुन्हा भाजपवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘सुशांत प्रकरणी अजेंडा सेट केला जातोय’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी म्हंटलंय की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजप अजेंडा सेट करत आहे. तसेच याव्दारे महाराष्���्र सरकार आणि पोलिसांना कमीपणा दाखवण्याचाही ते प्रयत्न करीत आहेत. एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.\n’अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकपणे यावर भूमिका मांडल्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस यांचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी मुंबई पोलिस हे जगातील उत्तम पोलिस आहेत. बिहारमधल्या राजकारणासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे.’ असा स्पष्ट उल्लेख राऊत यांनी केलाय.\n’विनाकारण दिल्ली आणि बिहारचे लोक संशयाचे धुकं निर्माण करत आहेत. पण, सर्वांनाच माहित आहे की, नेमकं सत्य काय आहे ते. जे काही सुरू आहे त्यात अजिबात तथ्य नाही. हिटलरकडे एक गोबेल्स आहेत आणि आपल्या राज्यात दहा राज्यात गोबेल्स आहेत,’ असेही संजय राऊत यांनी म्हंटलंय.\nसांगा बरं, सीबीआयने हातात घेतलेली खुनाची कोणती प्रकरणं सुटली याचं उत्तर कुणी देणार का याचं उत्तर कुणी देणार का बिहारमध्ये गेल्या वर्षभरात सात ते आठ हत्या झाल्या. ही प्रकरणं सीबीआयकडे गेली होती बिहारमध्ये गेल्या वर्षभरात सात ते आठ हत्या झाल्या. ही प्रकरणं सीबीआयकडे गेली होती यातले आरोपी पकडले आहेत का यातले आरोपी पकडले आहेत का या सगळ्याचं उत्तर नाही असेच आहे. राजकारण करायचं म्हणून सीबीआयकडे प्रकरण द्यायचं का या सगळ्याचं उत्तर नाही असेच आहे. राजकारण करायचं म्हणून सीबीआयकडे प्रकरण द्यायचं का. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पुढे सीबीआय एक पाऊल जरी पुढे गेलं तरी मी सीबीआयचा पुतळा उभा करीन, अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरणात मुंबई पोलीस तपास करीत आहेत. त्यात सीबीआयचा काय संबंध. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पुढे सीबीआय एक पाऊल जरी पुढे गेलं तरी मी सीबीआयचा पुतळा उभा करीन, अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरणात मुंबई पोलीस तपास करीत आहेत. त्यात सीबीआयचा काय संबंध असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी केलाय.\n’अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या कुटुंबियाविषयी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात मत मांडताना संजय राऊत यांनी भाष्य केलंय. ’सर्वांनी संयम पाळायला हवा होता. त्यांनी सरळ महाराष्ट्र सरकार, पोलिसांवर आणि तरुण मंत्र्यांवर आरोप करत आहेत. तेव्हा त्यांनी सं��म बाळगला का, मी 35 वर्षांनंतर बोलतोय. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली का, मी 35 वर्षांनंतर बोलतोय. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली का हा काही वादाचा मुद्दा आहे का हा काही वादाचा मुद्दा आहे का या प्रश्नाचं उत्तर तपास झाल्यानंतर पुढे येईल, त्या वेळेस मी बोलेन,’ असंही संजय राऊत यांनी म्हंटलंय.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसुशांतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण, जाणून घ्या खटल्याशी संबंधित प्रमुख गोष्टी, तारखेनुसार काय-काय झालं\n15 ऑगस्ट राशिफळ : शनिवारी ‘एकादशी’ तिथी, ‘या’ 6 राशीवाल्यांचे बदलेल ‘भाग्य’\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\n गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली…\nशरद पवार यांच्या इनकम टॅक्स नोटीसीबाबत निवडणूक आयोगाचं…\n1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय सुटी सिगारेट आणि बिडीच्या…\nवजन कमी करण्यासाठी ‘प्रभावी’ ठरतो आवळा,…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nगाळपासाठी 32 साखर कारखान्यांना 391 कोटींची…\n फक्त 1 रूपया देऊन घरी घेऊन या Hero-TVS किंवा…\nइम्युनिटी वाढवण्यासाठी ‘ही’ ताजी फळं आणि…\nजीन एडिटींगद्वारे पहिल्या पालीचा जन्म\nगडचिरोलीत दोन लाख रुग्णांनी घेतला प्रधानमंत्री जनआरोग्य …\nNABH मान्यताप्राप्त देशातील पहिले रक्त साठवण केंद्र…\nप्रथमच निरोगी व्यक्तीमध्ये मिळाला ‘हा’ DNA,…\nहिवाळ्यात निमोनियापासुन बचाव करण्यासाठी नक्की…\n‘या’ 6 अवयवांना काढून टाकले, तरीसुद्धा सहज काम…\nघटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका\nवाढते वजन कमी करण्यासाठी दररोज ‘या’ 3 गोष्टींचे…\nअवघ्या 3 वर्षांच्या मुलाला कोरोनाची ‘लागण’,…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nसुप्रसिध्द पार्��्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nफडणवीस आणि राऊत यांच्या बैठकीवर काँग्रेसच्या…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nरोगप्रतिकारशक्ती होईल कमी, पावसाळ्यात चुकूनही करू नका ’या’ 4…\nनेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा \n ST कंडक्टर महिलेनं आपल्या मुलासह केली आत्महत्या\nअरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ न्यायमूर्ती सुद्धा झाले आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_80.html", "date_download": "2020-09-28T22:44:48Z", "digest": "sha1:LOHEKUPIZCYIDZRDXT5WA23Q7WXI7HK3", "length": 13042, "nlines": 62, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "कोरोनामुले राजस्थानातील ८० हॉटेल टक्के हॉटेलचे बुकिंग रद्द", "raw_content": "\nकोरोनामुले राजस्थानातील ८० हॉटेल टक्के हॉटेलचे बुकिंग रद्द\nजगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका आता पर्यटन क्षेत्राला बसू लागला आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानावर याचा दूरगामी परिणाम झाला आहे. यामुळेच राजस्थानातील हॉटेलचे ८० टक्के बुकिंग रद्द झाले आहे.\nकोरोना व्हायरसचा धसका पर्यटकांनी घेतला असल्याने आंतरराष्ट्रीयच नव्हे तर राष्ट्रीय पर्यटनावरही होताना दिसतोय. कोर���ना वायरसचा राजस्थानमधील पर्यटनावरही बराच परिणाम झालाय. 80 टक्यांनी हॉटेल बुकींग रद्द झालेले आहेत. समाचार एजेंसी आइएएनएस च्या अनुसार होटल एसोसिएशन ऑफ राजस्थान चे अध्यक्ष गजेंद्र यांनी सांगितले. राजस्थानमध्ये तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत तर देशात एकूण 73 कोरोनाबाधित असणाऱ्यांची पुष्टि दिलेली आहे ज्यात विदेशी लोकांचाही समावेश असल्याचे केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.\nदिल्लीत कोरोनाने ग्रस्त असलेले 6 जण, केरळमध्ये सर्वाधिक 17 जण, महाराष्ट्रात 11 जण कोरोनाग्रस्त, उ.प्रदेशात 11, हरियाणात 14 जण कोरोनाने बाधित असल्याचे सांगितले जात आहे. तर 73 कोरोना संक्रमित लोकांमध्ये 56 जण भारतीय व अन्य 17 जण विदेशी असल्याचे समजते.\nविदेशमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की ईरान मध्ये 6,000 भारतीय अडकलेले आहेत. त्यातील महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीर चे 1100 तीर्थयात्री व 300 विद्यार्थी असल्याचे समजते. तीर्थयात्रींना लवकर मायभूमीत परत आणण्याकडे विशेष भर दिला जात आहे जे अधिककरून क्योम मध्ये अडकून पडलेत. ईराणात अडकलेल्या 529 भारतीयांपैकी 229 कोरोनाने संक्रमित झालेले नाहीत. ईराणमधील नीतीनियम हे जरा अधिकच कडक असल्याने भारतीयांना तिकडून बाहेर पडण्यास अनेक अडचणी येत आहेत.\nदरम्यान दिल्ली हाईकोर्टने ईरानमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क करायला आणि त्यांना परत आणण्याचे केंद्र सरकारकडून आश्वासन घेतले आहे. तसेच तिकडे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी येण्याबाबत काही नियम केले आहेत का ते पाहून याबाबतचा अहवाल देण्यास सांगितलेले आहे.\nबुधवारी उत्तर प्रदेशच्या राजधानीत म्हणजेच लखनऊत कॅनडाहून भारतात आलेली एक महिला डॉक्टर कोरोना वायरसने संक्रमित असल्याचे आढळलेले आहे. आता उत्तप्रदेशातील कोरोनाबाधितांची एकूम संख्या 10 झाली आहे. त्या महिलेला किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी (KGMU) च्या आइसोलेशन वार्डमध्ये भरती केलेले आहे.\nकतार देशात कोरोना वायरसचे 238 रुग्ण आढळून आलेत तर संक्रमितांची संख्या 262 अशी आहे, नुकत्याच कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांना क्वॉरेंटाइन केलेले आहे, अशी माहिती स्वास्थ मंत्रालयाने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने कोरोनावायरस ला वैश्विक महामारी घोषित केलेले आहे भयंकर प्रकारे फोफावणाऱ्या हा वायरस खरोखरीच चिंतेच�� गोष्ट होऊन बसलाय. कोरोना वायरसचे मूळ असलेल्या चीन देशाबाहर कोरोना वायरस (COVID-19) चे 4,596 रुग्ण आढळले, संक्रमित लोकांची कुलसंख्या 37,371 झालीये तर त्याने मरण पावलेल्यांची संख्या 1,130 अशी झालीये.\nखबरदारीचे उपाय म्हणून भारताने सर्वच देशांचे विसा रद्द केलेले आहेत. देशात आत्तापर्यंत कोरोना वायरसने 60 हून अधिक लोक संक्रमित झालेले दिसतायत तर एकीकडे अमेरिकाने एक महीन्यासाठी ब्रिटेन वगळता संपूर्ण यूरोप ला जाण्याचे बंद केले आहे कारण अमेरिकेत 30 हून जास्त राज्ये कोरोना वायरसने संक्रमित आहेत, याच कारणाने अनेक राज्यांनी इमरजेंसी घोषित केली आहे.तेथे वायरसने मेलेल्यांची संख्या संख्या 31 झालीये तर 1,037 लोक संक्रमित आहेत. हॉलीवुड सुपरस्टार टॉम हैंक्स वपत्नी रीता विल्सन कोरोना वायरसने संक्रमित असून ते सध्या फिल्म शूटिंग साठी ऑस्ट्रेलियात असल्याचे समजते.\nमाहाराष्ट्रात आत्तापर्यंत 10 कोरोनाबाधित केसेस आढळल्याने व सरकारी निर्देशांचे पालन करायलाच हवे म्हणून आम्ही कुठल्याही सभा अथवा सार्वजनिक रॅली करणार नाही असे एनसीपी नेता नवाब मलिक यांनी सांगितले.\nगुरुवारी को थाईलैंडने 11 कोरोनाबाधित केसेस असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दक्षिण पूर्व एशियाई देशांतील कुल केसेसची संख्या 70 झाली आहे तसेच एकाचा मृत्यू झालेला आहे. दक्षिण कोरियात 114 नवीन मामले समोर आले असून संक्रमित लोकांची संख्या 7,869 आहे. व मेलेल्यांची संख्या 66 आहे.\nचीनच्या बाहेर कोरोना वायरस (COVID-19) चे 4,596 नवीन केसेस आढळल्यात, समाचार एजेंसी एएनआइच्या अनुसार संक्रमित लोकांची एकूण संख्या 37,371 झालीये. तर दुनियाभरातून अंदाजे एक लाख 20 हजार लोक कोरोना वायरसने संक्रमित आहेत. मरणाऱ्यांची संख्या 1,130 तर 4298 लोकं मृत पावल्येत.\nकोरोना वायरसने चीन पाठोपाठ सगळ्यात ज्यादा प्रभावित इटली देश आहे, आत्तापर्यंत 827 मृत पावले असून 12 हजार हून जास्त संक्रमित झाल्येत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा वायरस 117 देशांत पसरलेला आहे.\nसमाचार एजेंसी रायटर्सच्या अनुसार चीनने बुधवारी कोरोना वायरसच्या 15 नवीन केसेस असल्याचे उघड केले. तिकडे तर 80,793 हून जास्त लोक संक्रमित आहेत तर मरणाऱ्यांची संख्या 3,169 एवढी झालीये.ज्यातील 10 मृत माणसे हुवेईतील असल्याचे समजते.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन ���हिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/627", "date_download": "2020-09-28T20:47:49Z", "digest": "sha1:3VDVPX24JCMHCH2CK7HUMQ6AOMOEYOYI", "length": 6283, "nlines": 155, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); श्रावण | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nनिःशब्द होते मी अन्\n- सुरश्री आनंद रहाळकर\nयुवा चैतन्यशक्तीचं उत्सवी प्रतीक - कृष्ण जन्माष्टमी\nफॅरेनाईट ४५१ -पुस्तक परीक्षण\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:53:29Z", "digest": "sha1:YJWJEAVYLYSRPGCVSVSIOB37XJOF2I5Q", "length": 6972, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNCP: आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nसंघ परिवारातील संघटना केंद्रावर नाराज\nजीएसटी भरपाई केंद्राने रोखली, कॅगचा मोदी सरकारवर ठपका\nअकाली दलाच्या एका बॉम्बने PM मोदी हादरले, सुखबीरसिंग बादल यांचा हल्लाबोल\nकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन\n‘मोदी सरकारचे वर्तन ईस्ट इंडिया कंपनीसारखे’\nHusain Dalwai: 'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का\nकृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचं रेल रोका आंदोलन, १४ रेल्वे रद्द\nहमी भाव आणि विश्वासार्हता\n'मोराबरोबर फोटो काढा किंवा घोड्यावर बसा... देशाची परिस्थिती बिकट हेच सत्य'\nRaju Shetti: कंगनाला 'नटवी' म्हणत 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nBalasaheb Thorat: 'हा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव'\nSachin Sawant: राज्यांनी शेतकरी आत्महत्या लपवल्या; 'ही' दीक्षा मोदींचीच: काँग्रेस\nकृषीविषयक विधेयक; 'काँग्रेसने निवडणुकीत हेच तर आश्वासन दिले होते'\n'मोदी सरकारच्या गर्वामुळेच देश आर्थिक संकटात'; विरोधक एकवटले\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आरोप\nImtiyaz Jaleel: 'मोदी सरकार आता 'उठ जीडीपी उठ' केव्हा म्हणणार\nBharat Bandh: शेतकरी आंदोलन चिघळणार; २५ सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक\nshivsena : ...तर मोदी सरकारविरोधात सर्वांना एकत्र यावेच लागेल; शिवसेनेचा आसूड कडाडला\ncongress: ही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा हल्ला\nकृषीविषय विधेयकांविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन छेडणार, विरोधी पक्षांनाही सोबत घेणार\nदेशात इतका गोंधळ कधीच झाला नव्हता; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमोदी सरकारला धक्का; शेतकरीसंबंधी विधेयकाविरोधात हरसिमरत कौर बादल यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा\nअकाली दलाला सरकारबाहेर का पडावं लागलं\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-ranji-trophy-snake-delays-start-of-match-between-andhra-and-vidarbha-in-vijaywada-1825543.html", "date_download": "2020-09-28T22:34:05Z", "digest": "sha1:RLE7W4UD24TOLZP5Z7QI43TYS7KRG7FQ", "length": 23690, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Ranji Trophy Snake delays start of match between Andhra and Vidarbha in Vijaywada, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्या���ील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nVIDEO : मैदानावर साप आल्याने रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला उशीर\nरणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयवाडा येथे अ गटातील आंध्र प्रदेश विरुद्ध विदर्भाचा सामना सुरू होण्याला सोमवारी एका वेगळ्याच कारणामुळे उशीर झाला. विजयवाडा येथील डॉ. गोकाराजू लैला गंगाराजू क्रिकेट मैदानावर साप आल्याने खेळ सुरू करण्याला उशीर झाला.\nराजकीय स्थैर्यासाठी लोकांचा भाजपवरच विश्वास - नरेंद्र मोदी\nविदर्भाचा कर्णधार फैज फैजल याने नाणेफेक जिंकली आणि सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व क्रिकेटपटू मैदानात आल्यावर खेळ सुरू होणार इतक्यात खेळपट्टीजवळ साप आल्याचे दिसले. त्यामुळे खेळ सुरू झाला नाही. सापाला बाहेर काढल्यानंतरच खेळाला सुरुवात झाली.\nबीसीसीआय डॉमेस्टिक या अधिकृत ट्विटर हँडलवरून या घटनेचा १३ सेकंदाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. मैदानावर साप बघून अनेक क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केले.\n'अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास माझा अजिबात विरोध नाही'\nस्थानिक कर्मचाऱ्यांनी मैदानातून सापाला बाहेर काढल्यावर पुन्हा खेळाला सुरुवात झाली.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो क���ा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nVideo : संतापलेल्या जयदेवने एका घावात स्टम्पचे दोन तुकडे केले, पण...\n... म्हणून BCCI च्या सिलेक्टरला या संघाच्या ड्रेसिंगरुममधून हाकलले\nबुमराहसाठी दादानं प्रोटोकॉल ठेवला बाजूला\nRanji Trophy: ७३ वर्षांत पहिल्यांदाच सौराष्ट्र चॅम्पियन\nन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त\nVIDEO : मैदानावर साप आल्याने रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला उशीर\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-sensex-touches-record-high-rises-over-290-points-1822623.html", "date_download": "2020-09-28T22:21:36Z", "digest": "sha1:4QGIVYWRVDARF5UZULJ2RDFTTK52WHFR", "length": 23948, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Sensex touches record high rises over 290 points, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यां��ी श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआ��चे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमुंबई शेअर बाजारात दिवाळी, सेन्सेक्स नव्या उंचीवर\nHT मराठी टीम, मुंबई\nपरदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीत दाखवलेला उत्साह त्याला भारतातील गुंतवणूकदारांची मिळालेली साथ यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी बाजार सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रात बुधवारच्या तुलनेत २९३ अंकांनी वर आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक दिवसातील व्यवहारांमध्ये सर्वोच्च ४०३४४.९९ वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही गुरुवारी वाढ झाली असून तो सकाळच्या सत्रात ११,९०८.९० वर जाऊन पोहोचला. निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात ६४.८० अंकांची वाढ झाली.\nसत्तापदांच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही, लढत राहण्याचे वचन\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, आयटीसी, सनफार्मा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सना झाला. या शेअरच्या भावामध्ये सुमारे २.६४ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसले.\nभारती एअरटेल, ऍक्सिस बँक, महिंद्रा एँड महिंद्रा, पॉवरग्रीड आणि येस बँक या शेअर्सच्या भावामध्ये गुरुवारी सकाळी घसरण झाल्याचे दिसले. ही घट सरासरी ०.९२ टक्के इतकी होती.\nIND vs BAN : हवेचा दर्जा खालावला, तरीही पहिला सामना दिल्लीतच होणार \nबुधवारी दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२० अंकांनी वर जाऊन ४०,०५१ वर बंद झाला होता. ४ जून २०१९ नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स ४० हजारांच्या वर बंद झाला आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nठेवले जाई. तसेच महिलांना येथेच\nशेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स ४० हजार पार\nStock Market: आर्थिक आकड्यांवर ठरेल शेअर बाजाराच गणित\nकोरोनामुळे तिसऱ्या आठवड्यातही पडझड, सेन्सेक्स २३४२ अंकांनी आपटला\nसेन्सेक्समध्ये ६०० अंकांनी घसरण, शेअर बाजारावर चिंतेचे ढग\nमुंबई शेअर बाजारात दिवाळी, सेन्सेक्स नव्या उंचीवर\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-army-foils-pak-infiltration-bid-in-j-k-4-killed-1815285.html", "date_download": "2020-09-28T22:04:28Z", "digest": "sha1:U4ETQBJBFJ57BOYEOUYHM7IYZQR4XP2R", "length": 23729, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Army foils Pak infiltration bid in J K 4 killed, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा न��खळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बु���वार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकाश्मीर: नियंत्रण रेषेवर पाककडून घुसखोरी, ७ जणांचा खात्मा\nHT मराठी टीम, श्रीनगर\nजम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) आणि दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या ५ ते ७ जणांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. यात दहशतवाद्यांसह पाकिस्तानच्या बॅट कमांडोंचाही समावेश असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. त्यांचे मृतदेह नियंत्रण रेषेवरच पडून असल्याचे समजते.\nमागील ३६ तासांपूर्वी भारतीय जवानांनी ही कारवाई केली आहे. या चकमकीनंतर भारतीय जवानांनी पुरावा म्हणून सॅटेलाइटच्या माध्यमातून मृतदेहाचे फोटो काढले आहेत. एएनआयने हे फोटो शेअर कले आहेत. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. भारतीय सैन्याची दिशाभूल करुन दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा डाव आहे. मात्र, भारताने त्यांचे इरादे उधळून लावत चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये नक्की काय सुरु आहे अब्दुल्ला यांचा संतप्त सवाल\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nपाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू तर १३ जखमी\nभारतीय सैन्याने पाकला म्हटले, पांढरे निशाण घेऊन या, मृतदेह घेऊन जा\nनियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ\nभारताच्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार\nLOC वरील तणाव कमी करण्यासंदर्भात पाकचा भारताकडे प्रस्ताव\nकाश्मीर: नियंत्रण रेषेवर पाककडून घुसखोरी, ७ जणांचा खात्मा\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरो��ा विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/04/amazing-here-david-and-corona-baby.html", "date_download": "2020-09-28T20:57:28Z", "digest": "sha1:ALWFPZ3NILTU2CIDAJJHNA6QPKUJ74D3", "length": 4687, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "अजब ! भावंडाची नावे कोविड आणि कोरोना ...", "raw_content": "\n भावंडाची नावे कोविड आणि कोरोना ...\nकोरोना अथवा कोविड 19 व्हायरसने संपूर्ण जगामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे पण छत्तीसगडमध्ये जन्मलेल्या भावाबहिणीची नावेच कोरोना आणि कोविड अशी आहेत. रायपूरच्या जुन्या वस्तीतील रहिवासी विनय वर्मा आणि प्रीती वर्मा यांनी आपल्या जुळ्या मुलांची आणि मुलींची नावे कोविड आणि कोरोना अशी ठेवली आहेत आणि त्यांना भावंडे बनवले आहेत.\nरायपूरला रहात असलेल्या श्रीमती वर्मा यांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रायपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिलाय, त्या जुळ्यांत एक मुलगा आणि एक मुलगी असे आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्या बाळांची नावे ठेवली गेली ज्यामध्ये मुलाचे नाव कोविड आणि मुलीचे नाव कोरोना असे ठेवण्यात आले.\nयाबद्दल श्रीमती वर्मा यांना विचारले असता त्या ���्हणाल्या की, सध्या सर्वांच्या डोक्यात कोरोना हाच विषय घोळत आहे किंवा सगळीकडे कोरोना,कोविड विषयीचे चर्चा आहे आणि म्हणूनच आम्ही लोकांमधील कोरोना बाबत असलेली भीती दूर करण्यासाठी मुलाचे नाव कोविड तर मुलीचे नाव कोरोना असे ठेवण्याचे ठरवले. दरम्यान, काही लोकांनी सोशल मीडियावर आमच्या निर्णयाचे समर्थन केले आहे तसेच बहुतेकांनी यावर टीकासुद्धा केलेली आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/police-bharti/", "date_download": "2020-09-28T21:56:29Z", "digest": "sha1:I36U3D5HKCJWLUDMBP6G46H7LAXQOXUW", "length": 12553, "nlines": 219, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "12,500 जागा: पोलीस भरती 2020 | Maharashtra Police Bharti | Police Bharti", "raw_content": "\n| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |\nमाझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच\n12 हजार पदासाठी पोलीस भरती लवकरच होणार\n12 हजार पदासाठी पोलीस भरती लवकरच होणार\nराज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. २०१९ मध्ये गृह विभागाने ५२९६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. पण Corona Virus मुळे राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच भरतीस मनाई करण्यात अली होती. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत या भरतीला हिरवा झेंडा दाखवला आहे.\nपोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या लाखो विद्यार्थीसाठी हि एक चांगली बातमी आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी या भरतीची वाट पाहेत आहे आणि भर्तीसाठी अभ्यास व सराव करत आहे. हि मेघा भरती कधी होणार, कोणत्या ज़िल्हाल्याला किती जागा येणार, या भरतीसाठी सुरुवातीस लेखी किंवा ग्राउंड होणार हि सर्व माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. या सर्व महितासाठी Majhinaukri.co.in या Site दररोज भेट द्या.\nआत्तापर्यंत चे सर्व पोलिस भरती प्रश्नसंच परीक्षा देऊन लगेच निकाल पहा\nपरीक्षा स्वरूप: लेखी व शारीरिक पात्रता\nपोलीस भरती प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.\nहि परीक्षा मराठी भाषेत घेत��ी जाईल.\nहि लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.\nशारीरिक चाचणी स्वरूप (Physical Test)\nलेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.\nशारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.\n1600 मीटर धावणे 30 गुण\n100 मीटर धावणे 10 गुण\nएकूण गुण 50 गुण\n800 मीटर धावणे 30 गुण\n100 मीटर धावणे 10 गुण\nगोळाफेक (4 किलो) 10 गुण\nएकूण गुण 50 गुण\nडाऊनलोड PDF पहा सर्व जिल्हानिहाय जाहिराती\nआत्तापर्यंत चे सर्व पोलिस भरती प्रश्नसंच परीक्षा देऊन लगेच निकाल पहा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 80 पदांची भरती. 21/09/2020\nCOEP पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 12 जागा. 01/10/2020\nFssai मध्ये 66 पदांची भर्ती. 02/11/2020\nपोलिस संशोधन व विकास ब्यूरो 259 जागा. 26/11/2020\nग्राम विकास विभाग 288 पदांची भरती. 08/10/2020\nLIC इंडिया मध्ये १०वी वर 5000 पदांची भर्ती. 28/02/2021\nमुंबई उच्च न्यायालयात 111 पदांची भरती. 08/Oct/2020\nSBI मुंबईत 127 पदांची भरती. 10/Oct/2020\nमहाजेनको मध्ये 180 पदांची भरती. 30/Sept/2020\nसशस्त्र सीमा बलात १०वी वर 1522 जागा. 29/09/2020\nमध्य कोळसा खाणीमध्ये 1565 जागा. 05/10/2020\nपंजाब नॅशनल बँकेत 535 पदांची भरती. 29/Sept/2020\nBSF सीमा सुरक्षा दलात 266 पदांची भरती. 31/Dec/2020\nबँक ऑफ इंडिया मुंबईत 214 जागा. 30/09/2020\nमहाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत 22 जागा. 10/10/2020\nकर्मचारी राज्य विमा संस्था मुंबईत 11 जागा. 01/10/2020\nCBSE बोर्डचा १०वीचा निकाल जाहीर\nनवोदय विद्यालयच्या वर्ग 6 व 9वी प्रवेश परीक्षा निकाल.\nDRDO 224 पदभरती निकाल.\nHall Ticket | प्रवेश पत्र\nIBPS PO 1417 पदभरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र.\nAFCAT भारतीय वायुसेना प्रवेश पत्र उपलब्ध.\nRRB च्या 1.4 लाख पदभरती परीक्षा तारिक जाहीर .\nUPSC सिविल सर्विस 886 पदभरती प्रवेश.\nPractice Papers | मेगाभर्ती सराव प्रश्नोत्तर संच\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 130\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 129\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 128\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 127\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 126\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-2156", "date_download": "2020-09-28T21:33:29Z", "digest": "sha1:PZDQRPPDLMJGNZMRAEIHWQYX2TL34MGX", "length": 30772, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nकोणे एके काळी म्हणजे महर्षी वात्स्यायन यांनी कामशास्त्रावरील ग्रंथ लिहिला, तेव्हा भारतात स्त्र���-पुरुषांच्या कामजीवनावर मुक्तपणे चर्चा होत असेल यावर शंका घ्यायचे काही कारण नाही. देशभर डोंगरकपारींमध्ये आढळणारी कामशिल्पे हा अंदाज पुष्ट करणारी आहेत. ग्रांथिक पुराव्याला प्रत्यक्ष भौतिक पुराव्याचीही जोड येथे मिळते. या अर्थाने तेव्हाचा भारतीय समाज पुरोगामी व प्रगतच मानायला हवा. विशेष म्हणजे हे सर्व करताना भारतीयांनी बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा किंवा व्यक्तिस्वातंत्र्य अशा प्रकारच्या विचारसरण्या स्वीकारल्या होत्या असे म्हणायला वाव नाही.\nकोणे एके काळी म्हणजे महर्षी वात्स्यायन यांनी कामशास्त्रावरील ग्रंथ लिहिला, तेव्हा भारतात स्त्री-पुरुषांच्या कामजीवनावर मुक्तपणे चर्चा होत असेल यावर शंका घ्यायचे काही कारण नाही. देशभर डोंगरकपारींमध्ये आढळणारी कामशिल्पे हा अंदाज पुष्ट करणारी आहेत. ग्रांथिक पुराव्याला प्रत्यक्ष भौतिक पुराव्याचीही जोड येथे मिळते. या अर्थाने तेव्हाचा भारतीय समाज पुरोगामी व प्रगतच मानायला हवा. विशेष म्हणजे हे सर्व करताना भारतीयांनी बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा किंवा व्यक्तिस्वातंत्र्य अशा प्रकारच्या विचारसरण्या स्वीकारल्या होत्या असे म्हणायला वाव नाही. तो समाजही श्रुतिस्मृतिपुराणोक्त मानणारा, निदान वेदप्रामाण्य मानणाराच होता.\nमध्यंतरीच्या काळात केव्हातरी समाजाचा कामसंबंधाकडे पाहायचा निकोप दृष्टिकोन हरपला असेच म्हणावे लागते. त्यात पुरुषसत्तेची भर पडलेली असल्यामुळे या संबंधांचा विचार एकतर्फी म्हणजे पुरुषांच्याच बाजूने व्हायला लागला. अठराव्या - एकोणिसाव्या शतकात भारतात ब्रिटिश अंमल सुरू झाला हे खरे असले तरी या अमलाचा बराचसा काळ व्हिक्‍टोरियन नीतिकल्पनांनी भारलेला होता व या कल्पनांमध्ये प्रतिगामी बुरसटलेपणा होता हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही.\nआपल्याकडे पाश्‍चात्त्य किंवा युरोपीय या शब्दप्रयोगांतून जणू काही एकच एक एकजिनसी विचारांची व वर्तनाची प्रणाली निर्देशित होत असते. याच प्रणालीसाठी आपण ‘आधुनिकता’ हा शब्दही स्वीकारलेला आहे. खरे तर युरोपियन विद्वानांनी जी ‘पौर्वात्य’ किंवा ‘प्राच्य’ ही संरचनात्मक संज्ञा रूढ केली तिचेच हे देशी प्रत्यंग (counter part) समजायला हरकत नाही. पण प्रत्यंगसुद्धा आपण घडवले असे नसून तेही या युरोपीय अभ्यासकांनीच घडवले आहे किंबहुना त्यामुळेच विश���षतः युरोपीय राष्ट्रांना आपापल्या वसाहतींमधील लोकांना सुसंस्कृत करणे हे आमचे जणू ईश्‍वरदत्त, निदान इतिहासदत्त कार्य आहे अशी भूमिका घेता आली. भारताच्याच संदर्भात इंग्लंडचा हाच दावा होता.\nब्रिटिश हे जेते आणि भारतीय हे जित असल्यामुळे अशा कल्पनांचा स्वीकार भारतातही आपसूकच होत राहिला. इंग्लंडच्या एकतर्फी वर्चस्ववादाला आव्हान देताना युरोपमधील अन्य राष्ट्राचे संदर्भ उदाहरणार्थ, विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्यांचा लेखामधून येत राहातात हे खरे असले तरी त्यांचे प्रमाण तसे अल्पच म्हणावे लागते. बहिष्काराच्या चळवळीच्याच भरात इंग्लंडमधील वस्तू विकत घेण्याला, (ती वस्तू भारतात उत्पादित होत नसेल तर) दुसऱ्या एखाद्या युरोपीय देशातून विकत घ्यावी अशी कल्पना पुढे येऊन तिची अंमलबजावणीही झाल्याचे दाखले आहेत. मात्र युरोप खंडातील वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्कृतीमध्ये विकसित झालेल्या वैचारिकतांचा तौलनिक अभ्यास करून त्या प्रकाशात ब्रिटिशांच्या वैचारिकतेची समीक्षा करण्याचा महाप्रकल्प कोणी सिद्ध करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. युरोपमधील ख्रिस्ती धर्मावर हल्ला चढवण्यापुरते अहिताग्नी शं. रा. राजवाडे यांनी जर्मन तत्त्ववेत्ता नित्शे याच्या पुस्तकाचे मराठी रूपांतरही केले. युरोपातील इंग्लंडच्या शत्रुराष्ट्रांची मदत घेऊन भारताचा स्वातंत्र्यलढा पुढे न्यायलाही अनेकांची हरकत नव्हती. सुभाषचंद्र बोस यांनी तर ती प्रत्यक्षातही आणली. काही पुनरुज्जीवनवादी परंपरानिष्ठ मात्र भारतीय संस्कृतीच सर्वश्रेष्ठ असण्याच्या दावा करीत तिच्यातील विविध इष्टानिष्ट रुढीप्रथांचे समर्थन पाश्‍चात्त्य संस्कृतीत विकसित झालेल्या वैज्ञानिक पाश्‍चात्त्य संस्कृतीत विकसित झालेल्या वैज्ञानिक सिद्धांताच्या आधारे करण्याच्या प्रयत्नात दंग झालेले दिसतात.\nथोडक्‍यात सांगायचे म्हणजे बुद्धिवाद, पुरोगामित्व आणि परंपरा या तीन गोष्टी या काळात कळीच्या बाबी ठरल्या. विशेषतः राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय झाल्यानंतर त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांच्याच विरोधकांनी आपण पुरोगामी आणि बुद्धिनिष्ठ असण्याचा दावा करीत गांधी प्रतिगामी व बुद्धिप्रामाण्याला धाब्यावर बसवणारे आहेत, अशा पवित्रा घेतला. गांधींच्या विरोधकांमध्ये पुष्कळच मतभेद ���सले आणि त्या प्रत्येकाच्या बुद्धिवादाची तऱ्हा वेगवेगळी असली तरी गांधी हे बुद्धिवादी नाहीत याविषयी त्यांचे मतैक्‍य होते.\nअशा परिस्थितीत ‘बुद्धिवादी’ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ या शब्दांचा जर कोणी निःसंशय हक्कदार असेल तर तो म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. सावरकर बुद्धिवादी खरे, परंतु त्यांच्याच बुद्धिवादाला त्यांच्या हिंदुत्वनिष्ठेच्या मर्यादा पडल्या होत्या. कधी कधी ते बुद्धिवादाचा वापर हिंदूंच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी किंवा समर्थनासाठी करताना दिसतात आणि अर्थातच सावरकरांनी अशा मर्यादा ओलांडल्या असत्या तर त्यांचे होते तेवढेही राजकीय अनुयायी त्यांना सोडून गेले असते असे म्हणायला हरकत नाही, की सावरकरांनी हिंदुत्वाच्या मर्यादा ओलांडल्या असत्या तर त्यांचा बुद्धिवाद र.धों. कर्वेंच्या बुद्धिवादाच्या निकट पोचला असता; पण तसे न झाल्यामुळे, र. धों. हे एकमेवाद्वितीय उरतात. र. धों. चा बुद्धिवाद हा धर्म, संस्कृती अशा मर्यादा उल्लंघून जाणारा होता. याचा अर्थ त्यांनी केलेले प्रत्येक विधान अचूक होते असा घ्यायचे कारण नाही. मात्र एकदा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला म्हणजे त्याच्याच पद्धतीशास्त्राला अनुसरून विचार करीत तो विचार त्याच्या तार्किक टोकाला न्यायचा हे जर खऱ्या बुद्धिवादाचे वैशिष्ट्य असेल तर ते र. धों.च्या विचारसरणी लागू पडते यात संशय नाही. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश यांचे वर्णन करतानाही त्यांना बुद्धिवादी म्हणायचा मोह होत असतो. पण एक तर केतकरांच्या मांडणीत धरसोड दिसून येते व दुसरे असे, की त्यांच्या विचारात धर्म, वर्ण, जात, राष्ट्र कधी अवतरेल याची खात्री नसायची.\nअर्थात सावरकर काय किंवा केतकर काय, त्यांना इतर अनेक गोष्टी करायच्या असल्याने बुद्धिवादाचा उद्‌घोष करूनही त्यांना प्रसंगी बुद्धिवादाच्या अपेक्षा पूर्ण करता यायच्या नाहीत. अर्थात अशा इतर गोष्टींनाही समाजजीवनात महत्त्व असल्यामुळे त्यांच्यात कार्य कर्तृत्वाला कोठे बाधा येत नाही हे लक्षात घ्यायला हवे. र. धों. चे वैशिष्ट्यच हे, की त्यांनी प्रज्वलित केलेल्या बुद्धीच्या कुंडात कोणतीही गोष्ट टाकायला ते कचरले नाहीत. मग त्या धार्मिक परंपरा असतो, सामाजिक रूढी असोत किंवा गांधींसारख्याच विभूती मानायला गेलेल्या व्यक्तीचे विचार असोत. त्यांचा बुद्धिवाद अशा प्रकारे सर्वंकषच नव्हे, तर सार्वभौम आणि सर्वभक्षक होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकयात्रेत एकटे र. धों. एकटेच कित्येक कोस पुढे आहेत व इतरांची जमेल त्याप्रमाणे पावले टाकीत वाटचाल चालू आहे, असे चित्र दिसून येते. र. धों. ना अपवादच म्हणावे लागते. नियम नाही. लोकांना बरोबर घेऊन चालणे हे र. धों. च्या प्रकृतीस मानवणारे नाही. मी माझ्या गतीने चाललो आहे, ज्यांना यायचे आहे त्यांनी माझ्या मागे यावे. मी कोणासाठी थांबणार नाही, असा र. धों.चा बाणा होता. त्यामुळे समाजात राहून समाजासाठी काम करीत असूनही ते एकाकीच राहिले. असे निःसंग नेतृत्व समाजाला पुन्हा - पुन्हा मिळत नसते. महाराष्ट्राला र. धों. ची किंमत कळली नाही हेच खरे. अर्थात त्यात र. धों.चे जेवढे नुकसान झाले असेल त्यापेक्षा अधिक नुकसान महाराष्ट्राचे झाले यात संशय नाही. र. धों.चे नुकसान म्हणजे त्यांचे झालेले आर्थिक नुकसान, शारीरिक झीज, मनस्ताप एवढेच. बाकी त्यांना स्वतःला ना कोठे मिरवून घ्यायची हौस होती, ना कोणाचे नेतृत्व करण्याची. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यातून निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान मांडले खरे, पण निष्काम कर्मयोग प्रत्यक्षात जगून जर कोणी दाखवला असेल तर तो रघुनाथ धोंडो कर्वे यांनीच.\nआपल्या चर्चेचा विषय पाश्‍चात्त्य अर्थात युरोपियन विचारविश्‍व व त्यांच्यामधील बुद्धिवाद हा होता. ब्रिटिश वळणाच्या बुद्धिवादाचा परिचय भारताला व पर्यायाने महाराष्ट्राला ब्रिटिश सत्तेमुळे आधीच झाला होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गोपाळ गणेश आगरकरांनी विशेषतः मिल (व स्पेन्सर)चा उपयुक्ततावादी बुद्धिवाद महाराष्ट्रात रुजवला. र. धों.चे पिताश्री धोंडो केशव हे याच आगरकरी वळणाचे किंबहुना संप्रदायाचे म्हटले तरी चालले. सुरुवातीच्या काळात तेही तितकेच जोमात व जोषात होते. पण व्यावहारिक (म्हणजे वैयक्तिक पातळीवरील स्वार्थाचा व्यवहार नव्हे तर सामाजिक) कारणांमुळे त्यांनी त्या ब्रिटिश बुद्धिवादालाही मुरड घातली.\nबुद्धिवादाचे बाळकडू घरच्या घरीच लाभलेल्या रघुनाथरावांनी मात्र उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला गेल्यावर ब्रिटिश बुद्धिवादाच्या मर्यादा जाणल्या. बुद्धिवाद खरा कसोटीला लागतो तो स्त्री-पुरुषसंबंधांचा प्रश्‍न उपस्थित होतो तेव्हा मिल काय किंवा मॅकॉले काय, व्हिक्‍टोरियन काळाची अपत्ये असल���याने त्यांच्या या संबंधातील विचारांना मर्यादा होत्या. मेकॉलेने फौजदारी कायद्यात या संदर्भातील कलमे करताना ज्या मेखा मारून ठेवल्या त्या उपटायला भारतीय न्यायव्यवस्थेला दीड-दोनशे वर्षे वाट पाहावी लागली व तेव्हाही हे करताना या कायद्यांमुळे पूर्वी ज्यांना जे काही सोसायला लागले त्यांची पूर्वलक्ष्यी (retrospective) लागली\nआपल्या फ्रान्समधील वास्तव्याच्या काळात रघुनाथरावांची कामशास्त्रावरील आणि लिंगविज्ञानावरील अत्याधुनिक ग्रंथ वाचून त्यातील अद्ययावत प्रवाह आत्मसात केले यात शंका नाही. संततिनियमनाच्या आधुनिक साधनांचा परिचयही त्यांनी तेथेच करून घेतला. मनातल्या मनात ते पॅरिस आणि पुणे यांच्यात तुलनाही करीत असणार.\nफ्रान्समधून परतल्यावर त्यांनी मुंबई येथे सुरू केलेले संततिनियमानाचे केंद्र हे भारतातील पहिले केंद्र होते एवढे समजले तरी त्यांच्या या क्षेत्रातील कार्याचे महत्त्व पटते आणि त्याचबरोबर हेच वर्ष इंग्लंडमध्येही असे केंद्र सुरू व्हायचे वर्ष आहे, हे समजले म्हणजे इंग्रजांच्या मागासलेपणावरही प्रकाश पडतो. इंग्लंडमधील केंद्रे मरी स्ट्रोप यांनी सुरू केले. त्यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकेत हे काम मार्गारेट सॅंगर यांनी केले होते.\nरघुनाथरावांनी १९२३ मध्ये संततिनियमन या विषयावर पुस्तक लिहिले तेही अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक होते. विशेष म्हणजे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी पत्राने या पुस्तकाची जाहिरात छापायला नकार दिला. मग न. चिं. केळकरांची त्यावर ‘केसरी’त परीक्षण छापले नाही यातचे आश्‍चर्य वाटायचे कारण उरत नाही. केळकर स्वतःला बुद्धिवादी समजत आणि आपल्या ‘बुद्धिवादी’ भूमिकेतून गांधी आणि गांधीविचारांची चिरफाड करीत. पण संततिनियमन त्यांच्या बुद्धिवादानुसार सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ शकत नव्हता\nयाच दरम्यान महाराष्ट्रातील किर्लोस्कर उद्योगाने ‘किर्लोस्कर कबर’ हे मासिक सुरू केले होते. मासिक बुद्धिवादी विचारांनी चालत असे. रघुनाथरावांना त्यांच्या रूपात एक व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यांचे लेख या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागले.\nपण हे मासिकही कसोटीच्या क्षणी कचखाऊ निघाले. त्याच्या बुद्धिवादाच्या मध्यमवर्गीय मर्यादा त्या निमित्ताने स्पष्ट\nहोत गेल्या. रघुनाथरावांचा ‘विनय म्हणजे काय’ हा लेख ‘खबर’ने न छापता परत केला. विनय म्हणजे एक सामाजिक ढोंग असून पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या नग्न शरीराकडे तटस्थ पाहण्यास लाज वाटण्यासारखे काही नाही असे नग्नतेचे समर्थन त्यांनी त्यात केले होते.\n‘किर्लोस्कर खबर’ने हा लेख न छापणे ही एक प्रकारची दृष्टापत्रीच ठरली. रघुनाथरावांनी स्वतःच्या मालकीचे ‘समाजस्वास्थ्य’ हे नवे मासिक सुरू केले. त्याच्या पहिल्याच अंकात ‘विनय म्हणजे काय’ हा लेख प्रसिद्ध झाला.\n‘समाजस्वास्थ्य’ ही महाराष्ट्राला एक ‘शॉक ट्रीटमेंट’च ठरली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T22:40:06Z", "digest": "sha1:JUHUW62MHAIQFFUUX2J63CYZBSJRLLZA", "length": 6609, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओकलंड रेडर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nओकलंड रेडर्स हा अमेरिकेच्या ओकलंड शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. इ.स. १९६० साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर तीनदा सुपर बोल जिंकलेला आहे.\nअमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स (ए.एफ.सी.)\nपूर्व उत्तर दक्षिण पश्चिम\nबफेलो बिल्स बॉल्टिमोर रेव्हन्स ह्युस्टन टेक्सन्स डेन्व्हर ब्रॉन्कोज\nमायामी डॉल्फिन्स सिनसिनाटी बेंगाल्स इंडियानापोलिस कोल्ट्स कॅन्सस सिटी चीफ्स\nन्यू इंग्लंड पेट्रियट्स क्लीव्हलंड ब्राउन्स जॅक्सनव्हिल जॅग्वार्स ओकलंड रेडर्स\nन्यू यॉर्क जेट्स पिट्सबर्ग स्टीलर्स टेनेसी टायटन्स लॉस एंजेलस चार्जर्स\nनॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स (एन.एफ.सी.)\nपूर्व उत्तर दक्षिण पश्चिम\nडॅलस काउबॉईज शिकागो बेअर्स अॅरिझोना कार्डिनल्स अटलांटा फाल्कन्स\nन्यू यॉर्क जायंट्स डेट्रॉईट लायन्स कॅरोलायना पँथर्स लॉस एंजेलस रॅम्स\nफिलाडेल्फिया ईगल्स ग्रीन बे पॅकर्स न्यू ऑर्लिन्स सेंट्स सॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स\nवॉशिंग्टन रेडस्किन्स मिनेसोटा व्हायकिंग्स टँपा बे बक्कानियर्स सिअ‍ॅटल सीहॉक्स\nनॅशनल फुटबॉल लीग संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१७ रोजी ०५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1346/", "date_download": "2020-09-28T21:43:46Z", "digest": "sha1:2MZVBD67DNNZ2GSV22Z7UFA3DCZUYBIB", "length": 13371, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nआरोग्य नांदेड मराठवाडा महाराष्ट्र\nनांदेड जिल्ह्यात दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nएकवीस बाधितांना बरे झाल्याने सुट्टी\nनांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 10 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 234 वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या आज वाढली जरी असली तरी दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 21 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.\nदहा बाधितांपैकी 7 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 22, 26, 30, 36, 49, 55 व 61 वर्षाचे 7 पुरुष तर महिलांमध्ये 20, 55 व 5 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 160 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील 74 वर्षाचा पुरुष आणि नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाची एक महिला असे दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हे दोन रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास, मधुमेह आदी आजार होते. आतापर्यंत ���ांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.\nशुक्रवार 12 जून रोजी प्राप्त झालेल्या 47 अहवालापैकी 37 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 61 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 5 बाधितांपैकी 50, 65 वर्षाच्या दोन महिला आणि 38, 52 व 54 वर्षाचे तीन पुरुष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.नांदेड जिल्ह्यात 61 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 36, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित आणि 1 बाधित हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून औरंगाबाद येथे 4 बाधित व्यक्ती संदर्भित झाला आहे. शुक्रवार 12 जून रोजी 113 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.\nजिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 361, घेतलेले स्वॅब 4 हजार 809, निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 191, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 10, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 234, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 181, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83, मृत्यू संख्या- 13, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 160, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 61, स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 113 एवढी संख्या आहे.\nकोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.\n← नांदेड जिल्ह्यात 19 लाख 44 हजार किंमतीचा गुटखा जप्त\nजालना जिल्ह्यात ७ लाख व्यक्तींचे सर्वेक्षण →\nवैद्यकीय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – मंत्री अशोक चव्हाण\nनांदेड जिल्ह्यात 328 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितामध्ये 7 व्यक्तींची भर\nबरे झालेल्या कोरोना रुग्ण��ंच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/jio-introduces-new-rs-598-prepaid-cricket-plan-to-offer-free-ipl-2020-live-streaming/articleshow/78142390.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-09-28T22:07:18Z", "digest": "sha1:M4QVOXXRTS3KNCWMTACMHEWCFYV4GYF5", "length": 14606, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Jio Rs. 598 Prepaid Cricket Plan : Jio चा नवा प्लान, ५९८ रुपयांत रोज 2GB डेटा आणि कॉलिंग\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nJio चा नवा प्लान, ५९८ रुपयांत रोज 2GB डेटा आणि कॉलिंग\nक्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच आयपीएल २०२० ला सुरुवात होणार आहे. रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांना ध्यानात ठेवून एक नवा प्लान आणला आहे. जिओचा नवा प्लान ५९८ रुपयांचा असून यात रोज 2GB डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.\nनवी दिल्लीः रिलायन्स जिओ ने ५९८ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. हा कंपनीचा रोज २ जीबी डेटाचा प��लान आहे. यात ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. सोबत युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशीप सुद्धा मिळते.\nवाचाः ५ कॅमेऱ्याचा OnePlus 8T येतोय, लाँचआधीच फीचर्स लीक\nजिओचा ५९८ रुपयांचा प्लान\nकंपनीने याला क्रिकेट प्लान नाव दिले आहे. ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी २ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ११२ जीबी डेटाचा वापर करता येवू शकतो. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.\nवाचाः Apple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nप्लानमध्ये एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशीप मिळते. याची किंमत ३९९ रुपये आहे. आयपीएल २०२० जवळ आल्याने जिओचा हा प्लान अनेकांना आकर्षित करू शकतो. ५९८ रुपयांच्या नवीन प्लानसोबत कंपनी आता चार प्लान ४०१ रुपये, ५९८ रुपये, ७७७ रुपये आणि २५९९ रुपये झाले आहेत. ज्यात Disney+ Hotstar VIP मेंबरशिप दिली जाते.\nवाचाः विवोच्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात; पाहा, नवीन किंमत\nहे आहेत बाकीचे क्रिकेट पॅक्स\n४०१ रुपयांचा प्लानः याची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज ३ जीबी डेटा, जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.\nवाचाः जिओ, एअरटेल आणि वोडाफोनः १०० जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग\n७७७ रुपयांचा प्लानः याची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.\nवाचाः WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, वॉलपेपर्समध्येही झाला बदल\n२५९९ रुपयांचा प्लानः याची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.\nवाचाः Airtel चा जबरदस्त प्लान, ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nवाचाः रु. ७००० पर्यंत स्वस्त झाले हे १० स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त\nवाचाः Vi ने आणला ३५१ रुपयांचा नवा प्लान, १०० जीबी हायस्पीड डेटा मिळणार\nवाचाः Poco X3 स्मार्टफोनचा जलवा, ३ दिवसात १ लाखांहून जास्त फोनची विक्री\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्य��� सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता से...\nबस एका चुकीने सर्व Whatsapp ग्रुप्स मधून लोक बाहेर होताहेत, जाणून घ्या डिटेल्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/corsair+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-28T22:22:36Z", "digest": "sha1:K237ZFRDXQDJ26553M3X7EDZ5OT3JIP2", "length": 11818, "nlines": 277, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 29 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nकॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nकॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 29 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण कॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कॉरसैर लस सिरीयस २४०गब लॅपटॉप डेस्कटॉप इंटर्नल हार्ड ड्राईव्ह कॅस्स्ड फँ२४०गबल्स आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत कॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कॉरसैर 1 टब रेड Rs. 14,527 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,200 येथे आपल्याला कॉरसैर लस सिरीयस १२०गब लॅपटॉप डेस्कटॉप इंटर्नल हार्ड ड्राईव्ह कॅस्स्ड फँ१२०गबल्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nकॉरसैर एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nकॉरसैर लस सिरीयस २४०गब लॅ� Rs. 8750\nकॉरसैर लस सिरीयस १२०गब लॅ� Rs. 4200\nकॉरसैर 1 टब रेड Rs. 14527\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nकॉरसैर लस सिरीयस २४०गब लॅपटॉप डेस्कटॉप इंटर्नल हार्ड ड्राईव्ह कॅस्स्ड फँ२४०गबल्स\n- कॅपॅसिटी 1 TB\nकॉरसैर लस सिरीयस १२०गब लॅपटॉप डेस्कटॉप इ��टर्नल हार्ड ड्राईव्ह कॅस्स्ड फँ१२०गबल्स\n- कॅपॅसिटी 1 TB\nकॉरसैर 1 टब रेड\n- कॅपॅसिटी 1 TB\n- डेटा ट्रान्सफर स्पीड 5400 RPM\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2018/11/brahmachari-penance.html", "date_download": "2020-09-28T21:21:04Z", "digest": "sha1:6J5VJEOJPAG2XD3MAO4A6QQFJUNTTR2K", "length": 8479, "nlines": 145, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): ब्रह्मचारी व्रत | Brahmachari Penance", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nप्रत्येक मुमुक्षूने ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे आवश्यक आहे. या व्रतामध्ये तीन गोष्टी असतात.\n१. ब्रह्मचर्य – सर्व इंद्रियांच्यावर संयमन करावे. सर्व इंद्रियांची सहजस्वाभाविक प्रवृत्ति पाहिली तर ती बहिर्मुख, विषयाभिमुख आहे. सर्व इंद्रिये अत्यंत स्वैर, उच्छृंखल असून बाह्य विषयांच्या उपभोगामध्येच रात्रंदिवस रममाण झालेली आहेत. तसेच इंद्रियांच्यामध्ये स्वभावतःच रागद्वेष आहेत. यामुळे सर्व इंद्रिये विषयांच्या आहारी जावून विषयलंपट झालेली आहेत. साधकाने या स्वैर इंद्रियांच्यावर संयमन करून त्यांना विषयासक्तीमधून पूर्णपणे निवृत्त करावे. यालाच ‘ब्रह्मचर्य’ असे म्हणतात. ब्रह्मचर्याश्रम म्हणजेच सर्व इंद्रिये व मन यांच्यावर संयमन करून नीतिनियम, आचार-विचार, आचारसंहितेने युक्त असलेले संयमित जीवन जगणे होय.\n२. गुरुशुश्रुषा – ब्रह्मचर्याश्रमामध्ये असताना अत्यंत श्रद्धेने व भक्तीने गुरूंची काया-वाचा-मनसा सेवा करावी. गीतेमध्ये यालाच ‘आचार्योपासना’ असे म्हटलेले आहे. साधकाच्या जीवनामध्ये ‘गुरु’ हेच सर्वश्रेष्ठ स्थान आहे. तिथेच साधक पूर्णपणे नतमस्तक होतो. त्यामुळे अहंकार नम्र होवून मनामधील रागद्वेषादि विकारही कमी-कमी होतात. म्हणून साधना करीत असताना गुरुशुश्रुषा आवश्यक आहे.\n३. भिक्षाटन – भिक्षाटन करून त्यामधूनच स्वतःचा उदरनिर्वाह करावा. भिक्षाटनामध्ये दुसऱ्याकडे भिक्षा मागावयाची असते. त्यामुळे प्रथम अहंकार खाली येतो. आवड-नावड कमी होते. पात्रामध्ये पडणारे अन्न काहीही असो, ते आनंदाने खावेच लागते, कारण त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असतो. भिक्षा मागत असताना अन्नाबरोबरच जनन��ंदा, अपमान, अवहेलना होते. अशाच प्रसंगांमध्ये तितिक्षा, सहनशीलता हे गुण आत्मसात करता येतात. भिक्षा मागितल्यामुळे “लोक माझी चेष्टा करतील का ” ही भीति कमी होवून मन निर्भय होते. भिक्षाटनामुळे संग्रहवृत्ति नाहीशी होते. यामुळे संग्रह केलेल्या विषयांच्या रक्षणाचीही भीति संपते. भिक्षा मागून आणल्यानंतर मी एकट्याने न खाता त्याचे समान भाग करून ती प्राणीमात्रांना, गुरूंना अर्पण करायची असते. यामुळे मनामध्ये समर्पणवृत्ति निर्माण होते.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nकार्यकारण संघातावर नियमन | Control on Causa...\nआपला उद्धार कोण करणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/changeri/", "date_download": "2020-09-28T22:34:51Z", "digest": "sha1:J7OO6ZE7RD6PSL5B22WNEV35KNX4EBHY", "length": 11402, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चांगेरी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nAugust 17, 2017 वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर आरोग्य, हर्बल गार्डन\nजमिनीवर पसरणारे कडे कपारीत उगवणारे क्षुप आहे.ह्याचा तीन पानांचा खंड एकमेकांना खालच्या भागात जोडलेला असतो.पर्ववृन्त लांब असून त्यास उपपत्र चिकटलेले असतात.फुले लहान व पिवळ्या रंगाची असतात.फळे लांबट व रोमश असतात.\nह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.ह्याची चव आंबट,तुरट असून चांगेरी उष्ण गुणाची आहे व हल्की व रूक्ष आहे.चांगेरी कफ व वातनाशक असून पित्त वाढविते.\nआता आपण हिचे उपयोग पाहूयात:\n१)वेदना व सुजेवर चांगेरीचा लेप लावावा.\n२)त्वचारोगात देखील चांगेरीचा लेप लावावा.\n३)मुळव्याधी मध्ये देखील चांगेरी उपयुक्त आहे.\n४)चांदेकर रक्तवाहीन्यांचा संकोच करून रक्तस्राव थांबवायला मदत करते.\n५)गुदभ्रंशात चांगेरीचे तूप खायला देतात व चांगेरी सिद्ध तेलाचा पिचू गुद भागी ठेवतात.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\nAbout वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\t202 Articles\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.\nस्वातीजी, माझे मित्र जग्गू ज्यांचा भोमा पंचायतीजवळ रात्री ७ ते पहाटे ७ असा चहाचा गाडा आहे. त्यांना चांगेरीचे रोप मिळेल का. आपणास संपर्क केला तर चालेल का.\nआता मी ना.. शंतनू गरुड. तुमच्या गोमन्तक वर्तमानपत्रात अनुवादक. 9850209563\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blog.chitrakavita.com/tag/marathi/", "date_download": "2020-09-28T22:20:03Z", "digest": "sha1:SSNEXNLLRSTY4LA73EE4EDD2CV3QKFKX", "length": 2601, "nlines": 36, "source_domain": "blog.chitrakavita.com", "title": "Marathi Archives - Chitrakavita - Marathi Kavita, Marathi Vichar", "raw_content": "\nवाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\n हा प्रश्न सहसा कुणाला पडणार नाही..परंतु स्मार्टफोन व इंटरनेटच्या जमान्यात एकाग्र वाचण्याचे महत्व त���े कमीच झालेले आहे. किंबहुना स्मार्टफोनवरील\nघे हात हाती – मराठी लघुपट\nक्षितिज – एक कवीमनाचा मुलगा आहे. विकास त्याचा मित्र. नियती हे त्याच्याच कॉलेजमधील एक मुलगी जिच्यावर क्षितिजच प्रेम आहे. क्षितिज\nआई – एक सुंदर चारोळी\nआईची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे…. आपण अनेकदा आपल्याला देवाने काय दिल हा प्रश्न विचारीत असतो.. परंतु आपल्यावर निस्सीम प्रेम\nअमर ढेंबरे यांचे ५ सुंदर विचार…\nवाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\nघे हात हाती – मराठी लघुपट\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/category/technology/", "date_download": "2020-09-28T21:45:16Z", "digest": "sha1:7GSEKEAJHZKGDUEIL2UWGSUVZHRNQDIE", "length": 17400, "nlines": 128, "source_domain": "worldmarathi.com", "title": "worldmarathi.com-Tech News, Technology News, Latest Gadgets", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nतुम्हाला कोण कॉल करतय याची माहिती देणार आता गुगल\nसंपूर्ण जगभराची माहिती देणारं गुगल आता तुम्हाला कोण कॉल करतंय याची देखील माहिती देणार आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय गुगलने युजर्ससाठी एक खास फिचर आणले आहे. या नव्या फिचरचे नाव ‘Verified Calls’ आहे. हे फिचर कंपनीने 5 देशांमध्ये लॉंच केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना स्पॅम कॉलबाबत समजू शकेल. गुगलचे हे फीचर युजर्सना सांगेल […]\nजिओने आणलाय ‘हा’ जबरदस्त प्लॅन\nएअरटेल आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी जिओने ग्राहकांसाठी एक शानदार प्लॅन आणला आहे. कोरोनामुळे सध्या अनेकांना वर्कफ्रॉम होम करावे लागत असल्याने इंटरनेट जास्त लागते. अशांसाठी हा जिओचा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला रोज 3 जीबी डेटा हवा असेल तर jio चा 349 रुपयांचा 28 दिवसांसाठी खास प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा, जिओ ते […]\nव्होडाफोन-आयडिया आता या नावाने ओळखली जाणार\nटेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियाने त्यांच्या नावाचं रिब्रांडिंग केलं आहे. त्यामुळे आता ही कंपनी VI या नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने एका कार्यक्रमात ब्रॅन्ड आणि लोगो लॉंच केला आहे. या कंपनीचा मालकी हक्क यूकेच्या व्होडाफोन ��णि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली. V […]\nट्विटरने घेतला मोठा निर्णय: कॉपी-पेस्टवाल्यांना बसणार चाप\nमायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने एक मोठा निर्णय घेत सगळ्यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे सर्व पक्ष आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या आयटी सेल्सचा त्रास वाढणार असल्याचे चिन्ह आहेत. ट्विटरने कॉपी-पेस्ट केलेले ट्विट हाईड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जर आपण एखाद्याचे ट्विट काॅपी करून पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेक लोक आपल्या नावे ट्विट करत असतील तर […]\nआता फेसबुकद्वारे एकाचवेळी करता येणार 50 जणांना व्हिडिओ कॉल\nफेसबुकने एक शानदार फिचर युझर्ससाठी आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरमध्येच युजर्सना ‘Messenger Rooms’हे फीचर मिळेल. या फीचरमुळे मेसेंजरद्वारे एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येईल. विशेष म्हणजे ज्यांचं फेसबुक अकाउंट नसेल असे युजरही व्हिडिओ चॅटिंग रुम जॉइन करु शकतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली […]\nइंटरनेटवर ‘या’ गोष्टी शोधत असाल तर आहे ‘हा’ धोका\nकोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी नागरिक इंटरनेटवर कोरोना संदर्भातील माहिती शोधत आहे. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे कोरोनाची कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या तरी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अधिकृत अॅप नाही. दरम्यान, सायबर हल्ला करणाऱ्यांनी CovidLock असा एक रॅन्समवेअर तयार केला आहे. त्यामुळं […]\nटिक-टॉकला टक्कर देणार ‘हे’ ॲप\nसगळ्यात प्रसिध्द ॲप म्हणून सध्या टिक-टॉकची चलती आहे. अनेकजण या ॲपमुळे टिक-टॉक स्टार झाले आहेत. काहींना टिक-टॉकच्या माध्यमातून एक प्रकारे रोजगार मिळाला आहे. मात्र आता टिक-टॉकला टक्कर देण्यासाठी गुगलने एक नवं शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप लॉन्च केलं आहे. Google Tangi असं या ॲपचे नाव आहे. या ॲपला गुगलच्या Area 120 टीमने तयार केलं आहे. कंपनीने […]\nबजाजची चेतक आली नव्या रुपात; 2 हजारात करता येणार बुकींग\nबजाजची चेतक ही इलेक्ट्रॉनिक स्कुटर नव्या रुपात आली आहे. नव्या चेतक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. इलेक्ट्रीक चेतक स्कूटर बजाजने लाँच केली आहे. स्कूटरचे बूकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन हजार रुपयांमध्ये कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा पुण्यातील चार आणि बंगळुरूमधील 13 डिलरशिपमधून बुकिंगला सुरूवात होईल. चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः […]\nआता अंध व्यक्तींना नोट ओळखणे होणार सोपे ‘हे’ ॲप करणार मदत\nआता अंध व्यक्तींना नोट कितीची आहे हे ओळखणं अगदी सोप होणार आहे. कारण रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने अंध व्यक्तींसाठी एक मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे. हे ॲप इंटरनेटशिवाय ही वापरता येणार आहे. यासाठी नोट स्कॅन करुन ती नोट कितीची आहे, हे ॲप सांगणार आहे. MANI अर्थात Mobile Aided Note Identifier हे या ॲपचे नाव आहे. […]\nमोबाईल चोरीला गेलाय आता काळजी सोडा; असा शोधता येईल मोबाईल\nहल्ली मोबाईल चोरीला जाण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे मोबाईल मधील माहितीचा गैरवापर होण्याचा धोका अधिक असतो. मात्र आता काळजी सोडा कारण हरवलेला मोबाईलचा शोध तुम्हाला आता घेता येणार आहे. सरकारने यासाठी पाऊल उचलले आहे. मोबईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो शोधणं कठिण असतं. मोबाईल हरवल्यानंतर एखाद्या सदगृहस्थाच्या हाती लागला तर तो परत मिळेल. […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकाच दिवसात 4841 रुग्ण वाढले\nहिनाचे कुटुंबियासोबत सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/youth-commits-suicide-by-strangulation.html", "date_download": "2020-09-28T22:06:29Z", "digest": "sha1:FA3PI5MGNX7MBVCCT32HN5YXJPRZABZA", "length": 8960, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "आईसोबतच्या भांडणानंतर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महाराष्ट्र आईसोबतच्या भांडणानंतर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nआईसोबतच्या भांडणानंतर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nचंद्रपूर (प्रतिनिधी) : लॉक डाऊनच्या काळात घरात राहणाऱ्या लाखो लोकांची मानसिक स्थिती खराब झाली असून घरगुती तंटे तेवढेच वाढले आहे. त्यातच ज्या घरातील व्यक्ती दारूचा शौकीन असेल व त्याला दारू मिळत नसेल आणि जर एखाद्या वेळी दारू मिळालीच तर मग त्याचे संतुलन बिघडते अशीच एक दुःखद घटना चंद्रपूर तूकूम परिसरातील वाघोबा चौकातील चाहारे परिवारात घडली असून त्या परिवारातील दिनेश चहारे या ३६ वर्षीय युवकाने आई सोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे संतापून जावून आज मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान चक्क परिवारासमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहीती दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे देण्यात येवून आजच अंतिम संस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे वार्डातिल लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात लहान दोन मुले असल्याची माहीती आहे. बातमी लिहिस्तोवर कुणावर ही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.\nTags # चंद्रपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2960/", "date_download": "2020-09-28T22:54:05Z", "digest": "sha1:WNP23YO7PTYBR3L3PGBHRNHRQTHJGXSV", "length": 28175, "nlines": 89, "source_domain": "aajdinank.com", "title": "लॉकडाऊनच्या काळात 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nलॉकडा���नच्या काळात 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी\n149 कोटी 39 लक्ष रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा\nजालना, दि. 25 :-कोरोना विषाणुने संपुर्ण जनजीवन विस्कळीत करत सर्वांसमोर एक आव्हान उभं केलं आहे. या कोरोनावर मात करुन विस्कटलेली घडी परत स्थीर करण्यासाठी शासनासह, प्रशासनामार्फत अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. याच कोरोनामुळे शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने पिकवलेला कापूस विक्रीविना त्याच्या घरातच पडून राहिला. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच उपनिबधंक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या कापसाचे शेवटचे बोंड विक्री होऊन शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा मोबदला मिळावा यादृष्टीकोनातुन केलेल्या अथक प्रयत्नातुन जिल्ह्यात कापुस लॉकडाऊनच्या काळामध्ये एकुण 12 हजार 930 शेतकऱ्यांचा तब्बल 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी होऊन या कापसाच्या मोबदल्याच्या एकुण 167 कोटी 95 लक्ष रुपयांपैकी 149 कोटी 39 लक्ष रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.\nकोरोना विषाणुने भारतामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये शिरकाव केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढु नयेत यादृष्टीकोनातुन मार्चमध्ये शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीमध्ये केवळ वैद्यकीय सेवांना परवानगी देत सर्व व्यवहार थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व व्यवहारही थांबले गेले. या परिस्थितीमध्ये बळीराजाने पिकविलेला कापुस कापुस खरेदी केंद्र बंद असल्याने कारणाने घरातच पडुन राहिला. जिल्ह्यातील ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कापुस खरेदी केंद्रे सुरु होऊन शेतकऱ्यांचा कापुस विक्री होण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली.\nकापुस सर्व्हेक्षणासाठी गुगल लिंकबरोबरच तालुकानिहाय समित्यांचे गठण जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे विक्रीविना किती कापुस पडुन आहे याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुगललिंक तयार करुन शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती ऑनलाईन भरुन ��ेण्याचे आवाहन केले. या गुगल लिंगद्वारे 40 हजार 577 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिली. तसेच प्रत्येक गावनिहाय शेतकऱ्यांकडील कापसाच्या माहितीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सहाय्यक निबंधक, तलाठी, ग्रामसेवक, सहकारी संस्थांचे सचिव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्या गठीत करण्यात आल्या. जिल्ह्यातील 972 गावांपैकी 884 गावांच्या सर्व्हेक्षणासाठी 660 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांकडे विक्रीविना पडून असलेल्या कापसाची माहिती संकलित करण्यात आली.\nकापुस सर्व्हेक्षणासाठी गुगल लिंकबरोबरच तालुकानिहाय समित्यांचे गठण जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे विक्रीविना किती कापुस पडुन आहे याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुगललिंक तयार करुन शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती ऑनलाईन भरुन देण्याचे आवाहन केले. या गुगल लिंगद्वारे 40 हजार 577 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिली. तसेच प्रत्येक गावनिहाय शेतकऱ्यांकडील कापसाच्या माहितीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सहाय्यक निबंधक, तलाठी, ग्रामसेवक, सहकारी संस्थांचे सचिव, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्या गठीत करण्यात आल्या. जिल्ह्यातील 972 गावांपैकी 884 गावांच्या सर्व्हेक्षणासाठी 660 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांकडे विक्रीविना पडून असलेल्या कापसाची माहिती संकलित करण्यात आली.\nलॉकडाऊनमुळे बंद पडलेली कापुस खरेदी केंद्रे सुरु व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी, जिनिंग प्रेसिंगचे मालक यांच्यासोबत मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये सातत्याने बैठका घेऊन केंद्रे तातडीने सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास यश येऊन कापुस खरेदी केंद्रे सुरु होऊन शेतकऱ्यांचा कापुस खरेदीस प्रारंभ झाला.\nजालना जिल्ह्यामध्ये सीसीआय व फेडरेशनची एकुण सहा कापुस खरेदी केंद्रे कार्य���त होती. परंतू लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना त्यांचा कापुस विक्री न करता आल्याने आवक नसल्याने ही केंद्रे बंद पडली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्याचा कापुस खरेदी व्हावा यासाठी बंद असलेली सहा केंद्रे सुरु करण्याबरोबरच नव्याने चार केंद्रे सुरु करण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातुन पाठपुरावा केल्याने दहा केंद्राच्या माध्यमातुन कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील पूर्वीच्या सहाच कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर होते. नव्याने सुरु केलेल्या केंद्रावर ग्रेडरअभावी कापसाची खरेदी थांबु नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभागातील बीएसस्सी ॲग्री शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची निवड करत त्यांना नागपुर येथे ग्रेडरचे प्रशिक्षण देऊन चारही केंद्रावर ग्रेडर म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या. तसेच आठवड्यातील केवळ पाच दिवस खरेदी होणाऱ्या केंद्रावर शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही कापुस खरेदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आठवड्यातील सातही दिवस या दहा केंद्राच्या माध्यमातुन पुर्ण क्षमतेने कापसाची खरेदी करण्यात आली.\nजालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा कापुस खरेदी व्हावा यादृष्टीकोनातुन प्रत्येक जिनिंग मालकांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते. जिनिंग सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्यही करण्यात आले. याउपर ज्या जिनिंग मालकांनी शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केला नाही अशा जिनिंग मालकांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्याबरोबरच जिनिंगचा समावेश काळ्या यादीतही करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी जालना जिल्ह्यामध्ये लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांनी पिकवलेला कापुस त्यांच्या घरात पडून होता. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर जालना तालुक्यातील 2 हजार 935 शेतकऱ्यांचा 72 हजार 249 क्विंटल कापुस खरेदी करण्यात आला. बदनापुर तालुक्यातील 982 शेतकऱ्यांचा 26 हजार 603 क्विंटल, भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील 2 हजार 192 शेतकऱ्यांचा 73 हजार 271 क्विंटल, परतुर तालुक्यातील 2 हजार 104 शेतकऱ्यांचा 46 हजार 904 क्विंटल, मंठा तालुक्यातील 1 हजार 383 शेतकऱ्यांचा 36 हजार 225 क्विंटल तर घनसावंगी व अंबड तालुक्यातील 3 हजार 334 शेतकऱ्यांचा 83 हजार 306 क्विंटल अशा प्रकारे 12 हजार 930 शेतकऱ्यांचा 3 लाख 58 हजार 558 क्विंटल कापुस खरेदी करण्यात आला असुन या कापसाच्या खरेदीपोटी 10 हजार 146 शेतकऱ्यांना 149 कोटी 39 लक्ष रुपयांचा मोबदला देण्यात आला असुन उर्वरित शेतकऱ्यांना 18 कोटी 56 लक्ष रुपयांचा मोबदला वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केली अचानक पहाणी जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या कापुस खरेदी केंद्रांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अचानकपणे भेट देत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी केली. यावेळी एकाही शेतकऱ्याचा कापुस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.\nवेळ सकाळी 7.20 ची. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मोबाईलवर बदनापुर तालुक्याच्या ढोकसाळ येथील शेतकरी रवींद्र जाधव यांचा संदेश येऊन धडकतो. साहेब कापुस खरेदी केंद्रावर कापसाचे वाहन रिकामे करण्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये घेऊन शेतकऱ्यांची लुट करत आहेत. शेतकऱ्यांची ही लुट थांबवा साहेब. सकाळी 7.34 वाजता तहसिलदार बदनापुर यांना जिल्हाधिकारी आदेश देतात व या प्रकारची चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना निर्गमित होतात. दुपारी 1.35 वाजता पांडुरंग जाधव यांचा परत जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवर संदेश येतो व साहेब आपल्या टीमने कापुस खरेदी केंद्रावर येऊन चौकशी केली व माझे अतिरिक्त पैसेही मला मिळवुन दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतात. जालना तालुक्यातील सारवाडी येथील शेतकरी रामकिसन त्रिंबक काळे शिंदे म्हणतात चार एकर शेतीमध्ये कापसाची लागवड केली होती. 25 क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. परंतू कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कापुस घरातच पडुन होता. प्रशासनामार्फत आमच्या घरी येऊन पडून असलेल्या कापसाची नोंदणी करण्यात आली. तदनंतर जिनिंगवर कापुस विक्रीसाठी घेऊन या असा संदेशही मोबईलवर प्राप्त झाला. कापुस विक्री केल्यानंतर केवळ नऊ दिवसामध्ये कापुस विक्रीचा 1 लाख 32 हजार रुपयांचा मोबदलाही मिळाला. शेतीच्या मशागतीसाठी या पैशाचा खुप मोठा आधार झाला असुन लॉकडाऊनच्या काळात शासनाने आमचा कापुस विकत घेऊन मोबदलाही दिल्याने त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत. एकुणच कोरोनाच्या संकटसमयीसुद्धा शासन व ���्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीकांच्या पेरणीसाठी आवश्यक असणारे पीककर्ज, शेतकऱ्याला पेरणीसाठी आवश्यक असणारे बि-बियाणे, खतांचा मुबलक पुरवठा यासह शेतकऱ्याने उत्पादित केलेला मालही वेळेत विक्री व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.\n← नांदेड जिल्ह्यात 83 कोरोनाबाधितांची भर तर दोन व्यक्तींचा मृत्यू\nऔरंगाबाद जिल्ह्यात 237 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,पाच मृत्यू →\nदुर्गप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल, पुरातत्त्व खात्याला निर्देश\nविद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उदय सामंत\nआत्मनिर्भर भारत अंतर्गत ईपीएफ योगदान आणखी तीन महिन्यांसाठी\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/", "date_download": "2020-09-28T21:52:54Z", "digest": "sha1:3EJRBBV3ESYJZY4RUSBQBQVICU7R2VKU", "length": 14353, "nlines": 154, "source_domain": "krushinama.com", "title": "Agriculture News in Marathi: Get the latest Agriculture news, Agriculture news and headlines, online Agriculture information & more on KrushiNama", "raw_content": "\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nशेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेई पर्यंत ‘हा’ पक्ष संघर्ष करीत राहणार\n‘या’ जिल्ह्याच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक\nया’ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १४ मृत्यूसह ७५६ नवे बाधित\nकोबीच्या भाजीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या\nव्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘या’ जिल्ह्याचा आढावा\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुंबई – राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सकारात्मकपणे सोडविले जातील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आज मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या...\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nअलिबाग – आधी कोरोनाचे संकट, त्या��ंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला बळ देण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र...\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nमुंबई – राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर आज कमी संख्येने नवीन निदान झालेल्या रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार ९३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले...\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुंबई – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. या विधेयकाच्या विरोधात...\nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nसोलापूर – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम...\nपिक लागवड पद्धत • व्हिडीओ\nपारंपरिक पद्धतीने भात लागवड करताना शेतकरी महिला\nपिक लागवड पद्धत • व्हिडीओ\nयवतमाळ जिल्ह्यात खताची टंचाई यामुळं शेतकरी त्रस्त\nपिक लागवड पद्धत • मुख्य बातम्या • राजकारण\nनिंबवृक्ष लागवड उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हा – बच्चू कडू\nपिक लागवड पद्धत • मुख्य बातम्या\nकोकणातील शेतकरी गाणं म्हणत भात लागवड करताना\nपिक लागवड पद्धत • मुख्य बातम्या • राजकारण\nअमरावती जिल्ह्यात पावणेबारा लाख वृक्षलागवडीचे नियोजन – यशोमती ठाकूर\nपिक लागवड पद्धत • मुख्य बातम्या • संधी\nसोयाबीन उगवण होत नसल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तात्काळ तक्रारी द्याव्यात- अमित देशमुख\nपिक लागवड पद्धत • भाजीपाला • मुख्य बातम्या\nशेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश\nकडधान्य • तंत्रज्ञान • पिक लागवड पद्धत • पिकपाणी • मुख्य बातम्या\nशेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर\nपिक लागवड पद्धत • मुख्य बातम्या\nऊस उत्पादन वाढीसाठी कांडी लागणी पेक��षा रोप लागवड करा\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nबाजारभाव • मुख्य बातम्या\nऔरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरवी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये\nबाजारभाव • मुख्य बातम्या • राजकारण\nशेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती तर त्याचा मुहूर्त कधी\nतंत्रज्ञान • पिक लागवड पद्धत • पिकपाणी • फळे • मुख्य बातम्या\nसुधारित पद्धतीने करा केळी लागवड\nफळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’\nतंत्रज्ञान • मुख्य बातम्या\nमासे साठविण्यासाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुख्य बातम्या • हवामान\nराज्यात ‘या’ तारखेपासून सुरू होणार मुसळधार पाऊस\nमुख्य बातम्या • हवामान\n‘या’ जिल्ह्यामध्ये 28 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस\nमुख्य बातम्या • हवामान\nराज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/04/blog-post_46.html", "date_download": "2020-09-28T22:02:25Z", "digest": "sha1:23HTWBRBOETD3KDD7YCZ6UE46CCSS3AQ", "length": 17077, "nlines": 71, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "बिघडलेल्या इंजिनचा केमिकल लोचा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social बिघडलेल्या इंजिनचा केमिकल लोचा\nबिघडलेल्या इंजिनचा केमिकल लोचा\n‘लाव रे तो व्हिडिओ’च्या पोस्ट व त्यावर तयार करण्यात आलेले मिम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध रंग भरण्याचे काम खर्‍या अर्थाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर हा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. स्वत: निवडणूक लढवत नसले तरी राज्यात त्यांनी हवा निर्माण केली आहे. यामुळे मतदानावर किती फरक पडेल हे आताच सांगणे कठीण असले तरी त्यांच्या सभांमुळे चांगलीच करमणूक होत आहे. मात्र राज ठाकरेंची धरसोड वृत्ती व सातत्याने बदलणार्‍या भूमिकांमुळे मनसेचे इंजिन कोणत्या दिशेने धावत आहे याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. मोदी-शहा यांच्या विरोधात राज्यभर सभा घेणार्‍या राज ठाकरेंची चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी इच्छा होती. त्यावेळी मोदींना मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईत भाजपाविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. मग आता असे काय झाले हे आताच सांगणे कठीण असले तरी त्य���ंच्या सभांमुळे चांगलीच करमणूक होत आहे. मात्र राज ठाकरेंची धरसोड वृत्ती व सातत्याने बदलणार्‍या भूमिकांमुळे मनसेचे इंजिन कोणत्या दिशेने धावत आहे याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. मोदी-शहा यांच्या विरोधात राज्यभर सभा घेणार्‍या राज ठाकरेंची चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी इच्छा होती. त्यावेळी मोदींना मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईत भाजपाविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. मग आता असे काय झाले की मोदी आणि शाह जोडगळी त्यांना इतकी खुपते आहे. पुढच्या पाच वर्षांनी राज ठाकरे तिसर्‍यालाच मतदान करा म्हणून सभा घेतील. त्यांना मानणार्‍या मतदारांनी त्यांच्यामागे किती फरफटत जायचे की मोदी आणि शाह जोडगळी त्यांना इतकी खुपते आहे. पुढच्या पाच वर्षांनी राज ठाकरे तिसर्‍यालाच मतदान करा म्हणून सभा घेतील. त्यांना मानणार्‍या मतदारांनी त्यांच्यामागे किती फरफटत जायचे याचा विचार खुद्द राज ठाकरेंनी करणे गरजेचे आहे.\nराज यांचे ‘स्मार्ट’ भाषण नेटकर्‍यांच्या पसंतीस\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या मनसेच्या इंजिनाची काँग्रेसने साखळी ओढून बे्रक लावला. यानंतर रेल्वेचे इंजिन दिल्लीच्या दिशेने न धावता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशार्‍यावर राज्यात धावू लागले. भाजपाला मते देवू नका हे सांगण्यासाठी राज यांनी महाराष्ट्रात जाहीर सभांचा धडाका लावला. १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर, १६ रोजी कोल्हापूरमधील इचलकरंजी तर १८ रोजी पुणे येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताची विधाने यांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे ‘स्मार्ट’ भाषण नेटकर्‍यांच्या चांगल्याच पसंतीस पडले. या सभेनंतर ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे चार शब्द नेटकर्‍यांमध्ये लोकप्रिय झाले. अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचे मनसेने केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ राज ठाकरे यांनी सादर केले. भाजपच्या जाहिरातीप्रमाणे गाव��त व्यवहार होत नसल्याचे राज यांनी दाखवून दिले. सोलापूरमधल्या सभेत राज यांनी या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकलेल्या तरुणालाच व्यासपीठावर आणले. हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून, तो गाव सोडून गेल्याचा दावा राज यांनी केला. मात्र हे आता राज ठाकरेंवर बुमरँग होवू पाहत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी चोरलेल्या साड्या, हप्ते वसुली, नाशिकची विकासकामे आदींवरुन भाजपाने राज ठाकरेंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत राज ठाकरे हा सर्व खटाटोप का करत आहेत यासंदर्भात भाषण केले. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे ‘स्मार्ट’ भाषण नेटकर्‍यांच्या चांगल्याच पसंतीस पडले. या सभेनंतर ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे चार शब्द नेटकर्‍यांमध्ये लोकप्रिय झाले. अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचे मनसेने केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ राज ठाकरे यांनी सादर केले. भाजपच्या जाहिरातीप्रमाणे गावात व्यवहार होत नसल्याचे राज यांनी दाखवून दिले. सोलापूरमधल्या सभेत राज यांनी या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकलेल्या तरुणालाच व्यासपीठावर आणले. हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून, तो गाव सोडून गेल्याचा दावा राज यांनी केला. मात्र हे आता राज ठाकरेंवर बुमरँग होवू पाहत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी चोरलेल्या साड्या, हप्ते वसुली, नाशिकची विकासकामे आदींवरुन भाजपाने राज ठाकरेंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत राज ठाकरे हा सर्व खटाटोप का करत आहेत असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nपाच वर्षांत मनसेला उतरती कळा का लागली\nशिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसे स्थापन करुन त्यांनी २००९ सालची लोकसभा निवडणूक लढली, यात फारसे काही हाती आले नसले तरी त्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली होती. मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेचे काही उमेदवार पडले. विधानसभा निवडणुकीत तर मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले पण २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना फारच कमी मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत तर मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. तोदेखील अलीकडेच मनसे सोडून शिवसेनेत गेला. २००९ ते २०१४ अशा फक्त पाच वर्षांत मनसेला उतरती कळा का लागली मतदार मनसेपासून का दुरावला मतदार मनसेपासून का दुरावला मनसेचे नग���सेवक आणि एकुलता एक आमदार मनसे सोडून शिवसेनेत का दाखल झाले मनसेचे नगरसेवक आणि एकुलता एक आमदार मनसे सोडून शिवसेनेत का दाखल झाले या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी शोधायला हवीत.\nबंद पडलेले इंजिन दुसर्‍याला जोडण्याचा प्रयत्न\nमागच्या २०१४च्या निवडणुकीत मोदींबरोबर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माझे खासदार निवडून आले, तर ते पंतप्रधानपदासाठी मोदींनाच साथ देतील, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. पण, त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांविरोधातच आपले उमेदवार उभे केले होते. शिवसेना ही भाजपबरोबर अधिकृत होती. त्यामुळे मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला. शिवसेनेला मोदी लाटेचा फायदा झाला आणि त्यांचे कधी नव्हे इतके खासदार निवडून आले. जे नुकसान झाले ते मनसेचेच झाले. लोकसभा निवडणुकीत तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची त्यांची कृती पूर्णपणे पायावर धोंडा पाडून घेणारी ठरली. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी तसेच शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली आणि आघाडी व युतीला पर्याय म्हणून तिसर्‍या स्थानावर असणारी मनसे पाचव्या स्थानावर फेकली गेली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे जाणे म्हणजे त्यांनी शिवसेना सोडण्याची चूक केली, हे मान्य करत शरणागतीचे पांढरे निशाण फडकावण्यासारखे झाले. आताही ते अधिकृतरित्या आघाडीत आले नाही तर मोदी विरोधासाठी सभा घ्यायच्या. त्याचा लाभ ज्याला होईल त्याला होऊ दे. पण, आपली ताकद दाखवून द्यायचीच हे धोरण राज ठाकरे यांनी आखले आणि ते मैदानात उतरले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज ठाकरे आपले बंद पडलेले इंजिन दुसर्‍याला जोडायला पाहत आहेत. या निवडणुकीचा सर्वात जास्त फायदा राज ठाकरे घेताना दिसत आहेत. सातत्याने थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य करून राज कौशल्याने स्वतःच प्रतिमा संवर्धन करत आहेत, राज ठाकरे यांचे लक्ष्य हे आगामी विधानसभा निवडणुका आहे. आपल्या पक्षाचा पाया राज्यभर व्यापक करण्यासाठी राज ठाकरे या सभांचा वापर करून घेत आहेत. त्यांच्याकडे एकही आमदार, खासदार नाही म्हणून एकाकी झुंज देण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. वेलीला झाडाच्या खोडाचा आधार मिळाला, तरच तो वेल उंचावर जातो. राज ठाकरेंच्या बाबतीत तसेच झालेले आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणांचा काही परिणाम होतो का, हे २३ मे अर्थात निकालानंतर समजेल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/91794d93093e92e93892d94791a94d92f93e-92c94892091593e", "date_download": "2020-09-28T22:43:24Z", "digest": "sha1:DFSAKS2ZJVL7ZLOU3ER4AURC4HQLRX2F", "length": 17093, "nlines": 98, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ग्रामसभेच्या बैठका - १ — Vikaspedia", "raw_content": "\nग्रामसभेच्या बैठका - १\nग्रामसभेच्या बैठका - १\nग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. गरज पडली तर तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले तर असाधारण बैठकही बोलावता येते. ग्रामपंचायतीच्या एकूण सहा ग्रामसभांपैकी चार ग्रामसभा ठराविक महिन्यामध्ये बोलावणे आवश्यक आहे. वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा एप्रिल / मे मध्ये, दुसरी ग्रामसभा १५ ऑगस्ट [स्वातंत्र दिनी], तिसरी ग्रामसभा ऑक्टोबर मध्ये, आणि चौथी ग्रामसभा २६ जानेवारी [प्रजासत्ताक दिन] रोजी घेणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित दोन ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार घेण्यात याव्यात. दोन ग्रामसभेमध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये याची दक्षता घ्यावी.\nग्रामसभेची बैठक बोलाविण्याचे अधिकार\nग्रामसभेची बैठक बोलाविण्याचे अधिकार सरपंचांना दिलेले आहेत. सरपंचाचे पद रिकामे असेल अगर ते रजेवर असतील तर उपसरपंचांनी बैठक बोलवावी. जर सरपंच किंवा उपसरपंच यांनी पुर���शा कारणाशिवाय वरील सहा सभांपैकी कोणतीही एक सभा घेण्यास कसूर केल्यास सरपंच किंवा उपसरपंच व्या पदावर राहण्यास अपात्र ठरेल. अशी सभा बोलाविण्यास प्रथम दर्शनी जबाबदार ग्रामसेवक असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होवून तो निलंबित होऊ शकतो. कारण कलम २ नुसार सरपंचाने किंवा उपसरपंचाने ठराविक कालावधीत कोणतीही ग्रामसभा बोलावण्यात कसूर केल्यास सचिव सभा बोलावेल आणि अशी सभा ही सरपंचाच्या किंवा यथास्थिती, उपसरपंचाच्या सहमतीने बोलाविण्यात आली आहे असे गृहीत धरण्यात येईल. [सन १९५९ चा अधिनियम क्रमांक २]\nतालुका पंचायत समिती, स्थायी, स्थायी समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलेली बैठक सरपंचानी बोलाविली नाही तर मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकाऱ्यांना सांगून बैठक घेऊ शकतात. या बैठकीचे कामकाज स्वतः गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात येते. या अधिकाऱ्यास चर्चा करण्याचा, भाषण करण्याचा, अधिकार असतो, परंतु मतदान करण्याचा अधिकार नसतो. अशी बैठक बोलाविली पाहिजे.\nग्रामसभेची बैठक बोलाविण्याच्या निमंत्रण पत्रास ग्रामसभेच्या बैठकीची नोटीस असे म्हणतात. बैठकीत ज्या विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यावयाचे असतात त्या विषयांच्या यादीला अजेंडा अथवा विषयपत्रिका असे म्हणतात. ग्रामसभेची बैठक सरपंचानी बोलाविली तर बैठकीची नोटीस सरपंच काढतात. परंतु सरपंचाचे पद रिकामे असल्यास अगर ते रजेवर असल्यास उपसरपंच नोटीस काढतात. सरपंच किंवा उपसरपंच नोटीस काढतात.सरपंच किंवा उपसरपंच यांनी त्यांना तालुका पंचायत समिती, स्थायी, स्थायी समिती, व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगूनही ग्रामसभेची बैठक बोलाविली नाही तर गटविकास अधिकारी किंवा त्याचे प्रतिनिधी नोटीस काढतात.\nग्रामसभेच्या बैठकीच्या नोटिशीत पुढील गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो :\nबैठकीची तारीख आणि वेळ तसेच सभेमध्ये घेण्यात येणारे विषय याचा उल्लेख असावा लागतो. हे ठरविताना सदस्यांना शेतीचे काम नसेल आणि बैठकीला यावयाला मोकळा वेळ असेल हे पाहून तारीख व वेळ ठरवावी.\nबैठक कोणत्या ठिकाणी होणार त्या जागेचे नाव लिहावे लागते. एखादया ग्रामपंचायतीत अनेक महसूली गावे असतील तर नोटिशीत कोणत्या गावी बैठक होणार तेही लिहावे लागते. अशा गावाच्या ग्रामसभेची प्रत्येक वित्तीय वर्षातील पहिली बैठक ग्रामपंचायतीचे कार्यालय ज्या गावात असेल त्याच गावी घ्यावी लागते. तसेच एखादी बैठक अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या वस्तीत घ्यावी लागते. बाकी बैठका कोणत्या गावी वस्त्यांवर घ्याव्यात यासाठी गावाच्या नावांची इंग्रजी लिपीत यादी करतात. त्या यादीतील इंग्रजी वर्णानुक्रमे येणाऱ्या गावांमध्ये पाळीपाळीने बैठक घेतात.\nबैठक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेता येते. तसेच चावडीत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी घेता येते. खाजगी जागेत बैठक घेता येत नाही.\nबैठक करण्यात येणाऱ्या कामकाजाचे स्वरूप लिहावे लागते.\nग्रामसभेच्या बैठकीची नोटीस किती दिवस अगोदर काढावी \nग्रामसभेच्या बैठकीची नोटीस १० दिवस अगोदर आणि असाधारण म्हणजे खास सभेची नोटीस चार दिवस अगोदर काढावी लागते. या मुदतीत ह्या दिवशी नोटीस प्रसिध्द करावयाची तो दिवस आणि ह्या दिवशी बैठक असेल तो दिवस असे दोन दिवस धरत नाहीत.\nग्रामसभेच्या बैठकीच्या नोटीशींची प्रसिद्धी\nग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात. साहजिकच त्यांची संख्या मोठी असते. म्हणून ग्रामसभेच्या सदस्यांना त्यांच्या नावाने नोटीस पाठविता येत नाही. म्हणून ही नोटीस ग्रामपंचायतीचे कार्यालय आणि चावडी किंवा सार्वजनिक ठिकाणी चिकटवून प्रसिध्द करतात. याशिवाय कायद्याने ठरविलेल्या आठ दिवस अगोदर व सभेच्या १ दिवस अगोदर अशी दोन वेळा ग्रामपंचायतीच्या प्रत्येक गावात दवंडी प्रसिद्धी दयावी. तसेच प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी देऊन ती प्रसिध्द करावी.\nपुढील सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण अगोदरच्या सभेत ग्रामसभा निश्चित करेल, अशी ही तरतूद आहे. [कलम ९ नुसार] त्यामुळे सरपंच किंवा सचिव यांच्या मर्जीवर अवलंबून न राहता सभा बोलविण्याचा अधिकार ग्रामसभेला मिळाला आहे.\nसंदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा\nवॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2287/", "date_download": "2020-09-28T21:21:28Z", "digest": "sha1:XJ7KVL25IO6J7GGOGKR3FNHKB2ANLKJR", "length": 9652, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nऔरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन\nऔरंगाबाद :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. हा लॉकडाऊन १० ते १८ जुलै दरम्यान असणार आहे. जिल्हा प्रशासन याला जनता कर्फ्यू असे म्हणत आहे. या काळात उद्दोग व व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे .\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु कारोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत: नागरिकांनी देखील जबाबदारीने व दक्षतेने वागणे आवश्यक आहे. कोरोना मुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, महत्त्वाचे म्हणजे गर्दी टाळणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले. नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरीता सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ उपचार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण रस���त्यावर कुणीही फिरु नये. स्वत: लोकांनीच लॉकडाऊन पाळला तर कोरोनाला आपण निश्चितपणे हरवू शकतो.\n← राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय\nकोविडसंदर्भात राज्यात १ लाख ५१ हजार गुन्हे दाखल →\nनांदेड जिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा\nएका दिवसात २२ हजार एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे – आरोग्यमंत्री टोपे\nपरभणी जिल्ह्यात 824 रुग्णांवर उपचार सुरू, 78 रुग्णांची वाढ\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T21:07:55Z", "digest": "sha1:XO6OFXNW5PPXGGU4H3SY72CA4LWKAGO5", "length": 9893, "nlines": 88, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "क्षय रोग (टी.बी.) - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nविद्यमान औषधांना दाद न देणार्‍या क्षय रोगाचा वाढता प्रार्दूभाव ही सध्याच्या घडीला मोठी चिंतेची बाब आहे. त्यावर प्रभावीपणे मात करण्यासाठी औषध विषयक नवीन धोरण आखण्याची गरज क्षयरोगविषयक वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.\nदेशात सध्या 40 टक्के लोक क्षयरोगाच्या छायेत आहेत असा अंदाज आहे. कोणत्याही कारणाने प्रतिकारशक्ती कमी झाली तर अशा धोकादायक लोकांना क्षयरोगाची लागण होण्याची भीती असते. एच.आय.व्ही., मधुमेह, कर्करोग, श्वसनरोग इत्यादींच्या प्रादूर्भावाने तसेच झोप न येणे, धूम्रपान, मद्यपान आदी गोष्टींमुळे व सतत दगदगीची जीवनशैली यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. अशावेळी क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता वाढते.\nशिंकल्यावर , खोकल्यावर क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात. या हवेत श्वास घेत असलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे जंतू जातात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत कमी असल्यास किंवा जंतूंचा जोरदार हल्ला झाल्यास व्यक्तीला टीबी होण्याची शक्यता असते.सुरूवातीच्या काळात हा फुफ्फुसात आढळतो. मात्र त्याची तीव्रता वाढल्यास टीबी फुप्फसापुरता मर्यादित न राहता तो शरीरात सांधे, मणका, मेंदू अशा फुप्फुसाव्यतिरिक्त शरीरातील इतर भागात देखील पसरू शकतो. ज्याला एक्स्ट्रापलमनरी टीबी म्हणतात.\nक्षय रोगाची लक्षणे :-\nखोकला – तीन आठवड्यांहून अधिक असलेला खोकला. हे क्षयरोगाचे एक प्रमुख लक्षण आहे.\nथकवा – अशक्तपणा किंवा थकवा हे क्षय रोगाचे सामान्य लक्षण आहे.\nश्वास घॆण्यास त्रास होणॆ – फुफ्फुसात संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.\nथुंकीतून रक्त येणे हे क्षय रोगाचे एक लक्षण आहे. कफाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो.\nक्षय रोग होण्याची जास्त शक्यता असलेले लोक :-\nदुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे\nजास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे\nआजारपणातील घ्यावयाची काळजी :-\nखोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.\nखूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.\nरुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी\nलहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे\nघरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.\nक्षय रोगावर घरगुती उपाय :-\nलसूण सोलून, वाटून पाण्यास मिसळून ठेवावे. रोग्यास २-3 चमचे दिवसात 3 वेळा दिल्यास या रोगात फायदा होतो.\nक्षय रोग्यास फ्लॉवर (कोबी ) चे सूप पाजल्याने आराम येतो.\nमनुका, पिंपळ, खडीसाखर समप्रमाणात वाटून ए��� चमचा सकाळी-संध्याकाळी खाल्याने क्षय रोगात आराम येतो.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nदमा (श्वास रोग ) »\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Air-India", "date_download": "2020-09-28T21:41:09Z", "digest": "sha1:STFWDJM6GKN5UWYIPEII7JXGPKLAFZBK", "length": 6282, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुबईसाठी एअर इंडियाची उड्डाणं २ ऑक्टोबरपर्यंत निलंबित\nकोणी विकत घेतले नाही तर मोदी सरकार 'ही' कंपनी बंद करणार\n‘वंदे भारत’ चे वैमानिक वाऱ्यावर\nएअर इंडियानं ४८ वैमानिकांना दाखवला घरचा रस्ता\nकर्जाचे ओझ सहन होईना; या कंपनीला आठवली काटकसर\nकुशल वैमानिक : कॅप्टन दिपक साठे\nदीपक साठे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार\nकेरळ विमान दुर्घटनेतील वैमानिकांना श्रद्धांजली\nत्याने हार मानली नाही, शेवटपर्यंत हिमतीने लढला\nकेरळ विमान अपघात : उड्डाणमंत्री घटनास्थळावर दाखल, मदतनिधी जाहीर\n केरळ विमान अपघातात को-पायलटचा मृत्यू; १५ दिवसांनी होणार होते पिता\nविमान अपघातात प्राण गमावलेल्या वैमानिक दीपक साठेंच्या आईची प्रतिक्रिया\nKerala plane crash केरळ विमान अपघात: दुबईतील भारतीयांना बसला धक्का\nकेरळ विमान ���पघात: पायलटसह १८ जणांचा मृत्यू\nतुम्हाला जाणून घेता आलं... मल्याळम सुपरस्टारची दीपक साठेंसाठी भावुक पोस्ट\nकेरळ विमान अपघात : 'पायलटनं टेबलटॉप एअरपोर्ट रनवेच्या शेवटपर्यंत विमान थांबवण्याचा प्रयत्न केला'\nKerala plane crash : केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू\n'पावसामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने विमानाला अपघात'\ndeepak vasant sathe: : एअर इंडिया विमान अपघातात वैमानिक दीपक साठेंचा मृत्यू\nair india plane skidded : एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं, केरळमध्ये लँडिंगवेळी दुर्घटना\nकेरळमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात\n३३ मिलियन डॉलरची उधारी, एअर इंडियाला या कंपनीने दिला झटका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/dubai-crown-prince-keeps-suv-aside-after-spotting-a-nest-of-bird-on-it-shares-video-of-new-chicks/", "date_download": "2020-09-28T21:22:26Z", "digest": "sha1:MQNB676PSTC7MF7XMHNIP7JFBT5ID6BP", "length": 16337, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "...म्हणून दुबईच्या राजपुत्राने मर्सिडिज वापरणे केले बंद, माणुसकीने जिंकली मने ! पाहा व्हिडीओ | dubai crown prince keeps suv aside after spotting a nest of bird on it shares video of new chicks | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n…म्हणून दुबईच्या राजपुत्राने मर्सिडिज वापरणे केले बंद, माणुसकीने जिंकली मने \n…म्हणून दुबईच्या राजपुत्राने मर्सिडिज वापरणे केले बंद, माणुसकीने जिंकली मने \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या गोष्टींवरुन माणसाचा मोठेपणा कळून येत असतो. असेच एक उदाहरण दुबईच्या राजपुत्राच्या बाबतीत घडले आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्यावर सध्या सोशल मीडियामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी चक्क एका पक्षाच्या घरट्यासाठी लग्जरी मर्सिडीज एसयूव्ही वापरणे बंद केले आहे.\nक्राऊन प्रिन्स मकतूम यांना मर्सिडीज एसयूव्हीच्या बोनेटवर एका पक्षाने घरटे बनवल्याचे दिसले.त्यामुळे गाडीचा वाप�� करण्यासाठी त्यांना घरटे हटवावे लागणार होते. त्या घरट्यात पक्षाने अंडे दिले होते. पण, मकतूम यांनी घरटे न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतला. याशिवाय गाडीच्या जवळपास कोणी जाणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली. जोपर्यंत अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडत नाहीत तोपर्यंत गाडी वापरणार नाही असे त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.\nत्यानंतर आता त्यांनी अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्याचे दिसत असून पक्षी पिल्लांची काळजी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ 24 तासांमध्येच 1 दशलक्षहून जास्त जणांनी पाहिला आहे. एका पक्षाच्या घरट्यासाठी राजपुत्राने दाखवलेल्या माणुसकीचे नेटकरी कौतुक करत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus Lockdown : धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी नाही \nपार्थ अजून लहान, त्याला सार्वजनिकरित्या सुनावणे योग्य नाही : अजित पवार\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली महत्वाची माहिती, लवकरच…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\n गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली…\nश्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी 30 सप्टेंबरला सुनावणी शाही ईदगाह हटवण्याची मागणी\nभारतीय लष्कराची ‘पावर’ आणखी वाढणार, संरक्षण संपादन परिषदेनं शस्त्रांसाठी…\n भारत सरकारविरूद्ध 20 हजार कोटींचा दावा…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख पदे रिक्त \nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nजर तुम्हाला त्वरित वजन कमी करायचे असेल तर, रात्री झोपताना…\nकोरोना : मुंबईच्या KEM रुग्णालयात ‘कोविशील्ड’…\nIodine For Covid 19 : कोविड-19 व्हायरसला पूर्णपणे…\nमहिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक \nCoronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या…\n‘या’ घरगुती उपायांनी होईल मुलांची त्वचा तजेलदार\nBreasfeeding करणार्‍या आईने खावे अंडे, होतील…\nपोटदुखीमुळं झाला ‘अ‍ॅडमिट’, ‘सिटी…\nCoronavirus : फिटनेस गॅजेट्स ‘कोरोना’च्या…\nउन्हाळ्यात अशी बनवा थंडगार मलाई कुल्फी\nतुमच्या मुलांना दुधाची अ‍ॅलर्जी तर नाही ना \nमेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक\nतुमचं मुल डोकेदुखीची तक्रार करतं का \nगर्भधारणेची योग्य वेळ कोणती \nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nमधुमेहींसाठी अमृतासमान आहे जांभूळ \nबँक लोन मोरेटोरियम प्रकरणावरील सुनावणी 5 ऑक्टोबरपर्यंत पुढं…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली ‘कोरोना’…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार तुमच्या खिशावर,…\nसर्व ऋतूत ’हे’ 7 सोपे उपाय करून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर, जाणून घ्या\nकोल्हापुरातील रुग्णालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव\nअरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nउत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन, ‘बदलणार’ व्यवस्था, प्रवासी नसलेल्या मार्गावर नाही…\nअरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-28T21:17:33Z", "digest": "sha1:KZ3QH2JCN625EOIY6OBEDRROWSEJXMJO", "length": 9910, "nlines": 99, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "येरवडा मध्ये तरुणाची हत्या - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nयेरवडा मध्ये तरुणाची हत्या\nव्याजाची मुद्दल न दिल्याने आरोपींनी जीवे ठार मारले\nपुणे; येरवडा भागातील रहिवासी अमीर उर्फ लाल्या रहीम खान वय 28 रा. जयप्रकाशनगर याने एका वर्षा पूर्वी नमूद इसम विजय गायकवाड व अजय गायकवाड याच्या कडून 1 लाख रुपये 30 टक्के व्याजाने घेतले होते.त्यापैकी आमिरने 50 हजार रुपये फेडले होते.बाकीच्या रकमेवर तो दर महिना 30 टक्के दराने व्याज देत होता.व्याजाची रक्कम व मुद्दल परत पाहिजे या कारणावरून अजय हा आमिरच्या सतत मागे लागला होता.पण अमीर यास ती रक्कम देणे जमत नसल्याने अजय किरकिरी करून त्यास त्रास देत होता.अमीर व त्याचा भाऊ समीर याने त्याला खूप वेळा समजाऊन सांगितले कि जसे पैसे येईल पूर्ण रक्कम फेडू पण या अजयला काही दम निघत नव्हता.\nदिनांक १ ऑक्टोबर रोजी अजय आपल्या भावासहित हातात लोखंडी पाईप घेऊन आमिरला जीवे मारण्याच्या उद्देशाने आला व आमीरला लोखंडी पाईपने व लाथा बुक्याने गायकवाड बंधूंनी मारहाण करणे शुरुवात केली. त्या पाईपचे फटके आमिरच्या डोक्यात बसल्याने आमीर हा मरण पावला.याच्या विरोधात समीर खान याने येरवडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजय उर्फ बाळा मोतीराम गायकवाड वय 28 ,राजेश मोतीराम गायकवाड वय 38,विजय मोतीराम गायकवाड वय 34,किशोर मोतीराम गायकवाड वय 36 सर्व रा.गांधी नगर येरवडा पुणे या सर्वांना पोलिसांनी अटक करून त्याच्यावर भा.द.वी.कलम,302,506 (2)323,504,34 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही बोबडे हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.\nहि पण बातमी वाचा:६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस.\n← मोहम्मद(स) पैगंबर यांची बदनामी करणाऱ्या विरोधात आज मुस्लीम समाज मैदानात\nकोंढवामध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या →\nमुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन\nदिवाळ���साठी खंडणी मागणारा गजाआड(Dipawali)\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4454", "date_download": "2020-09-28T20:42:12Z", "digest": "sha1:OKVJTNA7QPJ3GBRYAA3DHF7NO4WDY5HU", "length": 14308, "nlines": 110, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nअमेरिकेत कोरोना विषाणूचे सर्वाधिक बाधित आणि मृतांची नोंद झाली आहे, तरीही ठरल्यानुसार न्यूयॉर्कच्या फ्लशिंग मीडोजवर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा ३१ ऑगस्टपासून खेळली जाईल. कोविड-१९ च्या धास्तीने बऱ्याच टेनिसपटूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. यामध्ये पुरुष गटातील गतविजेता स्पेनचा राफेल नदाल, महिला गतविजेती बिआन्का आंद्रीस्कू यांचा समावेश आहे. आरोग्यविषयक सुरक्षेच्या कारणास्तव नदाल खूपच सावध आहे. कोरोना विषाणूंचा संचार जगभर असल्याने हा ३४ वर्षीय दिग्गज हवाई प्रवास करायला इच्छुक नाही.\nअमेरिकन ओपन १३ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळविण्यास आयोजकांनी प्राधान्य दिले असून जैवसुरक्षा वातावरणावरही त्यांचा भर आहे. शिवाय कोविड-१९ विषयक साऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे त्यांचे आश्‍वासन आहे. कोरोना विषाणू महामारीची तीव्रता लक्षात घेता, यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा होण्याबाबत साशंकता होती. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना स्पर्धा न होण्याचे संकेत मिळत होते. ब्रिटनमधील विंबल्डन स्पर्धा रद्द झाली, पण अमेरिकन ओपन आयोजक स्पर्धा ठरल्यानुसारच घेण्यावर ठाम राहिले. ऑगस्टअखेरचा मुहूर्त त्यांनी कायम ठेवला. अमेरिकन ओपननंतर मातीच्या कोर्टवरील फ्रेंच ओपन स्पर्धा पॅरिसमध्ये २७ सप्टेंबरपासून खेळली जाईल. अमेरिकन ओपन स्पर्धेचे आयोजन हे मोठे आव्हानच आहे, जे पेलण्याचा विश्‍वास आयोजकांना आहे. तशी ग्वाही त्यांनी सहभागी स्पर्धकांना दिली आहे. त्यामुळेच सुरुवातीची नकारघंटा बाजूला सारत जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने न्यूयॉर्कमध्ये खेळण्याचे ठरविले, साहजिकच आयोजकांना मोठा दिलासा मिळाला.\nकाही महिन्यांपूर्वी युरोपात कोरोना विषाणू महामारीचा रुद्रावतार असताना, १७ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने टेनिस स्पर्धांत भाग घेण्याविषयी नाखुषी व्यक्त केली होती. अमेरिकन ओपन सहभागाविषयी त्याची प्रतिक्रियाही नकारात्मक होती. फ्लशिंग मीडोजवरील स्पर्धेच्या सहभागाविषयीचा शिष्टाचार अतिशय कठोर असल्याने सहभाग अशक्यच असेल, असे मत या ३३ वर्षीय अव्वल टेनिसपटूने व्यक्त केले होते. आता त्याचे मतपरिवर्तन झाले असून तो चौथ्या अमेरिकन ओपन करंडकासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद त्याने दोन वर्षांपूर्वी जिंकले होते. मागील जून महिन्यात जोकोविचवर जगभरातून प्रचंड टीका झाली होती. त्याने आपल्या बंधूसह बाल्कन प्रदेशात एड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस मालिकेचे आयोजन केले होते. त्यात कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांची पायमल्ली झाली होती, परिणामी खुद्द जोकोविचसह टेनिसपटू व त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर जोकोविचने या महामारीवर मात केली, कदाचित त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल आणि म्हणूनच तो अमेरिकन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यास आता तयार झाला असावा. अमेरिकन ओपन स्पर्धेपूर्वी जोकोविच वेस्टर्न अँड सदर्न ओपन स्पर्धेत खेळेल. या वर्षी सुरुवातीस ऑस्ट्रेलियन ओपन आठव्यांदा जिंकणाऱ्या या सर्बियन टेनिसपटूची ही महामारी कालावधीतील पहिलीच प्रमुख स्पर्धा असेल. जोकोविचला संभाव्य शह देण्यासाठी नदालने न्यूयॉर्कमध्ये खेळण्याचे टाळले आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅम करंडक कामगिरीस गाठण्यासाठी नदालला फक्त एका विजेतेपदाची गरज आहे. ३४ वर्षीय नदालने गतवर्षासह चार वेळा फ्लशिंग मीडोजवर जेतेपद मिळविले आहे. यंदाही तो करंडकाचा दावेदार होता, पण त्याने महामारीच्या धास्तीने स्पर्धेपासून दूरच राहण्याचे ठरविले. कदाचित पूर्वतयारीचाही अभाव असावा.\nमहिला टेनिसमधील सुपर मॉम ३८ वर्षीय सेरेना विल्यम्सही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस सहभागासाठी तयारी करत आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये मुलीस जन्म दिल्यानंतर से��ेना अजूनही टेनिस कोर्टवर यश मिळविण्यास उत्सुक आहे. तिला मार्गारेट कोर्ट हिचा सर्वकालीन ग्रँडस्लॅम करंडकाचा विक्रम खुणावत आहे. सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून कोर्ट हिला गाठण्यासाठी तिला आणखी एका विजेतेपदाची गरज आहे. अमेरिकन ओपन स्पर्धा तिने यापूर्वी सहा वेळा जिंकली आहे. न्यूयॉर्कमध्ये ती २०१४ मध्ये शेवटच्या वेळेस जिंकली होती. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेनाने प्रयत्न केला, पण तिसऱ्या फेरीतच तिला गाशा गुंडाळावा लागला. सेरेनाने मागील सलग दोन वर्षे अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली, परंतु घरच्या मैदानावर तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेली ही महान टेनिसपटू यंदा विक्रमाशी बरोबरी साधण्याची इच्छा बाळगून आहे. नव्या दमाच्या टेनिसपटूंकडून तिला कडवे आव्हान निश्चितच असेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T21:30:41Z", "digest": "sha1:SPZONOEJUYKMUGBEMGJIENORR2YUJZZE", "length": 8091, "nlines": 67, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "लहान मुलांमधील पोटदुखी - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nलहान मुलांमध्ये पोटदुखीची समस्या सर्रास आढळते. अशावेळी अचानक मुलं रडायला लागतात. या वेदना तीव्र असल्याने मुलांना आणि पर्यायाने पालकांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते.\nलहान मुलांमधील पोटदुखीसाठी उपाय :-\nजुलाब होत असतील तर १ ग्लास स्वच्छ पाण्यात १ चमचा साखर आणि आणि चिमुटभर मीठ घालून हे पाणी सतत मुलांना पाजावे.\nअपचन झाले असेल तर थोडया पुदिन्याच्या पानांचा रस काढून १ चमचा रस, तेवढेच मध आणि चिमुटभर काळे मीठ घालून दिवसातून ३ ते ४ वेळा चाटायला दया.\nपोटात कळा येत असतील तर १ चमचा आल्याचा रस, १ चमचा मध आणि चिमुटभर मीठ घालून हे ३-४ वेळा चाटायला दया.\nलहान बाळाचे पोट दुखत असेल आणि विव्हळून रडत असेल तर आईने ओवा खा���न बाळाच्या पोटावर फुंकर मारावी किंवा कापडात ओवा घालून त्याची पोटली तव्यावर गरम करून पोट शेकावे.\nपोटात जंत झाले असतील तर वावडिंग उकळवून पाणी दयावे किंवा वावडिंगाची पूड व गुळ एकत्र करून त्याच्या छोटया आकाराच्या गोळ्या करून दिवसातून ३ वेळा दयाव्यात. जंत पडून जातात.\nजिरे व सैंधव मीठ समप्रमाणात एकत्र करून त्यात ते भिजेपर्यंत लिंबाचा रस घालून ७ दिवस काचेच्या बाटलीत भिजत ठेवावे. हे मिश्रण नंतर उन्हात वाळवून बाटलीत भरून ठेवावे. पोटदुखी, गासेससाठी हे उत्तम औषध आहे.\nअर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा. पोटाजवळ हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा. मात्र ही पेस्ट बेंबीत जाणार नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा. पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते. पेस्ट लावल्यानंतर थोडा वेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या. काही वेळाने दुखणे थांबते.\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/dombivali/photos/", "date_download": "2020-09-28T21:38:43Z", "digest": "sha1:Z4SDM4TUONFGZAP6CZ6DQN6WW4MEMJST", "length": 22950, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "डोंबिवली फोटो | Latest dombivali Popular & Viral Photos | Picture Gallery of dombivali at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच��या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत नाले तुंबलेलेच, महापालिकांचा दावा खोटा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोदी, आम्हालाही हवीय मेट्रो; मनसेची डोंबिवलीत #MetroForDombivali मोहीम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडोंबिवलीत फेरीवाल्यांकडून पुन्हा अतिक्रमणास सुरुवात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडोंबिवलीत स्कूल व्हॅनच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळ तुटला, सुदैवानं जीवितहानी नाही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncentral railwayIndian Railwaydombivalikalyanमध्य रेल्वेभारतीय रेल्वेडोंबिवलीकल्याण\nराज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा द���रा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/sonu-sood-started-a-scholarship-in-the-name-of-mother-for-needy-students/", "date_download": "2020-09-28T22:29:45Z", "digest": "sha1:GAUGXDCOJKKIE4WAOAK32ITOW37RDZOZ", "length": 16636, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "गरजू विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने आईच्या नावाने सुरू केली स्कॉलरशिप - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nगरजू विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने आईच्या नावाने सुरू केली स्कॉलरशिप\nमुंबई : हिरो असावा तर असा, असंच काहीसं म्हणण्याची वेळ अभिनेता सोनू सूदच्या प्रभावशाली कामामुळे आली आहे. सोनू सूद मागील चार-पाच महिन्यांपासून लोकहितासाठी केलेल्या कार्यामुळे विशेष चर्चेत आहे.\nलॉकडाऊनमध्ये पायी पायी निघालेल्या कामगारांसाठी बस, रेल्वेची सोय करून त्यांना त्यांच्या घरी पोहचवणे, परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे, कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, पुण्याच्या लाठीकाठी चालवणा-या आजीला लाठी काठीचे प्रसिक्षण वर्ग सुरू करून देऊन त्यांची आयुष्याची सोय करून देणे अशा या ना त्या अनेक चांगल्या कार्यामुळे सोनू सूद विशेष चर्चेत आहे.\nआता त्याने गरजू विद्यार्थ्यांसाठी (Needy students) मोठे पाऊल उचलले आहे. पैशाअभावी अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना सोनू सूद मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याने स्कॉलरशिप सुरू केली आहे.\nया स्कॉलरशिपला सोनू सूदने (Sonu sood) आपल्या दिवंगत आईचे नाव (Mother Name) दिले आहे. त्याने ट्विट करत ही माहिती दिली . उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (Scholarship) लाँच करत आहे.\nआपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आर्थिक आव्हाने अडचणी ठरू नये, असा माझा विश्वास आहे. स्कॉलरशिपसाठी पुढील १० दिवसांत [email protected] मेलवर अर्ज करा- असे सोनू सूदने ट्विट केले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleनशेच्या व्यापाराची 50 वर्षांपूर्वीच दिली होती म���ोज कुमार यांनी माहिती\nNext articleखरा क्रिश असतो तर कोरोना संपवला असता – ऋतिक रोशन\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/don-special-and-brexit/", "date_download": "2020-09-28T21:07:02Z", "digest": "sha1:2J6SGO3J6R37APIIXLLC7CPLBASW6CNW", "length": 22619, "nlines": 155, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "‘दोन स्पेशल’ आणि ‘Brexit’ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeपरिक्षणे - परिचयनाट्य - चित्र‘दोन स्पेशल’ आणि ‘Brexit’\n‘दोन स्पेशल’ आणि ‘Brexit’\nJuly 27, 2016 चंद्रशेखर टिळक नाट्य - चित्र, परिक्षणे - परिचय, बातम्या / घडामोडी, राजकारण\nक्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ” दोन स्पेशल ” हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ – ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत – परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक – गोडबोले आणि जितेंद्र जोशी यांचा अप्रतिम अभिनय , ह . मो . मराठे यांची तशी जुनी पण प्रभावी कथा , क्षितिज पटवर्धन यांचे तुफान लेखन असा हा संगम आहे . हे नाटक पाहायला मी एक मराठी नाट्यवेडा म्हणूनच गेलो होतो . परत परत ही नक्कीच जाईन. पण आज Brexit चा विचार करत असताना मला राहून राहून हे नाटक आठवत आहे . कारण या दोन गोष्टीत कमालीचे साम्य आहे .\n” दोन स्पेशल ” हे नाटक नवीन असले तरी ते ज्या कथेवर आधारित आहे ती ह . मो . मराठे यांची कथा तशी जुनीच आहे . अगदी तसेच इंग्लेंडने जरी युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय ( म्हणजेच Brexit ) घेणे हा निर्णय जरी नवा म्हणजे २३ जून २०१६ च्या सार्वमतातून ठरला असला तरी इंग्लेंडने युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याच्या चर्चेची कथा तशी जुनीच आहे .\nBrexit ही राजकीय – आर्थिक घटना आणि ” दोन स्पेशल ” हे मराठी नाटक या दोन घटकातले दूसरे साम्य म्हणजे हा निर्णय पुरूषी राजवटीत झाला असला तरी त्याला महिला वर्चस्वाची भक्कम पार्श्वभूमी आहे . नाटकाची आणि कथेची नायिका जशी वेळेवर भेटत नाही , न सांगता निघून जाते अशा नायकाच्या भावावस्थेतून जसे हे नाटक घडते ; अगदी तसेच ब्रिटन ने युरोपियन यूनियन मधे सहभागी होण्यास सुरुवातीच्या काळात मार्गारेट थँचर यांच्या पंतप्रधान पदांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विरोध झाला होता . त्यातूनच ब्रिटन युरोपियन यूनियन मधे सहभागी झाला तरी त्यांचे पौंड – sterling हे चलन स्वतंत्र राहील अशी तडजोड झाली . स्वाभिमानी जर्मनी आणि त्यांच्या पोलादी पंतप्रधान ��न्जेला मार्केल यांना हे मनोमन मान्य असणे कठीणच होते . त्यामुळेच तर सार्वमतानुसार विभक्त होण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे इंग्लेंडने ठरवले तरी त्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत आहे . पण तेवढा वेळ इंग्लेंडने घेऊ नये अशीच जर्मनीची भूमिका आहे . असे सार्वमत घेण्याची घोषणा इंग्लेंडचे आता भूतपूर्व पंतप्रधान डेविड कमेरोन या पुरूष पंतप्रधानांचा . सार्वमत घेतलेही गेले त्यांच्याच कारकिर्दीत . पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र आली आहे ब्रिटनच्या नवीन ” महिला ” पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर .\nBrexit ही जागतिक अर्थकारण – राजकारणातील महत्वाची घटना आणि ” दोन स्पेशल ” हे मराठी नाटक यांच्यातील तिसरे साम्य म्हणजे आपल्या आजबाजूच्या माणसांचा न आलेला अंदाज . नाटकाच्या नायिकेला आपल्या बहिणीच्या मनोवृत्तीचा , सिनेमात जाण्याच्या झपाटलेलपणाचा नेमका अंदाज येत नाही . त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अंधारात ठेवत ती बहिणीच्या घर सोडून पळून जाण्याच्या निर्णयाला साथ देते . पण नाटकाच्या नायिकेचा हा अंदाज चुकतो आणि बहिणीच्या आयुष्याची वाताहत होते . Brexit बाबत सार्वमत घेण्याची घोषणा आधी करतांना आणि नंतर ती अंमलात आणताना डेविड कमेरोन यांचाही अंदाज असाच चुकला . सार्वमत सरकारच्या विरुद्ध जाईल असं त्यांनाच काय , कदाचित ( कदाचित इतका मराठीत दुसरा धोकादायक शब्द कदाचित मराठीत नसावा ) Brexit च्या समर्थकांनाही वाटले नसावे .\nया दोन गोश्तितील चौथे साम्य म्हणजे निर्णय घेतला कोणी आणि भोगावे लागले कोणाला तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे . यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे . यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय Brexit मधेही झाले आहे तसेच . सार्वमताचा निर्णय डेविड कमेरोन यांचा . सार्वमत जिंकले नायजेल फराज ने . तो निर्णय अंमलात आणण्याआधीच या दोघांनीही राजिनामे दिले आहेत . त्यामुळे आता जबाबदारी नवीन पंतप्रधान थेरेसा मे ��ांची . भोगायचे सर्वसामान्य जनतेनी . इंग्लेंड मधल्याही आणि युरोप मधल्याही .\nया दोन गोष्टीतले पाचवे साम्य याच नाटकातील एका संवादात सांगितले आहे . ” सवयी आणि परिस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात . ” Brexit च्या निर्णय जेंव्हा खरंच अंमलात येईल तेंव्हा इंग्लेंड आणि इतर यूरोपीय जनतेला यांचा नक्कीच अनुभव येईल . कारण थोडी – थोडकी नव्हे तर तब्बल ४३ वर्षे इंग्लेंड युरोपियन यूनियन चा सभासद आहे . चलनाचे विलिनीकरण झाले नसले तरी व्यक्ति – माल – वस्तू यांची अनिर्बंध देवाण – घेवाण विनासायास सुरू होती . इंग्लीश विद्यापीठात प्रवेश ते नोकरी अशा अनेक बाबतीतील आजपर्यंतच्या सवयी आता परिस्थिती नुसार सगळ्यांनाच बदलाव्या लागतील .\nBrexit आणि ” दोन स्पेशल ” यातले सहावे साम्यही असंच याच नाटकातील अजून एका वाक्याने सांगता येईल . नाटकात तिच्या ऑफीसचे एक काम करून घेण्यासाठी नायकाच्या ऑफीस मधे येते . तिथे अचानक अनेक वर्षानंतर नायक – नायिका एकमेकांच्या आमनेसामने येतात . तत्वनिश्थ नायक असले काम करणार नाही याचा नायिकेला पूर्ण अंदाज येतो . पण परिस्थिती मुळे तिचाही नाईलाज असतो . तेंव्हा ती नायकाला सांगते की ” तुलाही compromise करायला लागू नाही आणि मलाही manage करायला लागू नाही असं काहीतरी व्हायला हवे . ” जागतिक अर्थकारण आणि राजकारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे घडते आणि ज्या तर्हेने सर्वसामान्यांना सांगितले जाते , त्याचं यापेक्षा जास्त समर्पक शब्दांत वर्णन करता येईल आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं \nया दोन गोष्टीतले सातवे साम्यही याच नाटकातील अजून एका वेगळ्या विधानाने मांडता येईल . या नाटकाची नायिका एकमेकांना स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान स्पष्ट करतांना नायकाला सांगते ” ज्याला भूतकाळात सोडून आले , त्याच्या हाती आपला भविष्यकाळ ठरवण्याचे आधिकार द्यायला लागावे असा कोणाचाही वर्तमानकाळ असू नाही ” . Brexit लाही हे तंतोतंत लागू पडत नाही का \n” दोन स्पेशल ” हे मराठी नाटक आणि Brexit ही जागतिक राजकारण व अर्थकारण यातली एक महत्वाची घटना यात असणारे आठवे साम्य म्हणजे या नाटकात वर्तमानपत्र ऑफीस चे नेपथ्य उभे करतांना मधोमध एक बांबूचा आधार दाखवला आहे . लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काहीही म्हणले , त्याचा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजची या क्षेत्राची सर्वांगीण नाजूक परिस्थिती या बान्बूतून समोर येत राहाते . ब्रिटन चा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजचे त्यांचे स्थान जागतिक अर्थकारण व राजकारणात असेच तकलादू आहे का हा प्रश्न ही आहेच ना \nसरतेशेवटी , या वर्षी डॉ . गिरीश ओक त्यांच्या ” ती फूलराणी ” या नाटकातील भूमिकेसाठी , तर गिरीजा ओक – गोडबोले ” दोन स्पेशल ” या नाटकातील भूमिकेसाठी निश्चितच अनेक पुरस्कारांसाठी अधिकारिक आहेत . त्या पिता – पुत्रीची कामगिरी च तशीच आहे . Brexit बाबत असं म्हणता येईल का \nC – 402 . राज पार्क\nमढवी बंगल्याजवळ, राजाजी पथ\nडोंबिवली ( पूर्व ) ४२१२०१\nमोबाईल – ९८२०२९२३७६ .\nAbout चंद्रशेखर टिळक\t24 Articles\nश्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-amit-shah-criticized-congress-and-ncp-in-a-rally-at-chikhali-1821175.html", "date_download": "2020-09-28T20:58:12Z", "digest": "sha1:BHUSYDR64NM6XASMTNLKQBB77PUFZJI4", "length": 24702, "nlines": 298, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "amit shah criticized congress and ncp in a rally at chikhali, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्त���च्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का\nHT मराठी टीम, बुलढाणा\nआमचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी, विदर्भाच्या विकासासाठी काम करतोय आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या मुलांच्या विकासासाठी काम करताहेत, अशी टीका करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पवारांशिवाय इतर कोणाकडे टॅलेंट नाही का, असा प्रश्न शुक्रवारी उपस्थित केला. चिखलीमध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी गेल्या पाच वर्षांतील भाजप सरकारच्या कामांचा पाढा वाचला. त्याचवेळी विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.\n३७१ कलमाबद्दलही बोला, शरद पवारांचा भाजपला प्रश्न\nअमित शहा म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हीही परिवारवादी पक्ष आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांची मुले यांचाच विचार होतो. महाराष्ट्रात पवारांशिवाय इतर कोणाकडे टॅलेंट नाही का, केवळ आपले कुटुंब मोठे करण्याचेच यांचे प्रयत्न सुरू आहेत. यांच्याकडे १५ वर्षे सत्ता होती. त्यावेळी महाराष्ट्राला लुटण्���ाचेच काम यांनी केले. परिवारवादी पक्ष महाराष्ट्राचा कधीच विकास करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.\n'अयोध्येतील जागा मुस्लिमांनी राम मंदिरासाठी देऊन टाकावी\nशहीदांच्या वीरपत्नीसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श गृहसंकुलातही यांनी घोटाळा केल्याचा आरोप करीत अमित शहा म्हणाले, गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप केला जाऊ शकत नाही.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nपाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होते का\nविधानसभा निवडणूक : प्रचार तोफा आज थंडावणार, आता वेध मतदानाचे\nविधानसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री रवाना\nआम्ही ज्यांना नाकारले तेवढेच पवारांसोबत : CM फडणवीस\nभाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात\nमहाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लता���ींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93994b-92b930915-92a92192494b", "date_download": "2020-09-28T21:59:19Z", "digest": "sha1:GRIFEHK46NB3NW7ZM3NGMHOV72AUSW5P", "length": 10487, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "हो.. फरक पडतो…! — Vikaspedia", "raw_content": "\nयंदाची लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा फायदा घेणारी निवडणूक ठरणार आहे. यापूर्वीच्या काळात ज्यांनी निवडणूक कामकाज केले आहे, अशा सर्वांना ही निवडणूक नवा अनुभव देणारी ठरणार हे निश्चित आहे.\nतंत्राच्या क्रांतीमुळे पूर्वीच्या मतपेट्या आणि मतपत्रिका छपाई अशा खूप मोठ्या व्यापातून सर्वांची सुटका झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारांची मानसिकता देखील महत्वाची ठरणारी आहे. काय फरक पडतो माझ्या एका मताने… असा विचार करणारा मतदार आता मतदान करण्यास ऊत्सुक असल्याचे सकारात्मक चित्र यंदा दिसत आहे. यामागेही तंत्राची प्रगती हेच कारण आहे.\nगेल्या दशकभरात मुद्रीत माध्यमांसोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली. आऊटडोअर ब्रॉडकास्टींग व्हॅन्स अर्थात ओ.बी.व्हॅन्सची जागा आता सॅटेलाईट लिंकिंग किट्सनी घेतल्याने प्रक्षेपण क्षेत्रात क्रांती आली. यामुळे कोणत्याही ठिकाणावरुन थेट प्रक्षेपणासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच खर्च यात कपात झाली. परिणामी छोट्या छोट्या ठिकाणांवरुन थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळत आहे.\nदुसऱ्या बाजूला यंदा प्रथमच संवेदनशील मतदान केंद्रांवर होणार असलेल्या मतदानावर निवडणूक आयोग वेबकास्टींगच्या मदतीने थेट लक्ष ठेवणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रीया अतिशय पारदर्शी होणार आहे. याचाही सकारात्मक परिणाम निवडणुकीत आपणास दिसेल, लोकांची नकारात्मक व उदासीन मानसिकता यामुळे निश्चितपणे दूर होणार आहे.\nयंदाच्या निवडणुकीत आणखी एक महत्वाचा बदल दिसणार आहे तो म्हणजे मतदान करण्यासाठी ज्या पोलचिटस् (Voter Slip) चा वापर होतो, त्या फोटो पोलचिटस् निवडणूक यंत्रणा मतदारांना स्वत: देणार आहे. यापूर्वी राजकीय पक्ष या प्रकारचे काम करताना दिसत होते.\nनिवडणूक आणि खर्च असंही एक गणित आहे. यंदा उमेदवारांना आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवून दिली आता ती 70 लाख झाली आहे. याचा फायदा उमेदवार उचलत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत ते पोहचत आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून फेसबूक व ट्विटर सारख्या सोशल मीडियातूनही याबाबत प्रचार व प्रसाराचे कार्य होत आहे.\nया सर्व बदलांसह येणाऱ्या निवडणुकीत ज्याला राजा म्हटले जाते अशा मतदार राजाला पटलं पाहिजे की… 'हो… माझ्या एका मतानेही फरक पडतो….' म्हणजेच निवडणुकीतील मतांचा टक्का वाढेल.\nलेखक - प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, बुलढाणा.\nमाहिती संकलक : अतुल पगार\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mns-sandeep-deshpande-asks-if-they-think-corona-infection-is-increasing-from-local-railways-than-crowded-best-buses/", "date_download": "2020-09-28T22:47:23Z", "digest": "sha1:XKIXS6RPEI2N7M2EVKE242V4VVHIIUOS", "length": 15710, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का? मनसेचा ठाकरे सरकारला सवाल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nबसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का मनसेचा ठाकरे सरकारला सवाल\nमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अद्यापही लोकल रेल्वे सेवा सुरु केलेली नाही . यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा मनसेने (MNS) ठाकरे सरकला (Thackeray Govt) दिला आहे .\nबेस्ट बसमध्ये (BEST Bus) होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .\n“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर (Video Share) करत देशपांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.\nरेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल pic.twitter.com/B0R09IjW22\nबसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वे च्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का\nही बातमी पण वाचा : केंद्राकडून वादे, दावे खूप; पण करोना पुढे देश मागे हेच वास्तव : शिवसेना\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण\nNext articleमराठा आरक्षणासाठी राजकारण नाही , आम्ही ठाकरे सरकारसोबत : देवेंद्र फडणवीस\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinocareintl.com/mr/Sinocare-minute-clinic/sinofine-", "date_download": "2020-09-28T22:57:30Z", "digest": "sha1:EZSTDP7NVM6VMKQLCPMBIWQSUHRSSJRL", "length": 5817, "nlines": 119, "source_domain": "www.sinocareintl.com", "title": "Sinofine-मधुमेह गौण उत्पादने-Sinocare", "raw_content": "\nरक्त ग्लूकोज देखरेख मालिका\nपॉईंट ऑफ केअर टेस्टिंग\nरक्त ग्लूकोज देखरेख मालिका\nपॉईंट ऑफ केअर टेस्टिंग\nरक्त ग्लूकोज देखरेख मालिका\nपॉईंट ऑफ केअर टेस्टिंग\nअष्टपैलू in पातळ वॉल तंत्रज्ञान ; आरामदायक इंजेक्शन\nडिस्पोजेबल इंसुलिन पेन सुया 4 मिमी 32G\nमधुमेहावरील रामबाण उपाय च्या त्वचेखालील इंजेक्शनसाठी पेन इंजेक्टर डिव्हाइस वापरण्यासाठी हेतू.\nइन्सुलिन इंजेक्शन पेनच्या संयोगाने वापरले जाणे जसे की:\nडोंग बाओ पेनTM मालिका\nबाई लिन पेनTM मालिका\nझीउ लिन पेनTM मालिका\n'ब्रॅण्ड्स त्यांच्या प्रतिक्रियात्मक मालकांचे ट्रेडमार्क आहेत, कृपया इतर आयातित आणि घरगुती इंजेक्शन पेन वापरण्यासाठी व्यावसायिक ग्राहक सेवा सेवेचा सल्ला घ्या.'\nपत्ता : क्र. एक्सएनयूएमएक्सएक्स ग्वियान रोड हाय-टेक झोन, चांगशा, हुनान, चीन\nरक्त ग्लूकोज देखरेख मालिका\nपॉईंट ऑफ केअर टेस्टिंग\nघर / मीडिया / मधुमेह केअर / डाउनलोड / आमच्याशी संपर्क साधा\nएक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स सिनोकेअर एआय हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/12/blog-post_29.html", "date_download": "2020-09-28T22:10:29Z", "digest": "sha1:YJ7UCFZ4WUO5HFTENYGMSJD3QKBJ4ILJ", "length": 9562, "nlines": 299, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: रसिक", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nरविवार, २९ डिसेंबर, २०१३\nमी माझ्या निवांत समयी\nजिप्सी मधली पाडगावकरांची कविता\n... तरीही ती नवीनच वाटते\nआनंद होऊन पुन्हा मनात दाटते\nलिहून जाव्यात वाटते मला\nकिंवा गीतांमधे गाजणार नाहीत\n.. पुन्हा एकदा व���चण्यासाठी\nअगणीत वेळा वाचून झाली असेल\n२९ डिसेंबर २०१३, १९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर २९, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nNIVEDITA KHANDEKAR २९ डिसेंबर, २०१३ रोजी ७:४२ म.उ.\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1/oORVqu.html", "date_download": "2020-09-28T22:22:31Z", "digest": "sha1:6Z6FR35ZEAYQ7VQSFKYDX6LOX2ECOU47", "length": 5206, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "व्हिएसआयच्या विश्वस्तपदी डॉ. इंद्रजीत मोहितेंची तिसऱ्यांदा फेरनिवड - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nव्हिएसआयच्या विश्वस्तपदी डॉ. इंद्रजीत मोहितेंची तिसऱ्यांदा फेरनिवड\nFebruary 14, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nव्हिएसआयच्या विश्वस्तपदी डॉ. इंद्रजीत मोहितेंची तिसऱ्यांदा फेरनिवड\nकराड - मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हिएसआय) या संस्थेच्या विश्वस्तपदी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते या���ची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. व्हिएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेत डॉ. इंद्रजीत मोहिते यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष व मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत निवड झाली.\nडॉ. इंद्रजीत मोहिते यांचे वडील महाराष्ट्राचे थोर विचारवंत व माजी मंत्री यशवंतराव मोहिते हे संस्थेच्या स्थापनेपासून विश्वस्तपदी कार्यरत होते. 2007 साली यशवंतराव मोहिते यांच्याऐवजी विश्वस्तपदावर शरद पवार यांनी डॉ. इंद्रजीत मोहिते यांना संधी दिली. याच कालावधीत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष, राज्य डिस्टिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडे शरद पवार यांनी जबाबदारी सोपवली होती. 2010 साली विश्वस्तपदाचा निर्धारीत कालावधी संपल्याने डॉ. मोहिते यांची दुसऱ्यांदा निवड केली.\nडॉ. मोहिते यांनी मिळालेल्या संधीतून प्रत्येक पातळीवर आपल्या अभ्यासू व जिज्ञासू कार्याची छाप उमटवली आहे. व्हिएसआय या संस्थेत दर तीन वर्षानंतर ऊस क्षेत्राशी निगडित आंतरराष्ट्रीय परिषदांचे नियोजन केले जाते. नुकतीच गेल्या आठवड्यात एक परिषद झाली. डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी या परिषदेसह दोन परिषदांचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/hawkers/", "date_download": "2020-09-28T20:37:53Z", "digest": "sha1:A364ALQNYNQKCN6XAKADMDPRXGKXNL3A", "length": 27766, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "फेरीवाले मराठी बातम्या | hawkers, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\n“शेतकरी संकटात राहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणा��; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nफेरीवाल्यांना कर्ज स्वरूपात १० हजाराची मदत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊ न कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पु ... Read More\nCoronavirus : मुजोर फेरीवाल्यांनी पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर उगारला हात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronavirus : याप्रकरणी यशमिन शेख आणि नवाजुद्दीन सोफिया यांना अटक केली असून अकबर शेख हा फरार झाला आहे. ... Read More\nArrestcorona virusPolicehawkersMuncipal CorporationMumbaiअटककोरोना वायरस बातम्यापोलिसफेरीवालेनगर पालिकामुंबई\nमहापालिकेचे धोरण ठरेपर्यंत फेरीवाल्यांना अभय; शुक्रवारी महासभेत अंतिम निर्णय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपरिणामी, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा वाद पुन्हा एकदा पेटला. त्यामुळे या धोरणासंदर्भात पालिकेने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आहे. ... Read More\nMumbai Municipal Corporationhawkersमुंबई महानगरपालिकाफेरीवाले\nफेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ‘जैसे थे’च\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुढच्या महिन्यात ठरणार भवितव्य; महापौरांनी बोलावली विशेष बैठक ... Read More\nपदपथ अडवणाऱ्या दुकानदारांना अभय का\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेडीएमसीचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष; नागरिकांवर रस्त्यावरून चालण्याची वेळ ... Read More\nसाताऱ्यात हॉकर्स संघटनेचे आंदोलन, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या अतिक्रमणांविरोधात सातारा पालिकेने सोमवारपासून कारवाई मोहीम हाती घेतली आहे. ... Read More\nफेरीवाला धोरणावरुन शिवसेना-मनसे आमनेसामने; स्थानिकांसह मनसेने काढला मोर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nफेरीवाले धोरण अंमलबजावणी झाल्यास त्यामुळे निवासी परिसर बकाल होईल तसेच स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागेल ... Read More\nMNSMumbai Municipal Corporationhawkersमनसेमुंबई महानगरपालिकाफेरीवाले\n'राजगडा'ला फेरीवाल्यांचा वेढा; पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे काढणार मोर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहापालिकेने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. ... Read More\nRaj ThackerayMNSMumbai Municipal CorporationhawkersMumbaiMaharashtraराज ठाकरेमनसेमुंबई महानगरपालिकाफेरीवालेमुंबईमहाराष्ट्र\nमहापालिकेने चालविला अनधिकृत ४ हजार २९१ हातगाड्यांवर जेसीबी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई वाहतुकीला होता अडथळा, अपघातांचीही होती भीती ... Read More\nMumbai Municipal Corporationhawkersमुंबई महानगरपालिकाफेरीवाले\nमीरा भाईंदरच्या मुख्यमार्गावरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमेट्रोच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असताना फेरीवाल्यांच्या हातगाड्यांनी कोंडीत मोठी भर पडत आहे. ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या��� निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nदृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'\nझेन कथा - आत्ताचा ‘हा’ क्षण\nकोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन\nचंपारण ते वॉलमार्ट : भारतीय शेतकऱ्याचा प्रवास\nआजचा अग्रलेख : हे ‘अकाली’ घडलेले नाही\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mohan-wagh", "date_download": "2020-09-28T22:55:29Z", "digest": "sha1:5J7PG5VAIZGQFHPQNQHL4ZWZ6IGEEIDE", "length": 13284, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mohan Wagh Latest news in Marathi, Mohan Wagh संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजच��� राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nMohan Wagh च्या बातम्या\nBirth Anniversary: मराठी रंगभूमीवरील पराक्रमी वाघ..मोहन वाघ\n१० डिसेंबर १९९८..... सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या मातीत मराठी अभिमानाची रक्षा विसर्जित झाली, त्याच पानिपताच्या भूमीवर पुन्हा एकदा मराठे शाहीचे पराक्रमी सरदार एकत्र आले...…. हाती समशेर...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/90692693094d936-90691a93e93093890293993f92494791a940-92e93e93094d91792693094d936915-92492494d935947", "date_download": "2020-09-28T21:20:45Z", "digest": "sha1:J2FELZ25446CZ67RA4ATKBRNNMOQQ3YM", "length": 25481, "nlines": 93, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे — Vikaspedia", "raw_content": "\nआदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे\nआदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे\nआदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे\nलोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 5 मार्च 2014 पासून या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. जालना लोकसभा निवडणुकीची तयारी वेगाने सुरु आहे. या निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केली कामे याबाबत माहिती देणारा हा लेख…\nनिडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील. ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग/ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण/ मान्यता प्राप्त करण्यात यावे. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी सहाय्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व त्या पुढे सुरु ठेवता येतील. पण त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्याच प्रमाणे सर्व पक्षांना/ निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने केवळ झेड व त्यावरील सुरक्षा असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना समानतेच्या तत्वावर उपलब्ध करुन देण्यात यावेत.\nइतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पाडलेली कामे केवळ या बाबीशी संबंधित असावी. शांततामय व उपद्रवरहीत गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा व मिरवणुकीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करण्यात येऊ नयेत. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पुर्णपणे पालन करण्यात यावे. सभेची जागा व वेळेची पूर्व परवानगी घ्यावी. प्रस्तावित सभेमध्ये ध्वनीवर्धक व कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी परवानगी मिळविली पाहिजे. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य मिळविण्यात यावे. कोणत्याही रॅलीच्या प्रारंभीची वेळ व जागा, रॅली ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मोर्चाची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्याकडून त्यासाठी आगाऊ अनुपालन करण्यात यावे.\nरॅली ज्या वस्तीमधून जावयाची असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्याविषयी खात्री करुन त्याचे पूर्ण अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधाचे पालन करण्यात यावे. रॅली मुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्यांचा शस्त्रे किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू रॅलीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पाडावे यासाठी सर्व वेळी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य द्यावे. बिल्ले व ओळखपत्र निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीनी ठळकपणे लावली पाहिजेत. मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्या या साध्या पांढऱ्या कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्हे, उमेदवाराचे किंवा पक्षाचे चिन्ह याचा निर्देश असणार नाही.\nमतदानांच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. निवडणूक आयोगाचे वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळेस मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य यांनाही) यातून सुट देण्यात आलेली नाही. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधीतील कोणतीही तक्रार किंवा समस्या निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रभाग, दंडाधिकारी यांच्या किंवा भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबी विषयीचे निर्देश, आदेश, अनुदेश यांचे पालन करण्यात येईल.\nया निवडणुकीच्या आचार संहिता काळात काय करु नये याबाबत माहिती अशी- शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा याचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनांत पुढील कार्यालयाच्या वाहनांचा समावेश असेल. 1) केंद्र शासन. 2) राज्य शासन. 3) केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम 4) केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम 5) स्थानिक संस्था 6) महानगरपालिका 7) नगरपालिका 8) पणन मंडळे (कोणत्याही नावांची) 9) सहकारी संस्था 10) स्वायत्त जिल्हा परिषदा किंवा 11) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो, गुंतविण्यात आला आहे, अशी कोणतीही संस्था आणि तसेच 12) संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची तसेच गृह मंत्रालयाच्या व राज्य शासन यांच्या पोलीस संघटनेच्या मालकीची असलेली पुढील वाहने अ) मालमोटारी ब) लॉरी क) टेम्पो ड) जीपगाड्या इ) मोटारगाड्या फ) ऑटो रिक्षा बसगाड्या ह) विमाने आय. हेलिकॉप्टरने ज) जहाजे के.बोटी ल) हॉवर क्राप्ट व इतर वाहने.\nसत्तेमध्ये असलेला पक्ष, शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कृपया कोणतीही जाहिरात देण्यात येऊ नये. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते बांधण्याचे वचन देणे इ. गोष्टी करु नयेत. शासन/ सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करु नयेत. कोणताही मंत्री तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्या खेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही. निवडणूक मोहिम/ प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारची कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. मतदारांच्या जातीय भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. विभिन्न जाती-जमाती यांच्यातील किंवा भाषिक गटातील सध्याचे मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील क���ंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.\nइतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ज्याचा खरे खोटेपणा पडताळून पाहिलेला नाही, असे आरोप करुन किंवा विकृत स्वरुपात देऊन इतर पक्ष यांच्यात टीका करु नये. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादीसाठी देऊळे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करु नये. लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदान कक्षापासून 100 मीटरच्या आत कक्षापर्यंत प्रचार करणे, मतदानाची वेळ समाप्त होण्याच्या वेळेबरोबर संपणाऱ्या 48 तासाच्या कालावधीत सार्वजनिक सभा घेणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत येणे यासारख्या भ्रष्ट किंवा निवडणूक विषय अपराध करण्यास प्रतिबंध आहे.\nव्यक्तीची मते किंवा कृत्य याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार, भिंत इ. चा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीस चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे यासाठी करता येणार नाही. यामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक जागांचा समावेश असेल. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये. एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मोर्चा काढण्यात येऊ नये. दुसऱ्या पक्षाने किंवा उमेदवाराने काढलेली प्रचार पत्रके काढून टाकण्यात येऊ नये.\nमतदानाच्या दिवशी ओळखचिठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचारपत्रके, पक्षाची ध्वजचिन्हे किंवा प्रचारसाहित्याचे प्रदर्शन करु नये. ध्वनीवर्धकाचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी सहा वाजण्यापूर्वी किंवा रात्री दहा वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी घेतली असल्याखेरीज वापर करु नये. आदर्श आचारसंहितेची ही सूची केवळ वानगी दाखल आहे. सर्वसमावेशक अधिक माहितीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधता येईल. ही निवडणूक मोकळ्या, निर्भय वातावरणात पार पाडता यावी; यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्वांनी या आदर्श आचार संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदी नुसार कारवाई होऊ शकते.\nलेखक - यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी, जालना\nमाहिती संकलक : अतुल पगार\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f47bef864ea5fe3bd9cb2d0", "date_download": "2020-09-28T22:57:03Z", "digest": "sha1:QXODH4KFDGBTQSANERG5CH4Y5NZB7KIW", "length": 11367, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - केसीसी अंतर्गत दूध उत्पादक व मत्स्य व्यावसायिकांना कर्ज! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकेसीसी अंतर्गत दूध उत्पादक व मत्स्य व्यावसायिकांना कर्ज\nसरकारने किसान क्रेडिट कार्ड देत असून याच्यामार्फत मिळणारे कमी कर्जासाठी कमी व्याजदर आकारले जाते. सावकारांकडून अधिक व्याजदराने कर्ज घेऊन बळीराजा कर्जबाजारी होत असतो. त्यातून शेतकऱ्यांची मुक्तता होण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली आहे. दरम्यान या केसीसीमार्फत आता डेअरी आणि मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डेअरी आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत दूध उत्पादक व मत्स्यव्यावसायिकांना कर्ज दिले जाणार आहे. या योजनेचा प्रारंभ बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्��ीफ यांच्या हस्ते करण्यात आला. या बैठकीत नाबार्डच्या दोन नव्या कर्ज योजनानाही मंजुरी देण्यात आली. बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी बँक फक्त म्हैशींसाठी मध्यम मुदत कर्ज देत होती, या रूपाने आता कॅश क्रेडिटही सुरू केले. जिल्ह्यात ६० ते ६५ मच्छीमार संस्था आहेत. नदी, तलाव, धरण यातून मच्छीमारी करणाऱ्या सभासदांना यामुळे चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दूध व्यवसाय हा शेतीपूरक किंबहुना शेतीच्या बरोबरीचा व्यवसाय बनला आहे. बॅंकेकडून मिळणाऱ्या खेळत्या भांडवली कर्जामुळे दुग्ध उत्पादक व मत्स्य व्यावसायिकांना चालना मिळणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. यावेळी संचालक मंडळाच्या हस्ते प्रयाग चिखली विकास सेवा संस्थेमार्फत दत्त दूध संस्थेच्या दहा सभासदांना ९६ हजार रुपये व पाडळी बुद्रुक येथील राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेमार्फत जयभवानी दूध संस्था, वीर हनुमान दूध संस्था, लोकसेवा दूध संस्थेच्या सभासदांना पाच लाख पतपुरवठा झाला. तसेच कोल्हापुरात गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत श्री भोईराज मत्स्य व्यावसायिक संस्थेच्या अठ्ठावीस सभासदांना दोन लाख दहा हजार कर्जपुरवठा करण्यात आला. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारने ही महत्वाकांक्षी योजना पुरस्कृत केली आहे. बँकेशी संलग्न विकास सेवा संस्थाकडील शेतकरी सभासदांना हा पतपुरवठा केला जाणार आहे. दुग्ध उत्पादक व मत्स्य व्यावसायिकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत खेळते भांडवली कर्ज दिली जाणार आहे. दूध उत्पादकांना प्रत्येक म्हैशीसाठी पाच हजार, गाईसाठी चार हजार याप्रमाणे जनावरांचे संगोपन, औषध पाणी, चारा या अनुषंगिक बाबीसाठी कर्ज दिले जाणार आहे. बँकेशी संलग्न असणाऱ्या मत्स्य व्यावसायिक संस्था सभासदांना प्रत्येकी साडेसात हजार प्रमाणे पतपुरवठा होणार आहे. या दोन्ही प्रकारच्या कर्जाना सात टक्के व्याज आकारणी होणार आहे. संदर्भ - २५ ऑगस्ट २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nराज्यातील बाजारात पालेभाज्यांचे भाव गगनाला\nराज्यात��ल बाजारात पालेभाज्यांचे भाव गगनाला मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nविजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा आणि सोलर पॅनलद्वारे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करु शकेल . यासाठी सरकारने फ्री सोलर पॅनल योजना सुरु केली आहे. (free solar panel...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी शासन देणार ३५% पर्यंत अनुदान\nपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) योजनेंतर्गत उद्योग उभारणीसाठी २५ लाख रुपये आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी १० लाख रुपये कर्ज दिले जाते. ग्रामीण भागात...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/26-year-old-tumor-was-removed-after-17-hours-of-surgery/", "date_download": "2020-09-28T21:13:48Z", "digest": "sha1:TKYTFOLIJ3DPHDIJ3RI4TSFS6RMYKDZT", "length": 12721, "nlines": 128, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "tumor 26 year-old tumor was removed after 17 hours of surgery", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \n२६वर्ष जुना अडीच किलो ट्यूमर (Tumor)१७ तासांच्या शस्त्रक्रि येनंतर काढला\n२६ वर्षीपासूनचा ट्यूमर (Tumor) १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला\nPune:महिलेच्या छाती जवळील अडीच किलो कॅन्सरचा ट्यूमर (Tumor) काढण्यास डॉक्टरांना यश\n· २६ वर्षापासून असलेल्या ट्यूमरमध्ये आढळले कॅन्सरचे विषाणू\n· डॉक्टरांच्या १७ तासाच्या शर्तीच्या प्रयात्नानंतर मिळाली अडीच किलोच्या ट्यूमर पासून मुक्तता\n४७ वर्षीय भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्ष जुना असलेला छाती व खांद्यामधील ट्यूमर काढण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश मिळाले आहे.\nअतिशय दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया(surgery) यावेळी भाग्यश्री यांच्या वर करण्यात आली.\nखांदा आणि छातीच्या मध्ये आलेल्या ट्यूमर कडे अनेक वर्ष भाग्यश्री यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे रुपांतर कर्करोगाच्या ट्यूमर मध्ये झाले.\nमुळच्या रोहा, जिल्हा रायगडच्या असणाऱ्या भाग्यश्री मांगले या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल,\nबाणेर येथे उजव्या हाताचे दुखणे व अर्धांगवायूच्या उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या.\nयावेळी डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्यांच्या छाती व खांद्याच्या मध्ये २० सेंटीमीटर एवढा मोठा ट्यूमर आहे.\nहा ट्यूमर त्यांना १९९३ साला पासून असून तो कमी करण्यासाठी त्यांनी काही शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या.\nत्यांनी एलोपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले तसेच काही ढोंगी डॉक्टरांच्या उपचारामध्ये त्या ट्यूमर वर गोंदवून देखील घेतले होते,मात्र कोणताही गुण आला नाही.\nआता तो ट्यूमर एवढा मोठा झाला होता की त्यामुळे श्वासनलिका दबली जाऊन त्यांना श्वासोच्छवास घेणे अशक्य होत होते.\nतसेच उजव्या हाताकडे जाणाऱ्या सर्व रक्त वाहिन्या देखील दाबल्या गेल्या होत्या व हात निकामी झाला होता.\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार\nयावर ज्युपिटर हॉस्पिटल मधील ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर म्हणाले की\n“अडीच किलोचा हा ट्यूमर खांद्या व छातीच्या अवघड अशा भागात पसरला होता.\nतो काढण्यासाठी रुग्णाचे कॉलर हाड व छातीचे स्नायू कापावे लागले. तसेच हा ट्यूमर तेथील नसांमध्ये गेला होता.\nया शस्त्रक्रिये दरम्यान आमची पहिली प्राथमिकता रक्तवाहिन्या वाचवणे व त्याच वेळी कॉलर हाडाचे पुनर्निर्माण करणे ही होती.\n१७ तास चाललेली ही शस्त्रक्रिया अनोखी असून यात ज्युपिटर हॉस्पिटलमधील अनेक तज्ञांचे योगदान आहे.“\nयावेळी ज्युपिटर हॉस्पिटलचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल म्हणाले कि “ ही पुण्यातील नव्हे तर भारतातील दुर्मिळ केस आहे.\nफक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड\nपुण्यातील अनेक दिग्गज डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता मात्र ज्युपिटर हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.\nआता रुग्णाची प्रकृती चिंताजन नसून त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे.”या शस्त्रक्रियेमध्ये ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर,\nप्लॅस्टिक स��्जन डॉ. राहुल दलाल, भूलतज्ञ डॉ. ब्रिश्निक भट्टाचार्य तसेच डॉ. परितोषा दलाल व डॉ. अमित पाटील यांचा देखील समावेश होता.\n← भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार\n‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘ पुस्तकाचे प्रकाशन →\nशिवाजीनगर पोलीसाची गूंड शाही:police complaint issue\nविध्यार्थी करतात असा दररोज जीव घेणा प्रवास \nमतदानावेळी Raj Thackeray नी मीडियाला झापलं म्हणाले तुम्हाला अकला आहेत का रे\nOne thought on “२६वर्ष जुना अडीच किलो ट्यूमर (Tumor)१७ तासांच्या शस्त्रक्रि येनंतर काढला”\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_75.html", "date_download": "2020-09-28T22:16:08Z", "digest": "sha1:4QL4Y5FZVC2WHI7R3B7TJG7K3R4UMT7Y", "length": 17804, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘मिशन काश्मीर’ फत्ते - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘मिशन काश्मीर’ फत्ते\nगेली ७०-७२ वर्षं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेले, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि ३५ अ ही कलमे हटवण्याची शिफारस केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे ‘मिशन काश्मीर’ आज फत्ते झाले. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे द्विभाजन केल्याने आता काश्मीरमध्ये ३७० कलमांतर्गत मिळणारे विशेषाधिकार संपुष्टात आले आहेत. केंद्राने लडाखलाही एका वेगळ्या राज्याचा दर्जा दिला आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना संपुष्टात येईल. याबरोबर काश्मीरचा स्वतंत्र झेंडाही रद्द होणार आहे. या बरोबरच काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येणार आहे. भारतीय संसद यापुढे काश्मीरसाठीही सर्वोच्च असेल. शिवाय भारतीयांना काश्मीरमधील संपत्ती खरे��ी करण्याचा आणि काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा मोदी सरकारचा आजवरचा सर्वात धाडसी निर्णय म्हणावा लागेल.\nगब्बर झाले ते फक्त फुटीरतावादी आणि राजकारणी\nभूतलावरील स्वर्ग असा काश्मीरचा उल्लेख केला जात असला तरी या प्रदेशाला गेल्या सात दशकांपासून दहशतवादाने ग्रासले आहे. रक्तपात व हिंसाचार झाल्याशिवाय येथील दिवस मावळतच नाही, अशी परिस्थिती येथे गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. परिणामी सर्वसामान्य काश्मीरींच्या जीवनमानात फारशी सुधारणा झाली नाही, गब्बर झाले ते फक्त फुटीरतावादी आणि राजकारणी स्वातंत्र्यावेळी जम्मू-काश्मीर संस्थान असताना तत्कालीन डोग्रा शासक महाराजा हरिसिंग यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर ऑक्टोबर १९४७मध्ये भारतात समाविष्ट झाले. त्यानंतर काश्मीरमधील लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली. त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे विषय केंद्राकडे ठेवून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. या कलमामुळे जम्मू-कश्मीर विधानसभेला अनेक विशेषाधिकार मिळाले.\nबाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता नकार\nया विशेषाधिकारानंतरही सर्वसामान्य काश्मीरींचे जीवनमान का उंचावले नाही दहशतवादी हल्ल्यांमुळे दररोज निष्पापांचे बळी का जात राहिले. सर्वसामान्या कश्मींरींच्या मुलांच्या हातात बंदूका किंवा दगड का आले व फुटीरतावादी नेत्यांची मुलं मुली परदेशात कसे शिकायला गेले दहशतवादी हल्ल्यांमुळे दररोज निष्पापांचे बळी का जात राहिले. सर्वसामान्या कश्मींरींच्या मुलांच्या हातात बंदूका किंवा दगड का आले व फुटीरतावादी नेत्यांची मुलं मुली परदेशात कसे शिकायला गेले अशा अनेक प्रश्‍नांचा जन्म झाल्यानंतरही कलम ३७० व ३५ अ ही भारतीय राजकारणाची आजवरची सर्वात मोठी दुखरी नस ठरल्याचे इतीहास सांगतो. आज भाजपाने ही कलमे हटविल्याने त्यांनी भारतिय संविधानाचा अप���ान केल्याचा कांगावा काही संधी साधूंकडून केला जात आहे मात्र इतीहासाची पाने चाळल्यास असे लक्षात येते की, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० चा मसुदा तयार करण्यास नकार दिला होता. महाराजा हरिसिंग यांचे एकेकाळचे दिवाण असलेल्या व तत्कालीन बिनखात्याचे मंत्री असलेल्या गोपाळस्वामी अय्यंगार यांनी शेख अब्दुल्ला यांच्याशी सल्लामसलत करून या कलमाचा मसुदा तयार केला. कदाचित ही तत्कालिन गरज देखील होती. या कलमांनुसार, कलम ३५- अन्वये जम्मू-काश्मीरमधील मूळ रहिवाशांना काही विशेष अधिकार देण्यात आले.\nसंसद ही सर्वोच्च असली तरी.....\nजम्मू-काश्मीर राज्यात मालमत्ता खरेदी करण्यास या राज्याच्या मूलनिवासींव्यतिरिक्त अन्य रहिवाशांना परवानगी नाही. सरकारी नोकरीदेखील त्यांच्यासाठी स्वप्नच ठरले आहे. एवढेच नव्हे तर सरकारी मदत, महाविद्यालयात प्रवेश, राज्य सरकारच्या शिष्यवृत्या आदी सुविधा व सवलतींनाही हे दुय्यम नागरिक पारखे होते. अगदी कालपर्यंत येथे ‘काश्मीरेतर’ नागरिकांना जमीन खरेदी-विक्रीस, उद्योगांच्या स्थापनेस परवानगी नसल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडला नाही. केंद्र सरकारची इच्छा असूनही येथे काहीही करण्यास अनेक अडथडे होते. गंभीर बाब म्हणजे भारतीय लोकशाहीत संसद ही सर्वोच्च असली तरी जम्मू-कश्मीरबाबत आपल्या संसदेलाही या कलमांमुळे मर्यादा होत्या. जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताशी सर्वार्थाने एकरूप करण्यात ३७० कलम हाच मोठा अडथळा ठरत होता. जोपर्यंत जम्मू-कश्मीर हे भाराताच्या अन्य राज्यांप्रमाणेच एक राज्य आहे असे मानले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय एकता आणि एकात्मता साधली जाऊच शकणार नाही, असा विचार गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होता. यामुळे कलम ३७० व ३५ अ हटविण्याची मागणी पुढे येत होती मात्र मोदी सरकार हा धाडसी निर्णय इतक्या लवकर घेईल याचा कोणी विचारही केला नसेल.\nधाडसी व क्रांतीकारी निर्णय\n३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटना दाखवत होत्या. मात्र देशातील अन्य भागांमध्ये राहणारे २० कोटींपेक्षा जास्त मुसलमान केवळ सुरक्षितच नसून गुण्यागोविंदाने राहत आहेत हे जा��ीवपुर्वक लपवले जात होते. आज ही वादग्रस्त कलमे हटविण्यात आल्याने तेथील मुसलमान दहशतीखाली असल्याचा कांगावा काही नेत्यांकडून केला जात आहे. मात्र देशातील सच्चा मुसलमान नव्हे तर त्यांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवणारे नेते भीती खाली आहे. या नेत्यांच्या सोईच्या राजकारणामुळे आतापर्यंत २४ हजारपेक्षा जास्त भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. हे कलम रद्द करण्यात आल्याने दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल, जम्मू-काश्मीरबाबत कुठलाही नवा कायदा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या संमतीची गरज नसेल, राज्य सरकारच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल, अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल, जम्मू-काश्मीर पोलीस केंद्र सरकारच्या, केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येतील, जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. तो आता नसेल. यामुळे आता खर्‍या अर्थाने राज्याचे सामाजिक आणि राजकीय चित्र पालटू शकते. यामुळे या धाडसी व क्रांतीकारी निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रींय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतूक करायलाच हवे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-travel-the-dalton-highway/", "date_download": "2020-09-28T23:22:15Z", "digest": "sha1:JFRWYZLXGUTZNYTLUHICY4AKZPZCXHJU", "length": 24665, "nlines": 58, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "डाल्टन महामार्गाचा प्रवास कसा करावा | kingsxipunjab.com", "raw_content": "\nडाल्टन महामार्गाचा प्रवास कसा करावा\nअंतिम रोड ट्रिपसाठी तयार आहात काही लोकांप्रमाणे अलास्का पाहू इच्छिता काही लोकांप्रमाणे अलास्का पाहू इच्छिता अतुलनीय हायकिंग, नौकाविहार आणि वन्यजीव अनुभवत आहात अतुलनीय हायकिंग, नौकाविहार आणि वन्यजीव अनुभवत आहात थोडक्यात जेम्स डब्ल्यू. डाल्टन हायवे किंवा डाल्टन हायवे या सर्वांसह बरेच काही देते. दुहेरी हेतू म्हणून हा रस्ता 1974 मध्ये तयार करण्यात आला होताः ट्रान्स-अलास्का पाईपलाईनच्या उत्तर भागासाठी सर्व्हिस रोड आणि फेअरबॅक्सपासून देधोर्सच्या उत्तरेस प्रधो बे ऑईलफिल्ड्सकडे जाण्यासाठी ट्रकचा संपूर्ण वर्षाचा पृष्ठभाग. दूरदूरपणा, थंड तापमान आणि विविध नैसर्गिक धोक्‍यांमुळे, हा लांब प्रवास करण्यासाठी काळजीपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे. आपल्याला तयार करण्यात मदत करण्यासाठी येथे एक मार्गदर्शक आहे.\nआपले गृहपाठ करा आणि बर्‍याच विश्वसनीय स्त्रोतांवर वाचा. चांगल्या स्रोतांमध्ये ब्युरो ऑफ लँड मॅनेजमेन्ट गाइड, विकीट्रावेलचे मार्गदर्शक, आणि द ब्युरो ऑफ लँड मॅनेजमेंट, बीएलएम अलास्काचे एक पुनरावलोकन (या तिन्हीचे दुवे पृष्ठाच्या तळाशी आढळू शकतात) समाविष्ट आहेत.\nजाण्यासाठी उत्तम काळ जाणून घ्या. पर्यटकांसाठी शिफारस केलेला कालावधी मे आणि ऑक्टोबर दरम्यान असतो जेव्हा हवामान निसर्गरम्य प्रवासासाठी अनुकूल असते. वेगवेगळ्या काळात आपल्याकडे स्थलांतर करणारे पक्षी, आर्कटिक कॅरिबु किंवा चमकदार गडी बाद होण्याचे रंग देखील असतील. बग जून ते सप्टेंबर दरम्यान बेकायदेशीर आहेत, म्हणून बग रीपेलेंट गीअरचा सल्ला दिला जातो. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत प्रवास करणे शक्य आहे, परंतु कठोर तापमान आणि बहुतेक सेवा बंद असल्याने बहुतेक सर्व ट्रकचा त्रास होऊ शकतो.\nखर्च जाणून घ्या. त्यास रस्त्यांसाठी पात्र कार भाड्याने देणे, भोजन, निवास, पुरवठा आणि पाणी यासाठी पैसे खर्च करावे लागतात. इंधन प्रमाणे फेअरबँक्सला जाण्यासाठी विमान प्रवास करणे हे आणखी एक घटक आहे: देशातील इतरत्रांपेक्षा पंपवर प्रति गॅलन प्रती. 2 डॉलर्स देण्याची अपेक्षा आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी देखील आपल्याला पैशांची आवश्यकता असेल. वाटेत बहुतेक स्टोअर्स आणि सेवा मोठी क्रेडिट कार्ड घेतात, परंतु फेअरबॅन्क्स आणि डीहॉडर्स दरम्यान महामार्गावर एटीएम नाहीत, त्यामुळे सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे आणले आहेत याची खात्री करा.\nआपण का जाऊ इच्छिता याचा विचार करा. बरेच लोक वळण घेण्यापूर्वी आर्क्टिक सर्कलच्या वाटेने महामार्गावर गाडी चालवतात. काही परत कॅम्पिंग, हायकिंग आणि माउंटन क्लाइंबिंगसाठी येतात. ���धिक साहसी आणि संसाधनात्मक लोक संपूर्ण रस्त्यासह ट्रिप करण्यास सक्षम असतील. सहलीचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या कारणाचा विचार करा (हे मार्गदर्शक बहुधा संपूर्ण लांबीचे साहस गृहित धरे).\nसहलीसाठी पॅक करा. आपण जास्तीत जास्त खर्च करू इच्छित असल्यास बजेटिंग महत्त्वपूर्ण आहे. काही शिफारशींमध्ये समाविष्ट आहेः\nकीटक दूर करणारे आणि डोके निव्वळ\nपावसाचे जाकीट आणि अर्धी चड्डी\nटोपी आणि ग्लोव्हजसह उबदार कपडे\nस्लीपिंग बॅगसह कॅम्पिंग गीअर\nटॉयलेट पेपर आणि हात सॅनिटायझर\nरिम्सवर कमीतकमी दोन पूर्ण आकाराचे अतिरिक्त टायर बसविले\nटायर जॅक आणि सपाट टायरसाठी साधने\nअतिरिक्त पेट्रोल, मोटर तेल आणि वाइपर फ्लुइड\nएकदा आपण आगमन झाल्यावर आणि आपण घाईत नसल्यास, सहल आनंद घेण्यासाठी फेअरबँक्समध्ये बर्‍याच दृष्टी आणि ध्वनी आहेत.\nआपल्याकडे आधीपासून नसल्यास पुरवठा खरेदी करा आणि भाड्याने द्या. बहुतेक कार भाड्याने देणारी कंपन्या त्यांच्या वाहनांना डाल्टन महामार्गावर जाऊ देत नाहीत, म्हणून वाहनांचा वापर करणारा बाह्यवाहक शोधा. वैकल्पिकरित्या, बस ट्रिप बुक करा.\nजेव्हा आपण तयार असाल, तेव्हा बाहेर जा. वास्तविक महामार्ग शहराबाहेर सुरू होत नाही. डाल्टनसाठी जंक्शनला जाण्यासाठी तुम्हाला इलियट हायवे (एके 2 म्हणूनही ओळखले जाते) उत्तरेकडील अंदाजे ऐंशी मैलांची आवश्यकता आहे. रस्त्यावर वळा आणि साहस सुरू करा.\nरस्ता कायद्यांचे पालन करा. रस्ता राज्य महामार्ग आहे, म्हणून अद्याप मानक रस्ते कायदे लागू होतात. रस्त्याच्या संपूर्ण लांबीसह वेग मर्यादा 50 मैल (84 किमी / ता) आहे. हेडलाइटसह नेहमीच ड्राइव्ह करा. संपूर्ण रस्त्याकडे ट्रक्सचा उजवा मार्ग असतो, म्हणून जेव्हा एखादा जवळ येईल तेव्हा त्याकडे खेचा. बर्फ, गारवा आणि खड्डे यासाठी पहा कारण सर्व रस्त्यावर सामान्य आहे. रस्त्याचे फक्त काही भाग मोकळे आहेत, म्हणून त्यानुसार वाहन चालवा.\nदेखावा आनंद घ्या. आपण देशातील काही अत्यंत छुपे, वाळवंटातून प्रवास कराल ज्यात वन्य फुलझाडे, बोरियल फॉरेस्ट, बर्फाच्छादित पर्वत आणि विस्तीर्ण आर्क्टिक टुंड्रा यांचा समावेश आहे. वन्यजीव विपुल आहे आणि हायकिंग आणि कॅम्पिंगच्या संधीची प्रतीक्षा आहे, म्हणून कधीकधी फोटो आणि ताजी हवेसाठी ओलांडून जाणारा अर्थ होतो.\nकोल्डफूटमध्ये आगमन. फेअरबँक्सपासून सुमारे 260 मैलांवर, आपण कोल्डफूट, डाल्टन कडेला मुख्य ट्रक, ब्रूक्स रेंज पर्वताच्या पायथ्याशी आणि पुरवठा आणि गॅसचा पुन्हा भरण्यासाठी सर्वोत्तम स्टॉप येथे पोहोचेल. आर्क्टिक इन्टरेजेन्सी व्हिझिटर सेंटरला भेट द्या (माईलपोस्ट 175) क्षेत्राचा इतिहास आणि आर्क्टिकचा इतिहास याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी. रात्री मुक्काम करणे देखील चांगली कल्पना आहे. निरोप घेण्यापूर्वी आपण पूर्णपणे तयार आहात याची खात्री बाळगा, कारण सेवांशिवाय लांब पळापट आपल्या पुढे आहे (खाली इशारे पहा).\nउरलेल्या महामार्गावरुन डीडॉर्सकडे जा. वाटेत, आपण एटिगुन पास बाजूने कॉन्टिनेंटल डिव्हिड ओलांडता. \"डिव्हिड\" ही उच्च बिंदूंची एक काल्पनिक रेषा आहे जी पाण्याचा प्रवाह दोन महान खोins्यांमध्ये विभाजित करते, मुख्यत: पूर्व-पश्चिम. हे सेवर्ड द्वीपकल्पातील ब्रूक्स रेंजच्या शिखराच्या मागोमाग येते, त्यानंतर दक्षिणेला युकोनमध्ये जाते आणि दक्षिणेस रॉकी पर्वत आणि सिएरा मॅड्रे पर्वत दक्षिण अमेरिकेपर्यंत जाते. हा विभाजन पॅसिफिक पाणलोट इतरांपासून विभक्त करतो. येथे दक्षिणेकडे येणा rivers्या नद्या युकोन नदी व बेरिंग समुद्रामार्गे प्रशांत महासागराकडे जातात. येथून उत्तरेकडे नद्या आर्क्टिक महासागरात वाहतात.\nदेहोर्स येथे आगमन. प्रधोए बे ऑइलफिल्ड्सना आधार देणारी औद्योगिक शिबिर डीहॉडर्स आहे. आपल्याला काही दुकाने, संग्रहालये आणि निवास पर्याय सापडतील. सुमारे ब्राउझ मोकळ्या मनाने. आपल्याला जवळजवळ नक्कीच रात्री मुक्काम करणे आवश्यक आहे.\nआर्क्टिक सहलीची योजना करा. सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रापर्यंत प्रवेश प्रतिबंधित असतानाही, आर्कटिक कॅरिबू इन मार्गदर्शित टूर्स ऑफर करते. टोल फ्री क्रमांकासाठी बीएलएम मार्गदर्शकासाठी खालील दुव्यांकडे पहा.\nफेअरबॅक्सकडे परत जा. हे अगदी पूर्वीच्या प्रमाणेच आहे. सेवांची कमतरता लक्षात ठेवा (पुन्हा, खाली चेतावणी पहा).\n आपण नुकतेच काही लोक केलेले एक साहस केले आहे\nजर हिवाळ्यामध्ये वाहन चालवत असेल तर अँटिगा पाससाठी टायर चेनचा सेट नेहमीच लक्षात ठेवा.\nरस्त्यावर बाहेर पडताना, चित्रांसाठी अधूनमधून थांबा. निसर्गरम्य आश्चर्यकारक आहे, आणि वन्यजीव नेत्रदीपक आहेत, म्हणून आठवणींना जवळा.\nएकट्याने ही सहल करू नका. आपण जखमी झाल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास आपल्या प्रवासासाठी कमीतकमी एका दुसर्‍या व्यक्तीस घेऊन या.\nसल्ला घेण्यासाठी मोकळ्या मनाने. त्यांनी या रस्त्यावर बर्‍याच वेळा प्रवास केला आहे आणि काही वैशिष्ट्यांकरिता टोपणनावे देखील आहेत, म्हणून सुमारे विचारा.\nआर्टिक टूरिझम जास्तीत जास्त डेडॉर्स पुरवत नाही, म्हणून तुम्हाला हव्या त्या गोष्टी असल्यास नोम आणि बॅरो सारख्या जागेवर उत्तम पर्याय आहेत.\nहिवाळ्यात ड्राईव्हिंग करताना नेहमी वायदा ट्रक जाऊ द्या. त्यांच्यासाठी मंदावणे योग्य आहे.\nबस टूरचा विचार करा. बस टूर आपल्याला पैशाची बचत आणि ट्रिपच्या बाहेर बरेच धोका घेण्याची परवानगी देतात. दुर्दैवाने, आपण करमणुकीच्या संधी गमावाल, म्हणून आपण काय कराल याचा विचारपूर्वक विचार करा.\nयेणारे ट्रक कदाचित आपल्याला पाहण्यास अक्षम असतील आणि त्यांच्याकडे जाण्याचा योग्य मार्ग आहे. जेव्हा एखादा जवळ येईल, तेव्हा ताबडतोब खेचा आणि त्यांना आपल्याकडे जाऊ द्या.\nहा अस्वल देश आहे आणि अत्यंत धोकादायक ग्रिझली अस्वल सामान्य आहेत. जर आपल्यास अस्वल येत असेल तर, एखाद्याशी वागण्यासाठी सर्व प्रक्रियेचे अनुसरण करा (कधीही धावू नका, मृत खेळा, इ.). जर तुम्ही भाग्यवान असाल तर ते तुम्हाला एकटे सोडतील. आपल्याकडे बंदुकांचा अनुभव असल्यास, आपल्याला केवळ संरक्षणासाठी आणावे लागेल, कारण महामार्गाच्या पाच मैलांच्या आत शिकार करण्यास मनाई आहे.\nसेल फोन कव्हरेज रस्त्याच्या लांबीसह जवळजवळ अस्तित्त्वात नाही, केवळ काही वस्ती असलेल्या. एक सॅटेलाइट फोन, अगदी भाड्याने देऊनही महाग असण्याची शिफारस केली जाते. सीबी रेडिओ देखील अत्यंत सल्ला दिला जातो, कारण आवश्यक असल्यास आपण रस्त्यावर ट्रकचा संपर्क साधू शकता.\nथोडक्यात, आपल्याला सहल करण्यास सक्षम असण्याबद्दल काही शंका असल्यास, नका. फॅनी पॅक आणि हवाईयन जॅकेटसाठी ही सहल नाही.\nफ्लॅश पूर, रानफायर, खराब रस्त्यांची स्थिती आणि तीक्ष्ण वक्र महामार्गावर सामान्य आहेत, म्हणूनच आपण धोकादायक अडथळ्यांभोवती काळजीपूर्वक तयारी करणे आणि वाहन चालविणे आवश्यक आहे.\nउन्हाळ्यामध्ये डास, झुंबड, उडणे आणि गळती चावणे महामार्गावर विनाश करते, म्हणून जर आपण या वेळी प्रवास केला असेल तर बग-रेपेलेंट स्प्रे, कपडे, हेडवेअर आणि इतर गिअर आणा.\nनद्या शांत राहतात परंतु पर्वतराजवळ जाताना जलद आणि धोकादायक बनतात. त्यानुसार बोटिंग प्रवासाची तयारी करा. अलास्काच्या पाण्यामध्ये गिअर्डिया आणि इतर जलयुक्त आजार खूप सामान्य आहेत, म्हणून पाण्यावर उपचार करा आणि जर आपण या मार्गाने थोडेसे पाणी घेण्याची योजना आखत असाल तर उकळवा.\nकोल्डफूट आणि डीडॉर्स दरम्यानचे अंतर 240 मैल आहे. व्हाईसमन आणि काही कॅम्पग्राउंडचा अपवाद वगळता, ज्या बहुतेक सेवा घेत नाहीत आणि जवळपास आहेत, संपूर्ण युनायटेड स्टेट हायवे सिस्टममध्ये हा सर्वात लांब भाग आहे ज्यात अन्न, गॅस, पाणी, पे फोन आणि लॉजिंगसारख्या सेवांचा अभाव आहे. कोणत्याही कारणास्तव आपण या कारणास्तव कोल्डफूट कधीही जाऊ नये; एकदा आपण पोहचल्यावर गॅस, खाणे, आपले पुरवठा रीफ्रेश करणे, विश्रांती घ्या आणि आवश्यक असल्यास रात्री रहा. याव्यतिरिक्त, कोल्डफूटच्या आधीच्या 240 मैलांच्या आधीपासून आपल्या सर्व पुरवठा रीफ्रेश होईपर्यंत आणि आपली कार चांगली स्थितीत येईपर्यंत परत डीहॉर्सला सोडू नका.\nजर आपण पर्वतारोहण किंवा पर्वतारोहण करण्याची योजना आखत असाल तर कृपया काळजी घ्या, कारण ब्रूक्स रेंजमध्ये तीक्ष्ण चट्टे अतिशय सामान्य आहेत. समजून घ्या की एखादे ट्रक चालक तुम्हाला भेटण्यासाठी पुरण्याच्या रस्त्याजवळ नसल्यास आपणास गंभीर जखमी झाल्यास कोणीही आपल्याला मदत करण्यास सक्षम नाही.\nशक्य तितक्या स्वस्तपणे अलास्काला कसे भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/door-to-modi-lankas-sister-sister-priyanka-sister-priyanka-congresss-new-announcement/", "date_download": "2020-09-28T21:44:56Z", "digest": "sha1:HN2OPVZ25CSRLT6UJH3Q5YBI43HXJHDX", "length": 11780, "nlines": 137, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "दहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका; काँग्रेसच्या नवीन घोषणा! - News Live Marathi", "raw_content": "\nदहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका; काँग्रेसच्या नवीन घोषणा\nNewslive मराठी – पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते. प्रियंका यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली असून त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पदभार स्वीकारतील.\nदरम्यान, काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’ अशा घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता प्रि��ंका गांधीच्या नियुक्तीनंतर नवीन घोषणा तयार केल्या आहेत. काही घोषणांमध्ये प्रियंकांची तुलना थेट त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी करण्यात आली आहे तर काही घोषणांमध्ये प्रियंका थेट मोदींना आवाहन देतील असं कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.\nप्रियंका गांधी यांच्यासंदर्भातील काही घोषणा-\nप्रियंका गांधी आँधी हैं… दुसरी इंदिरा गांधी हैं\nदहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका\nहिंद की शेरणी, हिंदोस्तान की आवाज… प्रियंका प्रियंका..\nअब आएगी उत्तर प्रदेश में काँग्रेस की जीत की आंधी, क्योंकि आ गई हैं प्रियंका गांधी\nअब आएगी असली आँधी जब लडेंगी प्रियंका गांधी\nप्रियंका गांधी आयी है नई रौशनी लायी है\nमतदान करा आणि 1 डझन आंबे मोफत मिळवा\nNewslive मराठी- मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज (29 एप्रिल) मतदान करणाऱ्यांना एक डझन आंबे विकत घेतले की त्यावर एक डझन आंबे मोफत मिळणार आहे. मुंबईतील सर्वच मतदारसंघातील मतदारांसाठी ही ऑफर असणार आहे. मुंबईतील सायन भागातील राजेश शिरोडकर यांनी ही ऑफर ठेवली आहे. दरम्यान, मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढावा हाच हेतू यामागे आहे. Related\nश्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे\nकोरोनामुळे पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य व्यवस्थेला सर्वजण दोष देत आहेत. आता कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेडवर लक्षणं नसलेल्यानं दिली नाही पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण […]\nपावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर कोपरखळी\nNewslive मराठी- पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, अशी कोपरखली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मारली. आता मी देखील पावसात भाषण केलं. पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार, असाही आशावादही रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद शहरात शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा […]\nअनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का\nअंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीएसची बंदी\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nमुंबईत पाच ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपात\nठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा आणखी एक मोठा दणका\nलॉकडाऊन की अनलॉक या वादात न राहता आता अनलॉकच करा- देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/in-pune-arrivals-of-vegetables-decreased/", "date_download": "2020-09-28T20:42:04Z", "digest": "sha1:N5ARV42UPIWOZQZ26HB45FXVV3INFJ5R", "length": 9980, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली - News Live Marathi", "raw_content": "\nपुण्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली\nNewslive मराठी- रविवारी गुलटेकडी येथील मार्केटयार्डात पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे.\nगुलटेकडी येथील मार्केटयार्डात भाजीपाल्याची 150\nट्रक आवक झाली. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे\nदर गगनाला भिडले आहेत.\nयेत्या काही दिवसांत अतिउष्ण तापमानामुळे पालेभाज्यांची आवक आणखी कमी होईल, असे येथील व्यापा-यांनी सांगितले.\nपुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस\nNewslive मराठी- पुढील पाच वर्षासाठी मीच मुख्यमंत्री होणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 50-50 चा फाॅर्म्युला काहीही ठरलेले नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे. असंही ते यावेळी म्हणाले. आज पत्रकारांना दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आले होते. त्यावे���ी फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल असं […]\nयाच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियाने केले जाहीर\nजगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 11 ऑगस्ट कोरोनाची लस सापडल्याचे जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. या लशीवरून अनेक वाद झाले, ही लस किती सक्षम आहे यावरून अनेक प्रश्न विचारले गेले. रशियाने मात्र या लशीच्या उत्पादनाला सुरुवात करत याच आठवड्यात ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. […]\nमराठी भाषेसाठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार\nराज्याच्या कारभारात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर कमी प्रमाणात केला जातो. यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयात मराठी भाषा वापरावी असं वारंवार परिपत्रके काढण्यात आली होती. मात्र आता याबाबत ठाकरे सरकारने गंभीरपणे पावलं उचलण्याची धोरण अवलंबलं आहे. यासाठी १९६४ च्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मागील ५५ वर्ष […]\nदीड तास रांगेत उभे राहून राज ठाकरेंनी केले मतदान\nअॅव्हेंजर्स एंडगेम’ ने कमवले 186.53 कोटी\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nसुशांतच्या फ्लॅटमध्ये भुताचा भास; सुशांतच्या कुकचा धक्कादायक खुलासा\nटीबी व एड्स रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी\nलॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या तरुणाने केला स्वताच उद्योग सुरू, आता देतोय इतरांना रोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/us-coronavirus-death-count-nck-90-2135504/", "date_download": "2020-09-28T22:58:05Z", "digest": "sha1:VU24OWX5QBSJHMJOUTDMJIROGX5URXQP", "length": 12931, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "us coronavirus death count nck 90 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nजगातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण, मृत्यू अमेरिकेमध्ये; आकडेवारी पाहून धक्का बसेल\nजगातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण, मृत्यू अमेरिकेमध्ये; आकडेवारी पाहून धक्का बसेल\nचीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या या महामारीनं जगाभरातील २२ लाखांपेक्षा जास्त लोकांना ग्रासलं आहे\nकरोना व्हायरस या महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या या महामारीनं जगाभरातील २२ लाखांपेक्षा जास्त लोकांना ग्रासलं आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात तब्बल दीड लाख लोकंना आपला जीव गमावावा लागला आहे. करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच असून करोनाबाधितांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ३६ हजार असून जगात सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशात अमेरिका सर्वात पुढे आहे. करोनाग्रस्त आणि करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे.\nBaltimore-based university च्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ३६७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७००२८२ जण करोनाबाधित आहेत. शुक्रवारी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतील न्यूयार्क शहरात झाले आहेत. आतापर्यत न्यूयार्कमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजारांच्या पुढे गेली आहे. एखाद्या देशांपेक्षा जास्त मृत्यू न्यूयार्कमध्ये झाले आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत तीन हजार ८५६ जणांचा मृत्यू झाला आहे.\nआणखी वाचा : अचानक चीनमधील मृतांचा आकडा ५० टक्क्यांनी वाढला\nकरोना व्��ायरसवर मात केल्याचा बोबाटा करणाऱ्या चीनमध्ये मागील २४ तासांत ५० टक्केंनी मृत्यू वाढले आहेत. मागील २४ तासांत चीनमध्ये १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चीनच्या करोना व्हायरसच्या रिपोर्टवर ताशेरे ओढले आहेत. चीन मृत्यूचा आकडा लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यू चीनमध्ये झाले असतील असा दावाही त्यांनी केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 लॉकडाउन : सरकार राष्ट्रीय महामार्गावर टोल सुरू करण्याच्या विचारात; ‘या’ तारखेपासून होणार टोल वसूली\n2 ‘जामीन हवा असेल तर PM Cares Fund साठी ३५ हजार द्या, आरोग्य सेतू डाउनलोड करा’; न्यायालयाचे आदेश\n3 मदतीच्या आशेवर असलेल्या पाकिस्तानला अमेरिका देणार ८४ लाख डॉलर\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/marathi-joke-avb-95-5-2052698/", "date_download": "2020-09-28T21:21:28Z", "digest": "sha1:OX6CFZZCBJXCSB7MKIGI2MFTVDHEA4N2", "length": 8204, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi joke avb 95 | Marathi Joke : नवऱ्याची अजब अट | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nMarathi Joke : नवऱ्याची अजब अट\nMarathi Joke : नवऱ्याची अजब अट\nवाचा भन्नाट मराठी विनोद\nबायको : अहो मी माहेरी जाणार आहे\nनवरा : अरे वा कधी\nबायको : पण माझी एक अट आहे\nनवरा : काय गं\nबायको : तुम्ही मला सोडायला आले तरच मी माहेरी जाणार आहे\nनवरा : बरं. माझी पण एक आहे\nनवरा : जेव्हा मी घ्यायला येईल तेव्हाच तू परत यायचे…\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n2 झोप आणि पुणेकर\n3 नवीन वर्षाचा संकल्प\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/konkan/mp-narayan-rane-says-we-will-give-befitting-reply-to-shivsena-chief-uddhav-thackeray-in-mumbai-bandra/", "date_download": "2020-09-28T21:10:42Z", "digest": "sha1:XFPRLV4TGKN2FSBOL5GF5JIPCNZ23S2S", "length": 22473, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "वांद्रयात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार: खासदार नारायण राणे | वांद्रयात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार: खासदार नारायण राणे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » Konkan » वांद्रयात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार: खासदार नारायण राणे\nवांद्रयात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार: खासदार नारायण राणे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 12 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nरत्नागिरी: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देखील उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. मागील दोन दिवसातील सिंधुदुर्गमधील राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला पुन्हा तोंड फोडलं असून खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.\nकाल कणकवलीतील सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विखारी टीकेला खासदार नारायण राणे थेट उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रयात जाऊन प्रतिउत्तर देणार आहेत. दरम्यान विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती झाली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.\nमात्र मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे कुटुंबातील कटुता मुख्य कारण आहे. ���िंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघात शिवसेनेनं उघडपणे सतीश सावंत यांना नीतेश राणे यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे. तर, सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर शिवसेनेसमोर उभे ठाकलेत.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nवांद्रे शासकीय वसाहतील रहिवाशी 'हक्काच्या घरासाठी' राजसाहेब ठाकरेंच्या भेटीला\nमुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.\nतुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द: राज ठाकरे\nमुंबई : मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केले. पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच […]\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.\nनारायण राणे आणि अमित शहा भेट; राज्यात की दिल्लीत स्थान \nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्�� नारायण राणे यांची दिल्लीतील ११ अकबर रोड येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी जवळपास तासभर बंद दरवाजा आड भेट झाल्याचे वृत्त आहे.\nनिलेश राणेंच्या उमेदवारीवरून नारायण राणेंवर भाजपचा दबाव\nखासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी करत पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. परंतु आता निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि युतीधर्म पाळावा म्हणून भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणेंवर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे. यामुळे खासदार नारायण राणे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष आहे.\nराणेंच्या अत्याधुनिक इस्पितळात गरिबांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार\nराज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया होणा-या रुग्णांना आता शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सदर योजनेतून पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबियांना २२ पेक्षा अधिक आजारांवर मोफत औषधोपचार, फेरतपासणी, आंतररुग्ण उपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4410/", "date_download": "2020-09-28T22:18:55Z", "digest": "sha1:FM5C2CZXIZH6IADYV6Z5FQS74OAF3367", "length": 7959, "nlines": 162, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-पु��े झाले आता अरे साई नाथा", "raw_content": "\nपुरे झाले आता अरे साई नाथा\nपुरे झाले आता अरे साई नाथा\nपुरे झाले आता अरे साई नाथा,\nतुझ्यावीण त्राता मला कोणी नाही.\nमला कोणी नाही वेगळी देवता,\nतूच विधाता तुझ्या चरणी माथा.\nचालत आलो तुझिया दर्शना,\nस्वीकारुनी घे हा देहाचा चोथा.\nजाती धर्माची अडसरे सारी,\nमला फक्त प्यारी तुझी द्वारकामाई.\nतूच माझी आई तूच माझा ताता,\nतुझ्या इतकी ममता कुणा पास नाही.\nतुझ्या भोवताली बडव्यांचा फास,\nतू नसशी शिर्डीला मला होई भास.\nतुझा संग नाही उरला सभोव,\nअश्या जगण्याचा मला नाही मोह.\nगुप्तरूपे तू वावरशी भक्तात,\nयेत संकटे तू सावरशी भक्ता.\nतुझी श्रद्धा सबुरी कुणा नाही प्यारी,\nएका मालकाची जाण रिती झाली सारी.\nफकीर रुपात तू योगीवंत राजाधिराज,\nखोट्या मायेचा तुला चढविती साज.\nखरा भक्त झाला चरणाहून दूर,\nअभाविकांचा आहे तुझ्याचारणी पूर.\nतुझे नाव गातो श्वास येता जाता.\nतुझ्या पायरीशी माझी सोयरी,\nझाली तयारी माझ्या मनाची.\nतुझ्या वरली शाल जणू कि आभाळ,\nत्याच्या इतकी माया नाही कुणाची.\nरिकामी दिवे पाण्याने पेटवितो,\nअसा गुण फक्त तुझिया हाता.\nतुझ्या शिरडीला मी येणार नाही,\nतुझ्या वाचून मन कुणा देणार नाही .\nतूच ये धाउनी माझी अवस्था पाहुनी,\nविठ्ठलाच्या परी पुंडलिका घरी,\nनाही तर कर दुरी तुझ्या रक्षकांना,\nरक्षक नव्हे त्या राक्षसांना.\nतुझ्या दर्शनाची मागतो भिक,\nचरणे न्याहाळता जिवन सार्थक.\nइतके गाऱ्हाणे एक तू भक्तांचे,\nतुझ्यावीण शिर्डीला कुणी ऐकत नाही.\nपुरे झाले आता अरे साई नाथा\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: पुरे झाले आता अरे साई नाथा\nतुझ्या भोवताली बडव्यांचा फास,\nतू नसशी शिर्डीला मला होई भास.\nगुप्तरूपे तू वावरशी भक्तात,\nयेत संकटे तू सावरशी भक्ता.\nफकीर रुपात तू योगीवंत राजाधिराज,\nखोट्या मायेचा तुला चढविती साज.\nखरा भक्त झाला चरणाहून दूर,\nअभाविकांचा आहे तुझ्याचरणी पूर.\nतुझ्या शिरडीला मी येणार नाही,\nतुझ्या वाचून मन कुणा देणार नाही .\nतूच ये धाउनी माझी अवस्था पाहुनी,\nविठ्ठलाच्या परी पुंडलिका घरी,\nनाही तर कर दुरी तुझ्या रक्षकांना,\nरक्षक नव्हे त्या राक्षसांना.\nपुरे झाले आता अरे साई नाथा\nRe: पुरे झाले आता अरे साई नाथा\nRe: पुरे झाले आता अरे साई नाथा\nRe: पुरे झाले आता अरे साई नाथा\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nRe: पुरे झाले आता अरे साई नाथा\nपुरे झाले आता अरे साई नाथा\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4730/", "date_download": "2020-09-28T22:50:05Z", "digest": "sha1:7PCSU7ZVKT4MYEQBI2WQ34VQAF2KSDE7", "length": 6257, "nlines": 148, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-पुन्हा प्रेम करणार नाही...-1", "raw_content": "\nपुन्हा प्रेम करणार नाही...\nपुन्हा प्रेम करणार नाही...\nभेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे\nवरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे\nजात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला\nअसशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला\nनिरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील\nकाळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील\nत्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल\nनीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल\nवाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही\nप्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही\nआठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही\nभेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही\nजातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का\nभेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का\nजाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का\nप्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का\nबोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल\nगोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल\nकोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील\nतो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील\nनजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही\nतुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही\nनेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही\nपण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही......\nपुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nRe: पुन्हा प्रेम करणार नाही...\nपुन्हा प्रेम करणार नाही...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://apg29.nu/mr/fralst-fran-domen", "date_download": "2020-09-28T22:01:43Z", "digest": "sha1:45SYYE6NIO2GOHTLFQQUJHUOEKXWOMBG", "length": 20786, "nlines": 103, "source_domain": "apg29.nu", "title": "निर्णयापासून वाचवले | Apg29", "raw_content": "\nजोपर्यंत येथे पृथ्वीवर मंडळीचा काळ राहतो \u0017\nदेव न्यायालयीन निवाडे पाठवते हे काही लोक चुकीच्या पद्धतीने घोषित करतात त्यामागील एक कारण ते कायद्याची घोषणा करतात. आणि या कायद्यामुळेच जेव्हा मोठे संकट येईल तेव्हा ते चुकीचे निष्कर्ष काढतात.\nरोम 3: 16-18. कारण जगाने एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की ज्या कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले नाही, तर आपल्याद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले नाही. 18. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला दोषी ठरविले जात नाही, परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा दोषी ठरविला गेला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही.\nहा संपूर्ण संदर्भ आपल्याला शिकवते की देवाने येशूला वाचवण्यासाठी पाठविले - न्यायापासून आमचे रक्षण करा. सर्व लोक दोषी आहेत, पण येशू प्राप्त करताना न्यायाची सुटका आहेत. काही कारणास्तव आपण येशू प्राप्त करू इच्छित नसल्यास, आपण न्याय सोडले जातील.\nबायबलमधील संदर्भ असे म्हणत नाही की देव न्यायाने निवाडे पाठवितो, परंतु शब्द जे म्हणतो तो आहे की देवाने येशूला न्यायापासून वाचवण्यासाठी आणि तारणासाठी पाठविले आहे. देव आता महामारी (जसे की कोरोनाव्हायरस), मंडळी आणि कृपेच्या वेळी युद्धे आणि आपत्ती यांच्याद्वारे न्यायाने निर्णय पाठवत आहे हे घोषित करणे बायबलसंबंधी आणि भ्रामक आहे.\nआपण नुकतेच वाचलेले बायबल संदर्भ स्पष्टपणे सांगते की देवाने येशूला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर वाचवण्यासाठी पाठवले नाही.\nअर्थातच, जगाला न्याय देण्याची गरज नाही कारण ते आधीच नशिबात आहे आणि निर्दोष आणि या निर्णयापासून जतन होण्यासाठी आपल्याला येशू प्राप्त करणे आणि त्यांचे तारण होणे आवश्यक आहे.\nजेव्हा आमच्या ठिकाणी कॅलव्हॅरीच्या वधस्तंभावर त्याचा मृत्यू झाला तेव्हा येशूनेही निर्णय घेतला आणि स्वतःला शिक्षा केली. आता जेव्हा येशूने निर्णय घेतला आहे, तेव्हा आम्ही निर्दोष आहोत. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण निर्दोष सुटलो.\nजर आपण आता येशूच्या निर्णयाने निर्दोष ठरलो तर देव आपल्यावर पुन्हा निर्णय लागू करू शकत नाही. येशू आधीच तो वाहून आहे\nदेव न्यायालयीन निवाडे पाठवते हे काही लोक चुकीच्या पद्धतीने घोषित करतात त्यामागील एक कारण ते कायद्याची घोषणा करतात . आणि या कायद्यामुळेच जेव्हा मोठे संकट येईल तेव्हा ते चुकीचे निष्कर्ष काढतात.\nअशी घोषणा एकत्र ठेवण्यासाठी, मोठ्या संकटाच्या तोडणीनंतर एक आनंदी ठेवते, जे पूर्णपणे बायबलसंबंधी आहे. अशाप्रकारे ते असा निष्कर्षापर्यंत पोहोचतात की देव आजार, साथीचे रोग, युद्धे आणि आपत्ती यांच्याद्वारे न्यायाधीश पाठवितो. परंतु बायबल स्पष्टपणे शिकवते की अशा गोष्टी देवापासून येत नाहीत.\nआता कदाचित एखाद्यास बायबलमधील एखादे शब्द ओल्ड टेस्टामेंटमध्ये किंवा सर्व प्रकारे, नवीन करारात सापडतील ज्याद्वारे असे सूचित केले जाऊ शकते की देव अजूनही न्यायनिवाडे पाठवत आहे, म्हणून मंडळीच्या काळात अशी गोष्ट तुम्हाला कधीही सापडणार नाही.\nजोपर्यंत येथे पृथ्वीवर मंडळीचा काळ राहतो तोपर्यंत कृपा लागू होते. आता कोणीही येशूकडे येऊ आणि जतन केले जाऊ शकते\nआपण त्यांना आणि दु: ख जाहीर करू इच्छित असल्यास, आपण ते येथे Apg29.nu येथे इतरत्र केलेच पाहिजे. कारण या ब्लॉग साइटवर, येशू ख्रिस्ताची सुवार्ता आणि त्याचे तारण कसे होईल हे जाहीर केले नाही - देव न्यायालय आणि दु: ख पाठवते अशी खोटी शिकवण नाही.\nरोमकर 8: १--4 मधील बायबलच्या वेगवेगळ्या अनुवादांचे भाषांतर कसे झाले:\nरोमकर 8: १-. म्हणून जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांना दोषी ठरविले जाणार नाही . 2 कारण ख्रिस्त येशूच्या जीवनास लागू असलेल्या अध्यात्मिक नियमशास्त्रानुसार मला पाप आणि मृत्यूच्या नियमांपासून मुक्त केले आहे. 3 कायदा काय करू शकत नाही, कारण तो आपल्या शारीरिक स्वभावामुळे उभा राहिला, देवाने ते केले. जेव्हा त्याने आपल्या स्वत: च्या मुलाला पापी माणसासारखे होऊ दिले आणि त्याला पापार्पण म्हणून पाठविले, तेव्हा त्याने मनुष्याच्या पापाचा निषेध केला. Thus अशाप्रकारे नीतिमत्त्वाची कायद्याची आवश्यकता आपल्या शारीरिक स्वभावाने नव्हे तर आपल्या आत्म्याद्वारे जगणा live्यांद्वारे पूर्ण केली जाऊ शकते. (बायबल 2000)\nरोम 8: 1-4 म्हणून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा होईल . 2 कारण ख्रिस्त येशूद्वारे आत्म्याकडून प्राप्त होणारे नियमशास्त्र जे आपल्याला पाप आणि मरण याच्या नियमांपासून मुक्त करते. पापाच्या स्वभावामुळे जे नियमशास्त्र दुर्बल झाले ते पापी मनुष्याच्या पुत्राला त्याच्या पापाच्या रूपात पापाच्या रूपात पाठवून देव काय ��रु शकत नाही. मग त्याने आपल्या शरीरातील पापाचा निषेध केला. Therefore म्हणून नीतिमान नियम आपल्यामध्ये परिपूर्ण होऊ शकतात जे आपल्या मानवी स्वभावाप्रमाणे चालत नाहीत तर आत्म्याद्वारे चालतात. (NuBibeln)\nरोम 8: 1-4 म्हणून [येशू केलेल्या कृत्यांमुळे, प्रेषितांची कृत्ये 7:25 पहा], जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दोषी ठरविण्यात आले नाही . 2 कारण ख्रिस्त येशूमध्ये आत्म्याच्या नियमशास्त्राने मला नियमशास्त्रातून मुक्त केले आहे. 3 नियमशास्त्रासाठी जे अशक्य होते ते अशक्य होते. कारण हे नियमशास्त्राला कमकुवत बनविण्यात आले. त्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला [जगाकडे] पापार्पण म्हणून पापी मनुष्याच्या बाह्य शरीरात (देहाने, देहाने) पाठविले, आणि मानवी पडलेल्या निसर्गाच्या पापाचा निषेध केला (देहामध्ये पापाविरूद्धचा निकाल आणि न्याय). Thus अशा प्रकारे कायद्याची आवश्यकता आहे [एकवचन - कायद्याच्या संपूर्णतेवर जोर देताना, रोम 13: 9 पहा] आमच्यात जी पूर्णत: आपल्या पतित स्वभावाप्रमाणे (जगतात) चालत नाही पण आत्म्याप्रमाणे चालतात. (कोअर बायबल)\nरोम 8: 1-4. म्हणून जे आता ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दोषी ठरविण्यात आले नाही जे देहस्वभावाप्रमाणे चालत नाहीत तर आत्म्याप्रमाणे चालतात. २. कारण ख्रिस्त येशूमध्ये आत्म्याच्या नियमशास्त्राने मला पापाच्या आणि मरणाने मुक्त केले आहे. The. कारण नियमशास्त्रात जे अशक्य होते ते मानवी शरीराद्वारे अशक्त होते, म्हणून जेव्हा देवाने आपल्या पुत्राला पापाच्या देहा सारखेच पाठविले, तेव्हा त्याने पापासाठी पापे केली. आपल्यामध्ये जे देहाप्रमाणे नसतात तर आत्म्याप्रमाणे जगतात. (पाळली)\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण ��सण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/bhavishya", "date_download": "2020-09-28T21:32:10Z", "digest": "sha1:2G6XID275VWFKFEHPAB66HBXUOCXCZI6", "length": 17997, "nlines": 170, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Bhavishya Latest news in Marathi, Bhavishya संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | शनिवार | ७ मार्च २०२०\nमेष - मानसिक शांतता राहिल. वैवाहिक सुखात वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वाहनसुखात वाढ होईल. वृषभ - आत्मविश्वास कमी होईल. तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराला एखादा...\nआजचे राशिभविष्य | शनिवार | २९ फेब्रुवारी २०२०\nमेष - मानसिक शांतता राहिल. कौटुंबिक जीवन सुखम�� राहिल. धर्माबद्दल मनात श्रद्धा निर्माण होईल. नोकरीमध्ये बढतीची संधी. वृषभ - आत्मविश्वास कमी होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आत्मसंयम बाळगा....\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १५ फेब्रुवारी २०२०\nमेष - क्षणात आनंदी क्षणात दुःखी अशी मनस्थिती राहिल. खर्च अधिक झाल्यामुळे चिंतेत राहाल. आई-वडिलांकडून आर्थिक मदत होईल. वृषभ - मानसिक शांतता राहिल. कला आणि संगीत याची आवड वाढेल. बोलताना संयम बाळगा....\nआजचे राशिभविष्य | शनिवार | २५ जानेवारी २०२०\nमेष - धर्माबद्दल आवड वाढेल. संततीकडून सुखद बातमी हाती येईल. गोड खाण्यापिण्याची इच्छा होईल. आईला एखादा आजार होऊ शकतो. वृषभ - मानसिक शांतता लाभेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. बोलताना कठोर शब्दांचा...\nआजचे राशिभविष्य | शनिवार | ४ जानेवारी २०२०\nमेष - मनात अशांतता राहिल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आत्मसंयम बाळगा वृषभ - क्षणात दुःखी क्षणात आनंदी असे भाव मनात राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील. बोलताना संयम...\nआजचे राशिभविष्य | शनिवार | २१ डिसेंबर २०१९\nमेष - तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल. शैक्षणिक परीक्षांचे सुखद निकाल येतील. आत्मविश्वास वाढेल. वृषभ - धैर्यशीलपणा कमी होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. उपचारांवरील खर्च वाढेल....\nआजचे राशिभविष्य | शुक्रवार | २० डिसेंबर २०१९\nमेष - आई-वडिलांचा सहवास लाभेल. कपड्यांची आवड वाढेल. अनियोजित खर्च अधिक होईल. एखाद्या मित्राचे आगमन होईल. वृषभ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते....\nआजचे राशिभविष्य | शनिवार | ७ डिसेंबर २०१९\nमेष - कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग. प्रवास कष्टप्रद होऊ शकतो. व्यवसायात अडचणी येतील. वृषभ - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. खर्च...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टप��लू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/hruday-naavachi-cheez/", "date_download": "2020-09-28T22:13:47Z", "digest": "sha1:7YU7ANGC2FDWUV2KL5UYK7D566NBPDR3", "length": 8714, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हृदय नावाची चीज – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलहृदय नावाची चीज\nJuly 31, 2015 चंदाराणी कोंडाळकर कविता - गझल\nभूकंपाच्या एक एक धक्क्याने\nसारं जमीनदोस्त केलं |\nपहाता पहाता त्या भेगांनी\nहोत्याच नव्हतं केलं ||१||\nप्रत्येक वस्तू खाक होत होती\nत्याला अंगावर घेताना ||२||\nहे सारं लोभस दिसत होतं\nमीच माझा राहू शकलो नाही\nम्हणून वाटतं या जगात\nहृदय नावाची चिज तरी\nहवी स्वत;चीच असायला ||४||\nमग प्रत्येक जण सुखी असेल\nसारं जग सुखी असेल |\nअरे कुणीतरी जगा असे\nहे सारं अनुभवायला ||५||\nAbout चंदाराणी कोंडाळकर\t15 Articles\nचंदाराणी दिवाडकर - कोंडाळकर या रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या वरसगांव येथील एक कवीयत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या. वरसगाव येथे त्यांनी मायभवानी मंदीराची स्थापना केली आणि तेथेच माहेर नसलेल्या स्त्रियांसाठी हक्काचे माहेर उभे केले.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/relief-to-farmers-in-ya-district-debt-relief-of-rs-321-crore-so-far/", "date_download": "2020-09-28T21:38:13Z", "digest": "sha1:QWIFZKRXAFVU25Q2OMYJODUZY4HEUO4E", "length": 24008, "nlines": 98, "source_domain": "krushinama.com", "title": "'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, आतापर्यंत ३२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती", "raw_content": "\n‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, आतापर्यंत ३२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती\nधुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा. आपला धुळे जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरील आणि सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला जिल्हा होय. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी, पांझरा, कान, बुराई, बोरी, अरुणावती, अमरावती नद्यांमुळे जमीन सुपीक आहे. जिल्ह्यातील बहुतांश जमीन काळी कसदार आणि सुपीक अशी आहे. आपल्या या धुळे जिल्ह्यात यंदाही मोसमी पा��साने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे. यंदा मोसमी पाऊस वेळेवर सुरू झाला आहे. आपल्या धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६०८ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाची परिस्थिती समाधानकारक आहे. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र ४ लाख १६ हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे.\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nधुळे जिल्ह्यातील कापूस हे नगदी पीक सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. त्याची २ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेली आहे, तर मका या पिकाची ५४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात लागवड झालेली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रासायनिक खते पोहोचविण्याची योजना राबविण्यात आली होती.\nखरीप हंगाम २०१९ मध्ये ७८ हजार शेतकऱ्यांनी ७० हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतलेला होता. त्यापैकी ६६ हजार ७० शेतकऱ्यांना ९७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तसेच खरीप हंगाम २०२० मध्ये ५५ हजार शेतकऱ्यांनी ४० हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतला आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सन २०१९ मध्ये मृग बहारासाठी १ हजार ९६२ शेतकऱ्यांनी १ हजार ७५७ हेक्टर क्षेत्राचा फळ पीक विमा घेतला होता. त्यापैकी १ हजार ५९ शेतकऱ्यांना २ कोटी ९७ लाख रुपयांचा फळ पीक विमा मंजूर झाला. तसेच २०१९ मध्ये अंबिया बहारासाठी १ हजार २११ शेतकऱ्यांनी १ हजार ५४३ हेक्टर क्षेत्राचा फळ पीक विमा घेतला आहे. २०२० मधील मृग बहारासाठी १ हजार २८ शेतकऱ्यांनी ९५६ हेक्टर क्षेत्राचा फळ पीक विमा घेतला आहे. यामध्ये केळी, डाळिंब, लिंबू, मोसंबी या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. तरीही धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. पुढील वर्षी ही संख्या आणखी वाढेल, असा मला विश्वास आहे. आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ योजना व्यापक स्वरुपात राबविली आहे. या योजनेसाठी धुळे जिल्ह्यातून ४९ हजार ३७९ खातेदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ हजार ४७० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ३२१ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या प्रगतीसाठी पीक कर्ज वितरणाचे आदेश बँकांना देण्यात आले होते. त्याचा आढावा आपले जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी वेळोवेळी घेतला आहे. आपल्या धुळे जिल्ह्यातील ३५ हजार १९० शेतकऱ्यांना २७५ कोटी १५ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nगेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धुळे जिल्ह्यात कापसाचे भरघोस पीक आले. विशेष म्हणजे राज्य शासनाने हमी भावाने सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतरही राज्य शासनाने कापसाची खरेदी केली आहे. धुळे जिल्ह्यातील १४ हजार ३५२ शेतकऱ्यांकडील ४ लाख ५६ हजार ५५५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यासाठी कापूस पणन महासंघ, सीसीआय यांच्यामार्फत कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. याशिवाय २ लाख ७० हजार क्विंटल मका, ४४ हजार ४६४ क्विंटल ज्वारी, १४ हजार ८४६ क्विंटल तूर आणि १ लाख ४१ हजार क्विंटल हरभराची खरेदी पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे.\nगेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित २ लाख ७८ हजार १६७ शेतकऱ्यांना २४४ कोटी ८७ लाख ६ हजार ७५ रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ९४४ शेतकऱ्यांचा डाटा संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. त्यापैकी २ लाख ६९९ एवढ्या शेतकऱ्यांचा डाटा पीएफएमएसने स्वीकृत केला आहे. त्यापैकी १ लाख ८० हजार २२५ शेतकऱ्यांना पहिला हप्ता, १ लाख ७४ हजार २६२ शेतकऱ्यांना दुसरा हप्ता, १ लाख ५८ हजार ८९० शेतकऱ्यांना तिसरा हप्ता, १ लाख ३३ हजार २९५ शेतकऱ्यांना चौथा हप्ता, तर ५५ हजार ७९९० शेतकऱ्यांना पाचवा हप्ता अशाप्रकारे अनुदान करण्यात आले आहे. तसेच त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे.\nलॉकडाऊनच्या काळात अनेकांन�� शिवभोजनाचा आधार मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील ही योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. आपल्या धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २ लाख २० हजार गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. शिवभोजनाची थाळी सध्या पाच रुपयांना मिळत आहे. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य तसेच प्रती कार्ड एक किलो तूरडाळ किंवा चनाडाळ प्रती कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने खासकरून एपीएल (केशरी) कार्ड धारकांना सवलतीच्या दरात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून माहे एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत २५ हजार ४८३ टन गहू, ३९ हजार ७८ टन तांदूळ, ८२८ टन डाळीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्य शासनाने आत्मनिर्भर योजनेंतर्गत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, असे नागरिक, स्थलांतरित, बेघर मजुरांना प्रती व्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.\nचिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nसुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना १ लाख ७९ हजार २२३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असूनही शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे यातून दिसून येते.\nगेल्या मार्च २०२० पासून संपूर्ण मानवाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, नगरविकास शाखा, पोलीस अधीक्षकांसह महसूल विभागास ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात राज्य आपत्ती निवारण निधी, गौण खनिज निधी आणि जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांचीही चांगली साथ मिळत आहे. आता एकच लक्ष्य आहे ते म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तसेच कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात माध्यमांचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. त्यांनी वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम केले आहे. ते सुद्धा कोरोना योद्धेच आहेत.\nकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखतानाच दैनंदिन जनजीवन सुरळीत व्हावे म्हणून राज्य शासनाने ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून दैनंदिन जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. तसेच आगामी काळात संपूर्ण जनजीवन सुरळीत होईल, असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हावासियांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे. बाहेर जाताना मास्कचा वापर करावा म्हणजे करावाच. माझी धुळेकरांना एवढीच विनंती कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता\n१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%B9", "date_download": "2020-09-28T23:13:49Z", "digest": "sha1:AK2CY4XG6WKTEKXQOCAKUKEROFHBG4P3", "length": 5006, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तह - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7956", "date_download": "2020-09-28T21:43:03Z", "digest": "sha1:BQRMTWRHXH7V6BFCNFS6EH3ZXTQKHDXN", "length": 8511, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nमहिलेचा अंघोळ करताना काढला व्हिडीओ, दिली व्हायरल करण्याची धमकी\nनागपूर : ५ ऑगस्ट - महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नोकराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.\nनागपूरमधील अजनी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. चेतन खडतकर (रा. नंदनवन) असे नोकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजनी भागात पीडित ४० वर्षीय महिला राहते. तिचे पती सीए असून चेतन हा त्यांच्याकडे काम करतो. घरातच कार्यालय असल्याने चेतन याचा घरात सतत वावर असायचा. याच दरम्यान तो पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. नोकर असल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करायची. ६ जुलैला महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. याचदरम्यान चेतन याने महिलेचा मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याने महिलेच्या घरातीलच संगणक���वर धमकीचे पत्रही तयार केले. हे पत्र पीडित महिलेला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे महिला प्रचंड घाबरली. सुरुवातीला तिने चेतन याच्या काही मागण्या मान्य केल्या. तो महिलेशी अश्लिल चाळे करायला लागला. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला. त्यावर आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अखेर तिने याबाबत पतीला सांगितले. पतीने महिलेसह अजनी पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चेतन याचा शोध घेण्यात येत आहे.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/rahul-aware-takes-bronze-as-india-enjoy-best-ever-show-at-world-wrestling-championship-psd-91-1977059/", "date_download": "2020-09-28T22:07:55Z", "digest": "sha1:PNNXAVBUYOEWFJBUOMIUCHCXZBBJW56T", "length": 12066, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Aware takes bronze as India enjoy best ever show at World Wrestling Championship | World Wrestling Championship : महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून ��रडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nWorld Wrestling Championship : महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक\nWorld Wrestling Championship : महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक\nअमेरिकन प्रतिस्पर्ध्यावर केली मात\nजागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांनी आतापर्यंत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात अमेरिकेचा प्रतिस्पर्धी टेलर ली ग्राफवर ११-४ ने मात करत कांस्यपदकाची कमाई केली. यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं पदक ठरलं आहे. याआधी २०१३ साली भारतीय मल्लांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ पदकं पटककावली होती.\nकांस्यपदकाच्या सामन्यात राहुलने संपूर्णपणे आपलं वर्चस्व राखलं होतं. आतापर्यंत राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतलं कांस्यपदक ही राहुलची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.\nअवश्य वाचा – World Wrestling Championship : दुखापतीमुळे भारताचं सुवर्णपदक हुकलं, दिपक पुनियाला रौप्यपदकावर समाधान\nसामन्याच्या सुरुवातीला अमेरिकन प्रतिस्पर्ध्याने राहुलच्या दोन्ही पायांवर हल्ला करत आक्रमक सुरुवात करत २ गुण मिळवले. मात्र राहुलने आपलं लक्ष विचलीत न होऊ देता, दमदार पुनरागमन करत पुढच्या काही मिनीटांमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. यानंतरही ग्राफने राहुलच्या पायांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येकवेळी राहुल अमेरिकन प्रतिस्पर्ध्याच्या कचाट्यातून यशस्वीपणे सुटला. काही मिनीटांनंतर राहुलने आपला मराठी मातीतला खेळ दाखवत सामन्यात १०-२ अशी मोठी आघाडी घेतली. ग्राफने राहुलला झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुलने ११-४ च्या फरकाने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्�� कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Ind vs SA 3rd T20I : भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं, ९ गडी राखत आफ्रिका विजयी\n2 धोनीचं टीम इंडियातलं पुनरागमन लांबणीवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर जाणार\n3 Pro Kabaddi 7 : तामिळ थलायवाजची निराशाजनक कामगिरी सुरुच, प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/team/rekha-dilip-majgaonkar/", "date_download": "2020-09-28T23:26:44Z", "digest": "sha1:PVSDN6NPJY2T22PUUGWV6T62GQNFEH7P", "length": 2633, "nlines": 79, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nरेखा दिलीप माजगावकर - राजहंस प्रकाशन\nजन्मतारीख :- १४ नोव्हेंबर १९५३\nशिक्षण :- बी.ए. (अर्थशास्त्र, संस्कृत)\n२७ वर्षे देना बँकेत काम केले.\n१० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) मध्ये काम\n२००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’च्या संचालिका म्हणून कार्यरत.\nवाचनाचा छंद (विशेष आवड – चरित्र,आत्मचरित्र)\nवृद्धाश्रमात जाऊन पुस्तकांचे अभिवाचन करण्याची आवड\nकला – वॉटर कलर पेंटिंग\nसंगीत – हार्मोनियम वाजवणे\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-2144", "date_download": "2020-09-28T21:44:04Z", "digest": "sha1:WGBT7RJTIZ5OSPUHBMXFYSMSZ7IPMQQI", "length": 8984, "nlines": 110, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, आपल्या प्राचीन भारतीय अन्नामधील तीन ‘म’ आठवत आहेत ना माष, मसूर आणि मूग. आपल्या आजच्या अन्नात तूर आणि हरभऱ्याचे प्राबल्य होण्याआधी मूग आणि माष म्हणजे उडीद आपल्याकडे लोकप्रिय होते. भारतातच हिमालयाच्या पायथ्याशी एका रानवनस्पतीपासून मूग आणि उडीद हे दोनही उत्क्रांत झाले, असे अभ्यासक मानतात. त्यानंतर कधीतरी ही रानटी वनस्पती लागवडीखाली आणली गेली. सर्वमान्य युगाच्या तब्बल हजार वर्षे आधीही यजुर्वेदासारख्या ग्रंथात मुगाचे संदर्भ आहेत. पण त्याही आधी पाचशे वर्षे मूग वापरात असल्याचे पुरावे नर्मदातीरी मध्य प्रदेशात महेश्‍वरजवळ उत्खननात सापडले आहेत.\nमूग आपल्या भारतीय अन्नाचा महत्त्वाचा भाग होता ही निरीक्षणे अनेकांनी केली आहेत. ‘इब्न बतुता’सारख्या भारतात आलेल्या प्रवाशांनी आपल्या मुगाच्या खिचडीविषयी लिहून ठेवले आहे. नल राजाने लिहिलेल्या ‘पाकदर्पण’ या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे म्हटले आहे. हा ग्रंथ भारतात पूर्वी नेमक्‍या कोणत्या वनस्पती खाल्ल्या जात हे माहीत करून घेण्यासाठी मोलाचा आहे. कारण तो पंधराव्या शतकाच्या आधी लिहिला गेला असल्याने वास्को दा गामा येथे यायच्या आधीच्या खाद्य वनस्पती यात आहेत. नल राजाच्याही आधी चरक ऋषींनी मुगाचा संदर्भ दिला आहे. त्यांनी मुगाला तुवरिका असे नाव वापरले आहे. मात्र मराठीतले मूग किंवा हिंदीतले मुंग ही नावे संस्कृतमधील ‘मुद्ग’ वरून आली आहेत.\nआजही भारतभर मूग अगदी चवीने खाल्ला जातो. हिरव्या रंगाचे मूग जास्त लोकप्रिय आहेत. याच हिरव्या रंगावरून ब्रिटिशांनी त्याला ‘ग्रीन ग्राम’ असे नाव दिले. मात्र हिरव्याबरोबरच काळे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचेही मूग भारतात काही ठिकाणी मिळतात. उडिदाप्रमाणे मूग भारतातच न राहता तो आशियाभर अनेक देशांमध्ये गेला आणि तिथल्या अन्नाचा भाग झाला. इंडोनेशियात मुगाची खीर केली जाते तर फिलिपाईन्समध्ये मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. चीन, कोरिया मध्येही मूग खाल्ला जातो. आपल्याकडेही मूग - उसळ, आमटी, खिचडी यासारख्या तिखट पदार्थांबरोबरच शिऱ्यासारख्या गोड पदार्थांतही वापरतात. मूग गेली साडेतीन ते चार हजार वर्षे आपल्या अन्नात आहे. ‘मूग गिळून गप्प बसणे’ हा लोकप्रिय वाक्‍प्रचारही एका अर्थे आपल्या समाज जीवनातील मुगाचे महत्त्वच सांगणारा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवह���र\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/interview/some-people-have-raised-the-issue-of-nepotism-with-no-base-says-shabana-azmi/articleshow/77928947.cms", "date_download": "2020-09-28T21:17:11Z", "digest": "sha1:T3MM2F7JELPT4YDYUMLATKERK7IJXG25", "length": 20006, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाही लोकांची उगीचच घराणेशाही हा वादाचा मुद्दा केला आहे:शबाना आझमी\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रस्तुत केलेला 'मी रक्सम' या चित्रपटाची ओटीटीवर चर्चा होऊ लागली आहे. 'सध्या चित्रपटांतून, विविध कलाकृतींतून जास्तीत जास्त सकारात्मक कहाण्या दाखवल्या गेल्या पाहिजेत', असं त्यांनी या निमित्तानं 'मुंटा'शी गप्पा मारताना सांगितलं.\n० 'मी रक्सम'च्या निमित्तानं तुम्ही पहिल्यांदाच सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या म्हणून समोर आला आहात. काय सांगाल याविषयी\nहोय, माझ्या वडिलांना आदरांजली म्हणून आम्ही हा चित्रपट केला आहे. या चित्रपटात वडील आणि मुलीच्या गहिऱ्या प्रेमाचं नातं पाहायला मिळतं. एका छोट्याशा खेडेगावातली, भरतनाट्यम शिकू इच्छिणारी ही मुलगी आहे. कट्टरपंथीयांकडून त्याला होणारा विरोध, वडिलांचं तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं यात पाहायला मिळतं. या चित्रपटात दिसलेली अदिती ही मुलगी खरोखरच एका छोट्या गावची आहे. तिनं कधीही कॅमेऱ्यासमोर काम केललं नाही. दिग्दर्शक बाबा आझमीनं तिला संधी दिली. या चित्रपटासाठी ती भरतनाट्यम् शिकली. दिवसातले ८-९ तिनं नृत्याचा सराव केला आहे.\n० धर्माच्या नावाखाली आपसात लढू नका, असा संदेश आजवर अनेक चित्रपटांतून दिला गेलाय. पण, प्रत्यक्षात बऱ्याचदा चित्र उलट दिसतं. असं का व्हावं\nदोन धर्माच्या लोकांमध्ये तंटे जाणूनबुजून घडवले जातात, राजकारणातील फायदे उपटण्यासाठी. एरवी तुम्ही पाहाल तर दोन धर्मांचे लोक खूप ठिकाणी एकमेकांच्या शेजारी गुण्यागोविंदानं वर्षानुवर्षं राहताना दिसतात. लोकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवू शकत नसल्यानं, त्या-त्या विशिष्ट धर्मातले काही लोक धर्माच्या नावाखाल��� लोकांमध्ये झगडे लावून देण्याचं काम करतात. यातून ते त्यांची पोळी भाजून घेतात. लोक त्यात फसतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण एका सुंदर देशाचे नागरिक आहोत. या देशात विविध प्रकारच्या कला वर्षानुवर्षं पाहायला मिळताहेत. कलांच्या माध्यमातूनच या परिस्थितीत बदल घडवून आणता येईल. समाजाला आज त्याचीच गरज अधिक आहे. सिनेमांतून, विविध कलाकृतींतून सकारात्मक कहाण्या दाखवल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आम्हा कलाकारांची ही जबाबदारी आहे, सकारात्मक कथांतून सकारात्मक वातावरण निर्माण करणं.\n० आताच्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटीवर आणायचा असं आधीच ठरवलं होतं का\nहा असा चित्रपट आहे, ज्याचं प्रदर्शन थिएटरवर झालं असतं खूप छोट्या प्रमाणावर झालं असतं. कारण या चित्रपटात कुठल्याही प्रकारचा तामझाम नाही. त्यामुळे याचं प्रदर्शन ओटीटीवर करणं अधिक योग्य वाटलं. ठरावीक शहरांत, देशांत टप्प्याटप्प्यानं थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापेक्षा ओटीटीवरुन १९० देशांत चित्रपट पाहिला जाणं केव्हाही चांगलं.\n० इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझमवरुन सुरू असलेल्या वादाकडे तुम्ही ज्येष्ठ कलाकार कसे पाहता\nकाही लोकांची उगीचच हा वादाचा मुद्दा केला आहे. घरातली मुलं ज्या वातावरणात वाढतात, पुढे जाऊन ते तेच करू इच्छित असतील तर बिघडलं कुठे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यावसायिकाचा मुलगा पुढे व्यवसायात येतो. मग फक्त अभिनेते-अभिनेत्रींबद्दलच हा प्रश्न का डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यावसायिकाचा मुलगा पुढे व्यवसायात येतो. मग फक्त अभिनेते-अभिनेत्रींबद्दलच हा प्रश्न का आमच्या चित्रपटामधली मुलगी कुठे या सिनेइंडस्ट्रीतली आहे आमच्या चित्रपटामधली मुलगी कुठे या सिनेइंडस्ट्रीतली आहे पण, तिलाही संधी मिळालीच ना. स्टारकिड्सना संधी मिळाली तरी, यशस्वी होणं हे त्यांच्यामधील गुणवत्ता आणि नशीबावरही अवलंबून असतं. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांना संधी मिळाली, पण ते यशस्वी ठरले नाहीत. सिनेसृष्टीची कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही अनेक जण यशस्वी ठरले आहेत. ओम पुरी, राजकुमार राव, नवाजुद्दिन यांचं कोण होतं या इंडस्ट्रीत पण, तिलाही संधी मिळालीच ना. स्टारकिड्सना संधी मिळाली तरी, यशस्वी होणं हे त्यांच्यामधील गुणवत्ता आणि नशीबावरही अवलंबून असतं. अशी अन��क उदाहरणं आहेत ज्यांना संधी मिळाली, पण ते यशस्वी ठरले नाहीत. सिनेसृष्टीची कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही अनेक जण यशस्वी ठरले आहेत. ओम पुरी, राजकुमार राव, नवाजुद्दिन यांचं कोण होतं या इंडस्ट्रीत पण, त्यांच्यामध्ये गुणवत्ता होती. नशीबाची साथ मिळणंदेखील खूप महत्त्वाचं आहे.\nगरीबांना मदत करा ; अमिताभ यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n० इंडस्ट्रीतली आजची पिढी खूप वेगानं, नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं काम करत असते. तुमच्यासारखे ज्येष्ठ कलाकार या वेगाशी कसे जुळवून घेता\nकाळानुसार मीही स्वत:ला बदलत असते. सुमारे १५ वर्षांपूर्वी मी गुगलसाठी लॉस एंजेलिसला जाऊन एक फिल्म केली होती. त्यावेळी काही लोकांनी मला वेड्यात काढलं होतं. पण, भविष्य हेच आहे हे ओळखून मी काम करत होते. काळाबरोबर चालत काम करायलाच हवं. ते आपल्या हातात असतं. आज सगळे मोठे स्टार्स ओटीटीवर, डिजिटल माध्यमावर काम करताहेत. मीही वेब सीरिजमध्ये काम करतेय.\nमुंबईत न येण्याची राऊतांची धमकी; मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे काय\nमुलींच्या विवाहाचं वय २१ वर आणण्याच्या हालचालींबाबत शबाना म्हणाल्या, की 'मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. जितक्या लवकर मुलीचं लग्न करून देऊ, तितकं बरं अशी बहुतांश भारतीय समाजाची विचारसरणी असते. पण, हा विचार चुकीचा आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तरतूद करायची आणि मुलींच्या लग्न सोहळ्यासाठी तरतूद करायची असं काही लोक करतात. पण, आता परिस्थिती बदलली आहे. मुलं-मुली दोघांनाही बरोबरीनं शिक्षण दिलं गेलं पाहिजे.'\nस्टारकिड्सना संधी मिळाली तरी, यशस्वी होणं हे त्यांची गुणवत्ता आणि नशीबावरही अवलंबून असतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n'लई भारी'अदिती पोहनकर म्हणतेय आता 'सैराट' करायचाय...\nसुमीत पुसावळेला आहे केजीएफसारखी भूमिका करण्याची इच्छा...\nकरोनाचं संकट म्हणजे आपल्याच चुकांची पृथ्वीनं दिलेली शिक...\nटीव्हीचं काम चौकटीतलं, सीरिजमध्ये मोकळीक...\nसुमीत पुसावळेला आहे केजीएफसारखी भूमिका करण्याची इच्छा महत्तवाचा लेख\nया बातम्यां���द्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nगुन्हेगारीमुलाला आश्रय देणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी केली अटक\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसोलापूरवा. ना. उत्पात यांचे करोनाने निधन; पंढरपूरवर आणखी एक आघात\nआयपीएलBangalore vs Mumbai Live Cricket Score Updates: मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजी\nमुंबईमुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू यांचे निधन\nमुंबई'मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना हे सणसणीत उत्तर'\nदेशसुशांतसिंह प्रकरणः अद्याप कुठल्याही गोष्टीचा इन्कार केलेला नाही, CBI चे स्पष्टीकरण\nआयपीएलसात षटकार ठोकल्यानंतर तेवतियाचा कॉर्टेल स्टाइल सॅल्यूट, पाहा व्हिडिओ\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: 'प्रेसिडेन्शियल डिबेट' म्हणजे आहे तरी काय\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nरिलेशनशिपम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/haryana-jind-assembly-bypoll-bjp-evm-tampering-alleges-congress-jjn-1832844/", "date_download": "2020-09-28T20:59:07Z", "digest": "sha1:CBS7L3J2CHRQVTEMYMBB7OFNAQKKSC3J", "length": 11705, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Haryana Jind assembly bypoll bjp evm tampering alleges congress jjn | भाजपा आघाडीवर, काँग्रेस म्हणते, हा तर ईव्हीएम घोटाळा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसे��क पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nJind Bypoll: भाजपा आघाडीवर, काँग्रेस म्हणते, हा तर ईव्हीएम घोटाळा\nJind Bypoll: भाजपा आघाडीवर, काँग्रेस म्हणते, हा तर ईव्हीएम घोटाळा\nनिवडणुकीत काँग्रेसतर्फे रणदीपसिंह सुरजेवाला रिंगणात आहेत. तर भाजपातर्फे कृष्ण मिद्धा रिंगणात आहेत.\nहरयाणातील जिंद विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली असतानाच काँग्रेस आणि जननायक जनता पक्षांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात येत असून हा तर ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आहे.\nजिंद विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक पार पडली असून या निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे रणदीपसिंह सुरजेवाला रिंगणात आहेत. तर भाजपातर्फे कृष्ण मिद्धा रिंगणात आहेत. याशिवाय जननायक पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहे. आठव्या फेरी अखेर भाजपा उमेदवार ९, ३१० मतांनी आघाडीवर आहे. अजून मतमोजणीच्या पाच फेऱ्या बाकी आहेत. काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहे.\nमतमोजणीदरम्यान काँग्रेस आणि जननायक जनता पक्षाच्या पोलिंग एजंटने ईव्हीएमवर आक्षेप घेतला. ईव्हीएममधील आकडेवारी जुळत नसल्याचे या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याचे वृत्त आहे. तीन मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय असून भ्रष्ट आणि नाकर्त्या सरकारला सत्तेतून हटवणारच, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्���ी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 परीक्षा पाहू नका, हिंदूंचा संयम कधीही सुटू शकतो- केंद्रीय मंत्री\n2 बेलवर असणारे जेलमध्ये नक्की जाणार, नरेंद्र मोदींचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा\n3 जम्मू-काश्मीर: शहीद औरंगजेबचे वडील मोदींच्या उपस्थितीत भाजपात सामील होण्याची शक्यता\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/are-contact-lens-bad-for-your-eyes-1757710/", "date_download": "2020-09-28T21:12:22Z", "digest": "sha1:4B5ZFFDLCZMNCSNYTNIYB2A4IA65BUBL", "length": 11607, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Are Contact lens Bad for Your Eyes | फेरवापराची स्पर्शभिंगे धोकादायक | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nफेरवापराच्या स्पर्शभिंगांमध्ये हा धोका जास्त असतो\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nस्पर्शभिंग म्हणजे काँटॅक्ट लेन्स वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्याचा टाळता येणारा जंतूसंसर्ग आढळून आला असून त्यामुळे प्रसंगी अंधत्व येण्याची शक्यता असते, असे ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. फेरवापराच्या स्पर्शभिंगांमध्ये हा धोका जास्त असतो, कारण ती स्पर्शभिंगे ठेवण्याचे द्रावण अनेकदा जास्त प्रभावी नसते. त्यामुळे डोळ्यात जंतूसंसर्ग होऊन अंधत्व येते. यात पाण्यामुळे स्पर्शभिंगावर ज���तू येऊन ते डोळ्यात पसरतात. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑपथॅलमॉलॉजी या नियतकालिकाने हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. हा संसर्ग फार जास्त लोकांमध्ये आढळत नाही. लाखात अडीच या प्रमाणात हा संसर्ग आग्नेय इंग्लंडमध्ये आढळून आला. पण तो टाळता येण्यासारखा असतो. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक जॉन डार्ट यांनी सांगितले, की लोकांनी स्पर्शभिंगे वापरताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे.\nअ‍ॅकॅनथोमिबा केरॅटिटिस हा डोळ्याचा रोग यात होतो व त्यामुळे डोळ्याचा समोरचा भाग म्हणजे कॉर्निया दुखू लागतो व त्याची आग होते. अ‍ॅकॅनथोमिबा हा गाठी तयार करणारा सूक्ष्मजीव आहे त्याचा संसर्ग यात होत असतो. २०११ पासून डोळ्याच्या या संसर्गात तीन पट वाढ झाली आहे. याचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर झाल्यास २५ टक्के किंवा पूर्ण अंधत्व येऊ शकते. त्यात कॉर्निया प्रत्यारोपण हा एकच उपाय असतो पण ते अवघड असते. जे लोक फेरवापराचे स्पर्शभिंग वापरतात त्यांनी ती भिंगे धुऊन वापरावीत, पण त्याआधी हात कोरडे असावेत. पोहताना, चेहरा धुताना व स्नान करताना स्पर्शभिंगे वापरू नयेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांव�� गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सहानुभूतीपूर्ण वर्तनाने नैराश्यात घट\n2 घरीच चटकन बनवता येतात चॉकलेट मोदक\n3 जोर बैठका, सूर्यनमस्कार लहान मुलांच्या आरोग्यासाठी उपकारक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-villages-of-konkan-not-allowing-people-from-mumbai-pune-sgy-87-2114680/", "date_download": "2020-09-28T23:21:35Z", "digest": "sha1:CFZ3WNK67FSVVZ2QOKPVZWAML4QDSM5L", "length": 12871, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Villages of Konkan not allowing people from Mumbai Pune sgy 87 | ‘परवानगीशिवाय येऊ नये’, कोकणात गावकऱ्यांनी घेतला चाकरमान्यांचा धसका; गावाबाहेर प्रवेशबंदीचे बोर्ड | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘परवानगीशिवाय येऊ नये’, कोकणात गावकऱ्यांनी घेतला चाकरमान्यांचा धसका; गावाबाहेर प्रवेशबंदीचे बोर्ड\n‘परवानगीशिवाय येऊ नये’, कोकणात गावकऱ्यांनी घेतला चाकरमान्यांचा धसका; गावाबाहेर प्रवेशबंदीचे बोर्ड\nमुंबईत करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मुबंईतील चाकरमानी कोकणात निघाले आहेत\nमुंबईत करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मुबंईतील चाकरमानी कोकणात निघाले आहेत. मात्र गावकऱ्यांनी या मुंबईकरांचा धसका घेतला आहे. गावागावत सध्या प्रवेश बंदीचे बोर्ड लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोकणातील लाखो लोक मुंबईत कामानिमित्ताने स्थायिक आहेत. शिमगा आणि गणेशोत्सवाला हे लोक कोकणात दाखल होत असतात. तेव्हा त्यांच्या आगमनाची गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र आता हेच मुंबईकर गावकऱ्यांना नकोसे झाले आहेत.\nमुंबई करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीचे आदेश जारी झाले आहेत. लोकांना घरात राहण्याचे निर्देश देण्यात झाले आहेत. मात्र करोनाच्या धास्तीने मुंबईकर चाकरमानी कोकणच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारी रात्री कशेडी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं. या सर्वांची रात्री प्रशासकीय यंत्रणांव्दारे तपासणी करण्यात आली. त्यांची माहिती नोंदवून घेण्यात आली. यानंतर सर्व प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले.\nमात्र या चाकरमान्यांची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. गावागावात प्रवेश बंदीचे बोर्ड लागल्याचे चित्र सध्या कोकणात पहायला मिळते आहे. बाहेरील व्यक्तींना आत येऊ नये आणि गावातील लोकांनी बाहेर जाऊ नये अशा सूचना ठिकठिकाणी लावल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावाकडे निघालेल्या या चाकरमान्यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.\nगावकीच्या निर्णय प्रक्रियेत एरवी या मुंबईकर मंडळींचा महत्वाचा सहभाग असतो. त्यांच्या निर्देशानुसार गावकीचे अनेक निर्णय होत असतात. आता हेच मुंबईकर गावकऱ्यांना नकोसे झाले असल्याचे यानिमित्याने दिसून येत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Coronavirus मी घरी थांबणार, करोनाला हरवणार हा संकल्प करा- राजेश टोपे\n2 करोना संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा – अजित पवार\n3 मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन करणार, वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय\nपत्���ीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/unique-vat-pornima-2019-celebrated-by-mens-in-pune-sas-89-1913066/", "date_download": "2020-09-28T22:12:58Z", "digest": "sha1:PW3U5A2DGMP5JSA23VVKZDRCVJJQ76JD", "length": 12269, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘हिच पत्नी जन्मोजन्मी मिळो’, पुण्यात वटवृक्षाला महिलांनी नव्हे तर पुरुषांनी मारल्या फेऱ्या | unique vat pornima 2019 celebrated by mens in Pune sas 89 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळो’, पुण्यात वटवृक्षाला महिलांनी नव्हे तर पुरुषांनी मारल्या फेऱ्या\n‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळो’, पुण्यात वटवृक्षाला महिलांनी नव्हे तर पुरुषांनी मारल्या फेऱ्या\nपुण्यात पुरूषांनी वडाला फेऱ्या मारल्याचं उलटं चित्र पाहायला मिळालं\nवटपौर्णिमेच्या आजच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात महिला वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मात्र उलटं चित्र पाहायला मिळत आहे. मानवी हक्क संरक्षणच्या वतीने ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी’ म्हणून चक्क पुरुषांनी हातात दोरा घेऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि आपल्या पत्नीला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.\nपिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात आज अनोखी वटपौर्णिमा पाहायला मिळाली. गेल्या चार वर्षांपासून निरंतर हा अनोखा उपक्रम सुरू आहे. यासाठी श्रीकांत जोगदंड हे अविरतपणे काम सुरू आहे.आज स्त्री, सावित्री जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करते. मात्र, आधुनिक काळातील सत्यवान म्हणजचे आजचे पुरुष यांनी वाजत गाजत वटवृक्षाला दोऱ्याने सात फेऱ्या मारून हीच पत्नी मिळावी यासाठी प्रार्थना करून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. यावेळी अनेक पुरुषांनी या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. हात पुढे करून सर्व पुरुषांनी हीच पत्नी मिळू दे यासाठी शपथ घेतली. आजच्या आधुनिक युगात केवळ सरकारी क���गदावर स्त्री पुरुष समानता दिसते. अशा उपक्रमामुळे समजात नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं बोललं जात आहे. आज फादर दे असल्याने आपल्या वडिलांनी जो उपक्रम सुरू केलाय तो खरंच कौतुस्पद असल्याचे श्रीकांत जोगदंड यांची मुलगी ऋतुजा सांगते. त्यांनी जे पाऊल उचलले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही असं देखील ती म्हणाली. यामुळे सर्वत्र या पुरुषांचं कौतुक होताना दिसत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 विखे, शेलार, क्षीरसागर यांच्यासह १३ जणांनी घेतली शपथ\n2 मंत्रिमंडळाचा आज विस्तार\n3 निकष शिथिल केल्यामुळे सव्वा कोटी शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान’चा लाभ\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-registered-112-cases-to-break-section-144-police-took-swift-action-psd-91-2114665/", "date_download": "2020-09-28T23:11:48Z", "digest": "sha1:I4BTRLJVXB72LKL4VSUX4ZGSJNWRMT7C", "length": 11817, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Registered 112 cases to break Section 144 police took swift action | करोनाविरुद्ध लढा : नियमांचा भंग केल्याप्रकरणी मुंबईत ११२ गुन्हे दाखल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nकरोनाविरुद्ध लढा : नियमांचा भंग केल्याप्रकरणी मुंबईत ११२ गुन्हे दाखल\nकरोनाविरुद्ध लढा : नियमांचा भंग केल्याप्रकरणी मुंबईत ११२ गुन्हे दाखल\nछायाचित्र सौजन्य - प्रशांत नाडकर\nदेशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स सातत्याने काम करत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये याकरता महाराष्ट्रात राज्य सरकारने खबरदारीचे उपाय घेतले आहेत. ज्यामध्ये रेल्वेसेवा बंद करण्यात आली असून, लोकांना गर्दी टाळण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिवनावश्यक वस्तुंचा अपवाद वगळता सध्या महाराष्ट्रात सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत.\nमात्र काही भागांमध्ये लोकांमध्ये करोनाविषयी म्हणावं तितकं गांभीर्य दिसून येत नाहीये. मुंबई शहरात आतापर्यंत जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ११२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या दुकानांवर सर्वात जास्त कारवाई करण्यात आलेली आहे. पाहूयात आतापर्यंत कशी कारवाई झालेली आहे..\nकरोना संदर्भात – ३\nहॉटेल आस्थापना – १६\nपान टपरी – ६\nइतर दुकानं – ५३\nसार्वजनिक ठिकाणी गर्दी – १०\nअवैध वाहतुक – ६\nमुंबई, पुणे आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून बाहेर पडणाऱ्या लोकांची चौकशी करत आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना पोलिसांच्या लाठीचाही प्रसाद मिळतो आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकार हे उपाय करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जनतेने अधिकाधिकवेळ घरात राहून सरकारी यंत्रणांना मदत करणं गरजेचं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासू��� मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Coronavirus मी घरी थांबणार, करोनाला हरवणार हा संकल्प करा- राजेश टोपे\n2 महाराष्ट्रात करोनाचा चौथा बळी\n3 Coronavirus : कमीत कमी मनुष्यबळात आर्थिक बाजार चालवा – मुख्यमंत्री\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/naigaon-bridge-open-only-for-pedestrians-1761755/", "date_download": "2020-09-28T21:44:37Z", "digest": "sha1:4Q6GMCIEYQPHT6XZRSPUOH5MVAVROO7Z", "length": 12242, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Naigaon bridge open only for pedestrians | नायगाव पूल केवळ पादचाऱ्यांसाठी खुला! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nनायगाव पूल केवळ पादचाऱ्यांसाठी खुला\nनायगाव पूल केवळ पादचाऱ्यांसाठी खुला\nपादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंस उतार पोहोचमार्ग देऊन हलक्या वाहनांना पूल खुला होणार होता.\nगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नायगाव खाडीवरील पादचारी पूल शुक्रवारी अर्धवट अवस्थेत नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या पोहोचमार्गासाठी खारभूमी विभागाची परवानगी मिळालेली नसल्याने वाहनां���ाठी तूर्तास हा पूल बंदच राहणार आहे. पादचारी पुलाची उंची जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना जाण्यासाठी त्रास होण्याची शक्यता आहे.\nनायगाव-सोपारा खाडीवरील नवीन पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिकांना धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत होता. जुन्या पुलाची अवस्था जर्जर झाल्याने २०१४ पासून नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु अनेक अडचणी आल्यामुळे पुलाचे काम लांबणीवर पडत गेले. त्यासाठी शिवसेनेने नुकतेच आंदोलनही केले होते.\nपादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंस उतार पोहोचमार्ग देऊन हलक्या वाहनांना पूल खुला होणार होता. मात्र त्या पोहोचमार्गासाठी खार विभागाची परवानगी न मिळाल्याने ते काम होऊ शकले नाही, तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने अर्धवट अवस्थेतील हा पूल शुक्रवारी नागरिकांसाठी खुला केला. शुक्रवारी सकाळी पूल खुला होताच. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र नवीन पादचारी पुलाची उंची जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना जाण्यासाठी त्रास व्हायचा. त्यासाठी लवकरात लवकर दोन्ही बाजूंनी पोहचमार्ग झाला तरच नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असे नागरिकांनी सांगितले. परवानगी मिळाल्यानंतर पोहोचमार्ग तयार करण्याची पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले.\nनवीन पादचारी पूल उपयुक्त आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना त्याचा थोडा त्रास होईल, पण जर उतारमार्गाचे काम पूर्ण झाले तर येण्या-जाण्यासाठी चांगली सुविधा होईल.\n– नीलकंठ पाटील, स्थानिक रहिवासी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडले���ा काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ\n2 उद्योगांच्या जमिनींवर परवडणारी घरे\n3 ठाण्यात बंद कारखाने घरांसाठी लाभदायी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7958", "date_download": "2020-09-28T22:03:46Z", "digest": "sha1:O3ZRSY4GONMWSPFJFAOVBPGPYXBKAXPY", "length": 11088, "nlines": 78, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nलोकसेवा आयोग निकाल - नागपूरच्या ६ विद्यार्थ्यांनी मारली बाजी\nनागपूर : ५ ऑगस्ट - संघ लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा परीक्षेचा २०१९ सत्राचा अंतिम निकाल नुकताच घोषित करण्यात आला. त्यात नागपूरच्या शासकीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेतील सहा विद्याथ्र्यांनी निकालात बाजी मारली असून त्यात चंद्रपूरचा सुमीत रामटेके (७४८), निखिल दुबे (७३३), चंद्रपूरची प्रज्ञा खंदारे (७१९), पुण्याचा प्रसाद शिंदे (२८७), नाशिक येथील अशित कांबळे (६५१) व स्वरुप दीक्षित (८२७) या मानांकनानुसार अव्वल ठरले आहेत.\nनागपूर शहरातील जुने मॉरीस कॉलेज परिसरातील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातून मागीलवर्षी १२० विद्याथ्र्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ४२ विद्याथ्र्यांनी पूर्व परीक्षेत (प्रिलिम्स) यश मिळवून मुख्य परीक्षा दिली. त्यातील १७ विद्याथ्र्यांची मुलाखतीसाठी पात्र ठरले आणि आज घोषित निकालात अंतिमत: सहा विद्याथ्र्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती संचालक प्रमोद लाखे यांनी दिली.\nया विद्याथ्र्यांना मुलाखतीचे तंत्र अवगत व्हावे या हेतून दिल्ली येथील महाराष्ट्र भवनात मुलाखत सत्र आयोजित करण्यात येते. यावेळी त्यात १०३ विद्याथ्र्यांनी सहभाग नोंंदविला. त्यातील ४० विद्यार्थी अंतिम यादीत चमकले. या मुलाखत सत्रात सहभागी झालेली नेहा भोसले राज्यातून प्रथम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी राज्यातून ९० हून अधिक विद्यार्थी अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील असा अंदाज आहे.\nमहाराष्ट्रातील विविध नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रात नोंदणी केलेल्या एकूण ८२९ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यातील अभिषेक सराफ राज्यातून प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाला असून संघ लोकसेवा आयोगाने आज घोषित केलेल्या अंतिम यादीत ८२९ विद्याथ्र्यांची निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यातील ११ विद्याथ्र्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यावर्षी प्रथमत: आर्थिक दुर्बल घटकातून ७८ विद्याथ्र्यांची निवड झाल्याचेही म्हटले आहे.\nनिकाल घोषित झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, बहुतांश विद्यार्थी दिल्ली येथे असल्याचे लक्षात आले. त्यातील सुमीत रामटेके याला निकालासंदर्भात विचारले असता, विदर्भात जागृती होण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे मार्गदर्शनाच्या योग्य संधी उपलब्ध होण्याची गरज असल्याचे सुमीतने सांगितले. मागील चार वर्षापासून तो या परीक्षेचा अभ्यास करीत आहे. २०१५ साली त्याने वाराणसी आयआयटी येथून अभियांत्रिकी पदवी घेतली. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूरचा असून त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. २०१८ साली त्याला सीआरपीएफ मध्ये असि. कमांडंट म्हणून पोस्टींग मिळाले, पण त्याने तो स्वीकारले नाही. यावर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि उत्कृष्ठ मानांकनासह परीक्षा उत्तीर्ण केली.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात ���ंविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhanvapasi.com/mr/daily/", "date_download": "2020-09-28T22:03:54Z", "digest": "sha1:CSO7QBNV6CABYHDPWC4JYCT73XXSKIXU", "length": 10806, "nlines": 270, "source_domain": "www.dhanvapasi.com", "title": "Daily | Dhan Vapasi", "raw_content": "\nराजेश जैन यांचे हितगुज\nराजेश जैन यांचे हितगुज\nअर थव यवस थ\nर ज श ज न\nस प दक श फ रस\nसरक र अपव यय\nअर थव यवस थ\nर ज श ज न\nस प दक श फ रस\nसरक र अपव यय\nधन वापसी- देशाला कायम भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाय\nतुम्ही नाही तर कोणआता नाही तर कधी\nबाळ आणि बाळाच्या दोन आई \nतुमचे नेतृत्व ही भारताची गरज आहे\nजास्त वाचले गेलेले लेख\nउज्ज्वला गॅस जोडणी योजनेचा वाजला बोऱ्या\nदारिद्र्य रेषेखालील ५ कोटी लोकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी देण्यात आली खरी, मात्र पैशाअभावी रिकामा गॅस सिलिंडर त्यांच्या घरातील शोभेची वस्तू बनलीआहे\nमहाराष्ट्र राज्य सरकारचा विकेंद्रीकरणावरच घाला\nमहाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकार पालकमंत्र्यांना बहाल करत राज्य सरकारने लोकशाही ज्या विकेंद्रीकरणावर आधारित असते, त्यावरच टाच आणली आहे.\nप्रशासकीय अकार्यक्षमतेचा भूर्दंड जनतेला नको; सरकारी अधिकाऱ्यांकडून तो वसूल केला जावा\nजर सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार धरले नाही, तर न्यायसंस्थांना कमी लेखणे ते सुरूच ठेवतील.\nदेशाची अर्थव्यवस्था कुंठित होण्यामागची सात कारणे\nभारतीय अर्थव्यवस्थेची पडझड रोखण्यात सद्य सरकारला अपयश येत आहे. याला कारणीभूत आहे बाजारपेठेवर सरकारचे असलेले अतिरिक्त नियंत्रण.\nगरज आहे, अन्नपूर्णेच्या सबलीकरणाची\n१५ ऑक्टोबर- राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, महिला शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी धोरण स्तरावर विचार होत आहे का, ते लक्षात घ्यायला हवे.\nन संपणारी… कापूसकोंड्याची गोष्ट\nराजकारणाच्या वेदीवर भारतातील शेतकऱ्यांची आहुती दिली जात आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बीटी कॉटनची गाथा.\nकधीही न संपणारे प्रश्न \nकुठलाही राजकीय पक्ष सत्तेत आला तरी सर्वसामान्य जनतेची स्थिती काही सुधारत नाही. कुणीतरी सत्तेत आल्यानं आपल्या आर्थिक समस्या संपतील, ही त्याची आशा फोल ठरते.\nसरकारी बँकांची बुडती नौका \nगेल्या चार वर्षांत देशातील सरकारी बँकांनी जितक्या कर्जाची वसुली केली, त्यापेक्षा त्यांचे कर्ज बुडवण्याचे प्रमाण सात पटींनी अधिक आहे.\nसामान्य मतदारांचे मतदानाचे निकष..\nआपले मत नक्की कुठल्या निकषांवर द्यायचे, याबाबत सर्वसामान्य मतदाराच्या मनात निवडणुकीच्या वेळेस द्विधा मनस्थिती असते. त्याविषयी...\nएकीचे बळ, मिळते फळ \nसारेच राजकीय पक्ष म्हणजे उडदामाजि काळेगोरे अशी गत आहे. अशा वेळी नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकत्र येऊन एकगठ्ठा मतदान करणे हाच योग्य पर्याय ठरतो.\nभारताच्या सोनेरी क्रीडा कामगिरीचे स्वप्न साध्य करण्यासाठी…\nआशियाई स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकावा,यासाठी भारताचा बरीच मजल गाठायची आहे.\n३४ वीज कंपन्या दिवाळखोरीच्या दिशेने \nथकित कर्जापायी ३४ वीज कंपन्यांची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने होत आहे. या वीज कंपन्यांवर झालेल्या कठोर कारवाईमुळे इतर करबुडव्या उद्योगांनाही धडा मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/heroines-hot-bike-launched-in-the-market/", "date_download": "2020-09-28T22:30:36Z", "digest": "sha1:SRJNSZOFGDM6WRC4KSNFBBMG43MEO6OQ", "length": 11570, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "हिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल... - News Live Marathi", "raw_content": "\nहिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल…\nNewslive मराठी- हिरो मोटोकाॅर्प कंपनीने हीरो एचएफ डीलक्स आयबीएस ही जबरदस्त बाईक बाजारात उतरविली आहे. दिल्लीमध्ये एक्स शोरुम या बाईकची किंमत ४९,३०० रुपये आहे. १ एप्रिल २०१९ पासून सरकारच्या नव्या नियमानुसार आणि सुरक्षतता नुसार कंपनीने ही बाईक लॉन्च केली आहे.\nबाईकमध्ये किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्हीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, या बाईकमध्ये ८८.२४ किमी प्रति लीटर मायलेज देण्याची क्षमता आहे. ब्रेकिंग सिस्टम आधीपेक्षा अधिक चांगली करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वेळेत ही गाडी थांबेल.\nनवीन नियमानुसार १२५ सीसी पेक्षा कमी इंजिन वाली बाईक्समध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. शिवाय बाइक (एचएफ डिलक्स) मध्ये १३० एमएम मो��्या रिअर ड्रम दिले आहेत. बाइकचे इंजिन ८००० आरपीएम वर ८.२४ बीएचपीची पॉवर आणि ८००० आरपीएम ८.०५ एनएमची टॉर्क जेनरेट करते.\nपती मोबाईल पासवर्ड सांगत नाही; पत्नीने उचलले हे पाऊल…\nNewslive मराठी- इंडोनेशियामध्ये वैवाहिक दापंत्यांच्या जीवनात साध्या मोबाईल पासवर्डवरून जोरदार भांडण झाले. डेडी पुरनामा असे या तरुणाचे नाव आहे. डेडी हा घराच्या छतावर काम करत होता. त्यावेळी बायकोने त्याच्याकडे मोबाईलचा पासवर्ड काय आहे हे विचारले. परंतु डेडीने बायकोला पासवर्ड देण्यास नकार दिल्याने बायको संतापली. अंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ करिना कपूर खान निवडणुकीत उभी राहणार\nमहेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, खंडणीची मागणी\nप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक तसंच निर्माते महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज मोबाईलवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकीचे मेसेज आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महेश मांजरेकर यांना व्हॉटसॅपवरून हे धमकीचे मेसेज आल्याचं त्यांनी सांगितलं […]\nपरीक्षा न घेण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बहुमतानेच घेतला; राज्य सरकारची माहिती\nNewsliveमराठी – राज्यावर करोनाच्या संकटामुळे उद्भवलेला विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगानं ६ जुलै रोजी नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ‘यूजीसी’च्या नव्या मार्गदर्शक सूचनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून, या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली असून, राज्य […]\nमला परत घेऊन चल…\nशेतीची पद्धत बदलली पाहिजे- शरद पवार\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर���फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nराज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी\nमोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून\nममतांनी राज्यपालांना खडसावलं; म्हणाल्या आपल्या अधिकार क्षेत्रात रहा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/rumors-of-maratha-reservation-canceled-on-social-media/", "date_download": "2020-09-28T20:44:41Z", "digest": "sha1:VKVF7KG2PY7V2PRE7XOIXYUOM3Z3C4HS", "length": 10684, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "सोशल मीडियावर मराठा आरक्षण रद्द झाल्याची अफवा - News Live Marathi", "raw_content": "\nसोशल मीडियावर मराठा आरक्षण रद्द झाल्याची अफवा\nNewslive मराठी- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मराठा आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे सांगितले जात आहे.\nतसेच व्हिडिओत भाजप-शिवसेना सरकारवर टीकाही करण्यात आली आहे. पडताळणी केली असता हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.\nतसेच मराठा आरक्षण कायदा वैध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी समाजबांधवांना केले.\nबातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nमराठा समाजासाठी राजीनामा देण्याची वेळ आली तरी देणार -छत्रपती उदयनराजे\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती उदयनराजेंनीही यात उडी घेतली आहे. मी राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही […]\n��िंगोलीत पडला चक्क पाचशेच्या नोटांचा पाऊस, अनेक जण झाले मालामाल\nसध्या कोरोनामुळे सर्वजण अडचणीत आहेत. अनेक व्यावसाय उद्योग बंद आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांना हिंगोली जिल्ह्यात पाचशेच्या नोटांनी मालामाल केले आहे. जिंतूर-औंढा या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाचशेच्या नोटांचा पाऊसच पडला. पैशांचा मालक कोण आहे हे मात्र कळू कशाचे शकले नाही. औंढा नागनाथ येथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील नांदेड-औरंगाबाद […]\nमन की बात मध्ये परिक्षांऐवजी खेळण्यांवर चर्चा- राहुल गांधी\nआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधतना, खेळणी उद्योगावर भाष्य केले. भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, आता सर्वांसाठी लोक खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांनी […]\nअसे मिळणार लातूरला पाणी\nमोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nपक्षाने संधी दिल्यास मावळमधून लढण्यास तयार- पार्थ पव��र\nविठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार\nभाकरीचे पीठ विकून मुलाला पुस्तके घेऊन देणाऱ्या सावित्रीचा लेक झाला उपजिल्हाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1275", "date_download": "2020-09-28T21:26:23Z", "digest": "sha1:35DC4TFD6UO33KQQP3WAMFOUUDLZMXPR", "length": 15136, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nइमारतीच्या चाळीसाव्या मजल्यावरून संपूर्ण मॅनहटन शहर कसं दिसेल\nते टेरेसवर जातात. वेळ सूर्यास्ताची. तिचं लक्ष ते संपूर्ण शहर नजरेत सामावून घेण्याकडं लागलंय आणि त्याला तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं अस्तित्व जाणवतही नाहीये. ती आवडतीये त्याला. प्रेम नसेलही कदाचित पण आवडतीये हे नक्की. तो तिच्याकडंच बघतोय. ती वाऱ्यानं उडणारे केस सावरतीये. तिलाही जाणवलीये आता त्याची पाठलाग करणारी नजर. ती वळते. तिचा तोल जातो. सावरायला जाणाऱ्या ह्याच्या हाताचा आधार घेत ती खाली झुकते आणि ती सोबत असण्यानं वेडावलेला हा.. ही ट्राइझ टू किस हर... पण ती नाकारते त्याला आणि निघून जाते. अगदीच मिनिटभराचा प्रसंग आहे हा.. श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मधला.\nतिचा तो फ्रेंच मित्र, इंग्लिश ट्युशनमधला. फक्त मित्रच. त्याला तिच्या लग्नाबद्दल, मुलांबद्दल माहितीये सगळं. तरीही त्या बंधनांच्या पलीकडं जाऊन आवडली ती त्याला.. काय करणार.. चालायचंच. इथं त्या दोघांमध्ये फसवणूक नाहीये.. तुझ्यासाठी जगेन-मरेन अशी वचनांची कोणतीही डील नाहीये. प्रेम नाहीये.. आवड आहे.. आकर्षण आहे. तिच्या आयुष्यात आपण साइड कॅरॅक्‍टर आहोत याची जाणीव आहे त्याला; पण तरीही तो क्षणिक भूल पाडणारा सपोर्टिंग रोल जगण्याची हौसपण आहे. पहिल्यांदा हा मूव्ही पाहताना ती नाकारते त्याला त्या प्रसंगाचा फारसा विचार करावासा वाटला नाही मला. पण यावेळी त्याच प्रसंगापाशी अडकले मी. तिचं नाकारणं खरंच एवढं सरळ साधं असेल\nती बायको आहे.. आई आहे.. या दोन गोष्टींमुळं कदाचित.. किंवा समाजाच्या चौकटीत न बसण्याचं ‘पिअर प्रेशर’ असेल कदाचित.. कारणं सापडतीलही अनेक.. पण तिचा नकार हा नक्कीच एवढा सरळसरळ नाहीये. त्यामागं प्रचंड गुंता आहे. त्यानं तो नकार अलगद पचवलाय खरा; पण नकार देतानाची सैरभैर अवस्था तिची तिलातरी कळली असेल का, हा खरा प्रश्‍न आहे.\nनकार देणं आणि नकार पचवणं यातलं अवघड काय असेल ‘नाही म्हणून मी बरं केलंय की चुकीचं ‘नाही म्हणून मी बरं केलंय की चुकीचं’ हा प्रश्‍न डोक्‍यात घेऊन जगणं अवघड असेल की ‘का नाकारलं असेल’ हा प्रश्‍न डोक्‍यात घेऊन जगणं अवघड असेल की ‘का नाकारलं असेल’ या प्रश्‍नाचं उत्तर शोधणं जास्त अवघड असेल’ या प्रश्‍नाचं उत्तर शोधणं जास्त अवघड असेल मजाय ना. नकार देणाऱ्याकडं निवडीचं स्वातंत्र्य असतं, तो ऐकणाऱ्याकडं ते स्वीकारण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. पण हे एवढं सरळसाधं नसतं ना आणि तिथंच तर सगळा घोळ होतो. आपल्याला नकार दिलाय यात ‘नकार दिलाय’ यापेक्षाही तो ‘मला दिलाय’ हे जास्त महत्त्वाचं ठरतं; किंबहुना त्याचाच जास्त विचार केला जातो. मग नकारांच्या कारणांचा शोधही ‘मला का’ याच दिशेनं होतो. ‘माझ्यात काय कमी होतं मजाय ना. नकार देणाऱ्याकडं निवडीचं स्वातंत्र्य असतं, तो ऐकणाऱ्याकडं ते स्वीकारण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. पण हे एवढं सरळसाधं नसतं ना आणि तिथंच तर सगळा घोळ होतो. आपल्याला नकार दिलाय यात ‘नकार दिलाय’ यापेक्षाही तो ‘मला दिलाय’ हे जास्त महत्त्वाचं ठरतं; किंबहुना त्याचाच जास्त विचार केला जातो. मग नकारांच्या कारणांचा शोधही ‘मला का’ याच दिशेनं होतो. ‘माझ्यात काय कमी होतं’पासून सुरू होणारा हा प्रवास पुढं जातच नाही.\nयाउलट नकार देणाऱ्याची मानसिकता काय असेल जर नाकारण्यामागची कारणं स्पष्ट असतील तर फारसा फरक पडत नसेलही. पण हो की नाही हेच ठरवणं अवघड जात असेल तर जर नाकारण्यामागची कारणं स्पष्ट असतील तर फारसा फरक पडत नसेलही. पण हो की नाही हेच ठरवणं अवघड जात असेल तर निर्णयाचं स्वातंत्र्य आहेच की पण उत्तर दिल्यानंतरची जबाबदारीही आहे. पुन्हा दिलेलं उत्तर निभावून नेणंही आलंच. आत्ता नाकारलेली गोष्ट - व्यक्ती - भावना भविष्यात हवीशी वाटली तर निर्णयाचं स्वातंत्र्य आहेच की पण उत्तर दिल्यानंतरची जबाबदारीही आहे. पुन्हा दिलेलं उत्तर निभावून नेणंही आलंच. आत्ता नाकारलेली गोष्ट - व्यक्ती - भावना भविष्यात हवीशी वाटली तर नकार हा अनेक चौकटींमध्ये अडकलेला असतो. करायच्या अनेक गोष्टी या चौकटींमुळे राहून जातात. चौकटी तोडण्याचं किंवा त्यातून बाहेर पडून निर्णय घेण्यासाठी धाडस लागतं. एखादी गोष्ट आवडणं किंवा हवीशी वाटणं आणि आवडलेल्या त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन ती निभावणं यात फरक आहेच. आवडण्याची हौस अगदी कोणालाही असूच शकते, पण निभावण्यासाठी हिंमत लागते, चौकटी बदलण्याची ताकद लागते. नकार पचवताना हिंमत असावी लागते, मान्य; पण अनेकदा नकार देतानाही काळीज दगडाचं करावं लागतं त्याचं काय\nप्रत्येकाच्या आयुष्यात असं एकतरी नातं नक्कीच असतं, ज्याला ज्ञात असणाऱ्या एकाही व्याख्येत बसवता येत नाही. तुम्ही कोणालातरी भेटता आणि कोणत्यातरी एका पातळीवर एकत्र येता. ते मित्र म्हणून असेल, कुटुंब असेल, प्रेम असेल किंवा यापलीकडं जाऊन काहीतरी वेगळंही असेल जे सांगता येत नाहीये पण अनुभवता येतंय. असं मोकळीक असणारं किंवा अमिबासारखं कोणतंही ठराविक प्रारूप नसणारं नातं कितपत निभावता येईल असं अर्थहीन कितीकाळ निभावणार असं अर्थहीन कितीकाळ निभावणार मग सुरू होतो, या प्रारूपाला एका विशिष्ट चौकटीत बसविण्याचा प्रयत्न मग सुरू होतो, या प्रारूपाला एका विशिष्ट चौकटीत बसविण्याचा प्रयत्न नात्याला नाव देण्याचा एकतर्फी प्रयत्न. मग या एकतर्फी प्रयत्नांना मिळणारा नकार समजून घेता यायला हवा आणि मग ‘चालायचंच’ म्हणून स्वीकारताही यायला हवा.\nहा ‘चालायचंच’ ॲटिट्यूड नक्की देतो काय हा पळपुटेपणा आहे का हा पळपुटेपणा आहे का मला विचारलं तर नक्कीच नाही.\n‘चालायचंच’ या शब्दात जी सहजता आहे ना, ती जमिनीवर आणते तुम्हाला. ‘काही जगावेगळं घडलं नाहीये तुझ्या आयुष्यात’ हे अगदी रफली कळतं या शब्दातून. हेही समजतं, की किती वेळ अडकून पडणार आणि त्या एकाच गोष्टीभोवती फिरत बसणार ‘चालायचंच’मध्ये सकारात्मकता आहे, सहजता आहे, स्वतःला फारसा त्रास करून न घेता पुढं जायची ताकद देणारा कोणतातरी ‘एक्‍स फॅक्‍टर’ आहे. स्वतःमध्ये काय कमी होतं, समोरच्याला नकार देताना नक्की काय चुकलं या गुंत्याच्या पलीकडं जाऊन ‘मी सांभाळू शकते हे’चं सामर्थ्य आहे या शब्दात. बदलांना स्वीकारून प्रवास सुरू ठेवण्याचं बळ देतो हा ‘चालायचंच’ ॲटिट्यूड.\nएकूण काय, तर... नकार स्वीकारता तर यायला पाहिजेच; पण नकारातून सृजन घडविण्याची ताकदही स्वतःमध्ये निर्माण करता यायला पाहिजे.\nब्लॉग सूर्य श्रीदेवी लग्न\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kutuhal-dr-bal-fondake-marathi-article-4507", "date_download": "2020-09-28T22:23:44Z", "digest": "sha1:DMPE4SBOBYHDHM5OVY2N6SNBZK7HN4QJ", "length": 13333, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kutuhal Dr. Bal Fondake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nदुपारचे तीन वाजले तशी चौकसचौकडी आपापले लॅपटॉप उघडून बसली. लॉकडाउनमुळं सगळे घरातच अडकून पडले होते. नेहमीप्रमाणं कट्ट्यावर जमणं बंदच पडलं होतं. पण त्यांची उमेद हरवू नये म्हणून नानांनीच दररोज ही ऑनलाइन वेब मीटिंग घ्यायची योजना आखली होती. तिथं मात्र नेहमीप्रमाणं मोकळ्या गप्पा होत असल्यामुळं मंडळी उत्साहानं सामील होत. तीन वाजण्याची वाटच पाहत असत.\nनानांनी नेहमीप्रमाणं, ‘.. मग बच्चेलोग, आज काय स्पेशल’ असं विचारण्यापूर्वीच चिंगी वैतागून म्हणाली,\n‘नाना. हे असं अजून किती दिवस चालायचं घरात बसूनबसून कंटाळा आलाय..’\n’ तिला दुजोरा देत चंदूही म्हणाला, ‘सारखी चिडचिड होतेय.’\n आईबाबाही सारखे चिडत असतात माझ्यावर.. आणि एकमेकांवरही,’ आता मिंटीनंही आपलं गाऱ्हाणं ऐकवलं.\n‘खरंय हे. पण त्याला इलाज नाही. माणूस एकटा आणि तेही एकाच ठिकाणी नाही राहू शकत फार काळ. त्याला बाहेर फिरायला, भटकायला आवडतं..’ नाना म्हणाले.\n‘तुम्हीच सांगत होतात ना नाना, की एके काळी, फार पूर्वी, माणूस भटक्याच होता. कंदमुळं शोधण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी सतत भटकत होता..’ गोट्यानं विचारलं.\n‘... एकाच ठिकाणी वस्ती करून राहत नव्हता,’ बंडूनं त्याचं म्हणणं पूर्ण केलं.\n‘पण ते फार फार पूर्वी. काही हजार वर्षांपूर्वी, गोट्या. त्याचं आता काय\n‘अगं मिंटे, त्याची काही तरी आठवण राहिलीच असेल ना अजून,’ गोट्या उखडला.\n‘हो वानरापासून उत्क्रांती होताना शेपूट गेलं, पण माकडहाडाच्या रुपात त्याची खूण राहिलीच आहे की. हो की नाही नाना\n‘बरोबर आहे तुझं बंड्या. भटकी जीवनशैली सोडून आता बराच काळ लोटलाय हे खरं. तरीही कळप करून राहण्याची प्राण्यांची वृत्ती अजूनही माणसात राहिलीच आहे. तो समाजात राहतो. एकटा नाही राहात. म्हणून तर एकांतवासाची शिक्षा अतिशय कठीण ठरते. तुरुंगातल्या कैद्यानं फारच गडबड केली तर त्याला एकांतवासाचीच शिक्षा देतात,’ नाना म्हणाले.\n‘- तीच तर आम्हीही आता भोगतो आहोत, नाना. तिच्यापासून कधी सुटका होणार’ चिंगी जाम वैतागली होती.\n‘तू अधीर झालीयस चिंगे हे मी समजू शकतो. खरं तर आपण सगळेच आ��ुरतेनं हा लॉकडाउन संपायची वाट पाहतो आहोत. पण एक ध्यानात घ्या. उद्या लॉकडाऊन उठला म्हणून परत सगळं अगदी पूर्वीसारखं होईल असं नाही. आपल्या जीवनशैलीत गेल्या चार पाच महिन्यांत जे बदल झालेत ना त्यातले काही दीर्घ काळ टिकण्याचीच शक्यता आहे. काही तर कदाचित कायमस्वरूपी राहतील,’ नाना म्हणाले.\n‘म्हणजे आम्ही परत कट्ट्यावर एकत्र जमू शकणार नाही’ रडवेल्या सुरात चंदूनं विचारलं.\n‘तसं नाही. तुम्ही परत कट्ट्यावर तुमचं टोळकं जमवू शकाल. पण तेव्हाही तोंड आणि नाक मास्कनं झाकून राहावं लागेल. एकमेकांना मिठी नाही मारता येणार कदाचित. तसं थोडं फार अंतर राखावंच लागेल. इतरही काही काळजी घ्यावी लागेल,’ नाना म्हणाले.\n‘ठीक आहे, घेऊ आम्ही तेवढी काळजी. पण तेही उद्यापरवा तर नाही ना होणार\n‘नाही. त्यासाठी निदान लस तयार होईपर्यंत तरी वाट पाहावीच लागेल,’ नाना म्हणाले.\n‘बरी आठवण केलीत नाना,’ अधीर होत गोट्या म्हणाला. ‘- विचारायचंच होतं तुम्हाला. ही लस नेमकं काय करते कोरोना झाला तर बरा करते कोरोना झाला तर बरा करते आणि तिची एवढी गरजच आहे तर का मिळत नाही ती बाजारात अजून आणि तिची एवढी गरजच आहे तर का मिळत नाही ती बाजारात अजून\n‘अरे वेड्या लस काही अशी रेडीमेड नसते. म्हणजे ज्या जुन्या रोगांविरुद्ध तयार झालेल्या आहेत त्या मिळतात आजही बाजारात. कॉलरा, टायफॉईड, पोलिओ यांच्याविरुद्धच्या लसी आजही ताबडतोब मिळतात. मूल जन्माला आल्यावर तर पहिल्या वर्षभरात त्याला अनेक लसी दिल्या जातात त्या सहज मिळतात,’ नाना म्हणाले.\n‘मग कोरोनाचीच लस का नाही मिळत’ मुलांना प्रश्न पडला.\n‘त्याचं कारण हा रोग नवा आहे. यापूर्वी कधी तो कोणालाही झाला नव्हता. नव्यानं उपटलाय. म्हणून तर त्याला कारणीभूत असलेल्या रोगजंतूला ‘नॉव्हेल व्हायरस’ म्हणतात. त्याची नीट ओळख पटवून घेऊन लस तयार करायला वेळ लागतो. झालंच तर प्रयोगशाळेत ती तयार झाल्यानंतर तिच्या चाचण्या घ्याव्या लागतात. ती सुरक्षित आहे हे बघावं लागतं. नाहीतर भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती व्हायची. झालंच तर ती खरोखरीच आपल्याला हवा तसा परिणाम देते याचीही खातरजमा करून घ्यावी लागते. त्याला वेळ लागतोच. आता अर्धा डझनभर निरनिराळ्या लसींच्या चाचण्या होताहेत. आपण बनवलेल्याही दोन लसींच्या चाचण्या होताहेत. त्यांचीच वाट पाहूया,’ नाना म्हणाले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/school/", "date_download": "2020-09-28T23:26:35Z", "digest": "sha1:PFK5LBPCU4BHSNPOXAUMR7UAI7QIOKBE", "length": 6779, "nlines": 71, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "SCHOOL – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nबच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,\nएका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय… बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो, चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे.. बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही […]\nनापास तर शाळा झाल्यात….\nदहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय.. यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं… बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-obtain-a-visa-for-the-world-cup/", "date_download": "2020-09-28T21:09:31Z", "digest": "sha1:L7Q6RP7ONSZIDDVUNWPAFUA3AE3KOFI6", "length": 11765, "nlines": 30, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "वर्ल्ड कपसाठी व्हिसा कसा मिळवायचा | kingsxipunjab.com", "raw_content": "\nवर्ल्ड कपसाठी व्हिसा कसा मिळवायचा\nविश्वचषक प्रवास करण्यासाठी आपल्याकडे वैध पासपोर्ट, तिकिटे, ट्रॅव्हल प्रवासाचा मार्ग आणि काही बाबतींत व्हिसा असणे आवश्यक आहे. आपल्या राष्ट्रीयतेनुसार व्हिसाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात बदलते. तथापि, ब्राझीलच्या २०१ World च्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे, ज्यांच्याकडे वैध सामन्यांचे तिकीट आहे त्यांच्यासाठी व्हिसा फी माफ केली जाऊ शकते; हे कोणत्याही विशिष्ट विश्वचषक स्पर्धेसाठी देश आणि सध्याच्या व्यवस्थांवर अवलंबून आहे.\nव्हिसा आवश्यकता निश्चित करणे\nआपल्या पासपोर्टसाठी अर्ज करा. जोपर्यंत आपण प्रक्रिया वेगवान करत नाही आणि जोपर्यंत प्रवासी व्हिसाची आवश्यकता नाही अशा देशातून नाही तोपर्यंत आपल्याला हे किमान सहा महिने अगोदर करण्याची आवश्यकता आहे. वर्ल्ड कप दौर्‍यानंतर आपला पासपोर्ट सहा महिन्यांसाठी वैध असणे आवश्यक आहे.\nआपल्या सहलीसाठी आपल्याला पर्यटन व्हिसा हवा असल्यास निश्चित करा. युनायटेड किंगडम, आयर्लंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि रशिया सारख्या बर्‍याच युरोपियन देशांना तुम्हाला व्हिसा लागत नाही; तथापि, आपण किती दिवस राहू शकता यावर 30 ते 90 दिवसांची मर्यादा असू शकते. तथापि, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या नागरिकांना ब्राझीलच्या कोणत्याही सहलीसाठी प्रवास व्हिसा आवश्यक आहे. [१]\nसर्वसाधारणपणे, मध्य पूर्व आणि आफ्रिकन नागरिकांना प्रवासी व्हिसा देखील आवश्यक असतो. युरोपियन, मध्य अमेरिकन आणि दक्षिण अमेरिकन नागरिकांना सहसा व्हिसा लागत नाही.\nभविष्यातील विश्वचषकांसाठी निर्बंध बदलले जातील. आपली व्हिसाची आवश्यकता नेहमीच यजमान देशाच्या व्हिसा आवश्यकतानुसार निश्चित केली जाईल.\nआपले तिकिट खरेदी करा. जर आपल्याला व्हिसा हवा असेल तर वर्ल्ड कपसाठी आपल्याकडे वैध मॅच तिकीट असल्यास ट्रॅव्हल व्हिसा फी माफ केली जाऊ शकते. फिफा डॉट कॉमवर तिकिटे खरेदी करण्यासाठी व त्यानंतर तिकिटांची एक प्रत आणि पावती प्रिंट करा.\nजर आपण ब्राझीलला जाऊन कियोस्कमधून तिकिटे खरेदी करण्याची योजना आखत असाल तर, आपल्या प्रवासी व्हिसावर इतर कोणत्याही प्रवासी व्हिसाप्रमाणे प्रक्रिया केली जाईल आणि आपण 160 डॉलरच्या शुल्कासाठी जबाबदार असाल. [२] एक्स संशोधन स्त्रोत\nव्हिसा माहिती शोधत आहे\nशोध इंजिनमध्ये “ब्राझीलचे दूतावास-जनरल” आणि सर्वात जवळचे मोठे शहर किंवा देश टाइप करा. शहर किंवा देश विशिष्ट ब्राझिल दूतावास वेबसाइट शोधण्यासाठी शोध दाबा. हे “itamaraty.gov.br” प्रत्यय ने संपले पाहिजे.\nउदाहरणार्थ, बोस्टनसाठी ब्राझील वाणिज्य दूतावास साइट boston.itamaraty.gov.br आहे.\nअटलांटा, बोस्टन, शिक���गो, हार्टफोर्ड, वॉशिंग्टन डीसी, ह्यूस्टन, लॉस एंजेल्स, मियामी, न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को येथे वाणिज्य दूतांची व वाणिज्य दूतांची वेबसाइट्स आहेत.\nशीर्षस्थानी भाषा म्हणून इंग्रजी निवडा. पोर्तुगीज देखील उपलब्ध आहे.\nपृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेल्या “व्हिसा” टॅबवर क्लिक करा. आपण शोधत असलेल्या व्हिसाचा प्रकार म्हणून “पर्यटन” निवडा. आपण वर्ल्ड कपच्या संयोगाने काम करण्याची योजना आखत असाल तर आपण “व्यवसाय” निवडू शकता आणि वेगळ्या व्हिसा अर्ज प्रक्रियेत जाऊ शकता.\n“तात्पुरता विशेष व्हिसा” साठी मार्गदर्शक तत्त्वांचे वर्णन करणारे विभाग पहा. ”वर्ल्ड कप सामन्यांच्या तिकिटातून मिळू शकेल असा हा व्हिसाचा प्रकार आहे.\nसूचना वाचा. आपल्याला दूतावासात व्यक्तिगतपणे अर्ज सादर करणे आवश्यक आहे की नाही ते आपण मेलद्वारे अर्ज करावेत की नाही ते पहा.\n“व्हिसा अ‍ॅप्लिकेशन” या लिंकवर क्लिक करा. ”फॉर्मचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी ब्रिटीश ध्वज निवडा.\nआपल्या संगणकाच्या स्क्रीनवरील रिक्त फील्डमधील माहिती भरा. आपली वैयक्तिक, सहल आणि पासपोर्ट माहिती टाइप करा. अतिरिक्त विभाग भरण्यासाठी “पुढील” क्लिक करा.\nफॉर्म सबमिट करण्यासाठी “पाठवा” दाबा आणि आपला प्रक्रिया क्रमांक प्राप्त करा. आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फॉर्म प्रिंट करा. फॉर्मवर सही करा.\nपासपोर्ट चित्र जोडा. ते दोन इंच दोन इंच असावे आणि एक मानक पांढरा किनार असावा. आपल्याकडे आपला चेहरा पूर्ण देखावा असल्याची खात्री करा.\nफिफा डॉट कॉमवरुन तुमच्या विश्वचषक तिकिटांची आणि तिकिट पावतीची प्रत छापून घ्या. आपल्याकडे असल्यास आपल्या प्रवासाच्या प्रवासाच्या प्रवासाची एक प्रत मुद्रित करा, फ्लाइट्स आणि हॉटेल माहिती असल्यास. आपण 13 जुलै, वर्ल्ड कपच्या अंतिम दिवसापूर्वी ब्राझीलला पोहोचेल हे सिद्ध करणे आवश्यक आहे. []]\nआपल्या जवळच्या ब्राझिलियन दूतावासात जा. आपण येता तेव्हा एक नंबर घ्या. आठवड्याच्या दिवसात सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत आपण बर्‍याच ठिकाणी अपॉईंटमेंटशिवाय व्हिसासाठी अर्ज करू शकता.\nआपला अर्ज, पासपोर्ट फोटो, तिकिटांच्या प्रती, प्रवासाचा प्रवास आणि पासपोर्ट पुनरावलोकनासाठी सबमिट करा. आपण आपला पासपोर्ट त्या ठिकाणी सोडला पाहिजे. आपल्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी ते आपल्याला दुसरा फ��टो आयडी दर्शविण्यास सांगू शकतात.\nआत असलेल्या ब्राझिलियन पर्यटक व्हिसासह आपला पासपोर्ट घेण्यासाठी 9 ते 14 दिवसांच्या आत परत या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_76.html", "date_download": "2020-09-28T21:55:36Z", "digest": "sha1:DXXSW63H3KPZ55LR2Y5KIX5K3ODXOWYA", "length": 5786, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस", "raw_content": "\nवादग्रस्त विधान केल्याप्रकरणी वारिस पठाण यांना पुन्हा एकदा नोटीस\n\"15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना\" असं वादग्रस्त विधान करणारे MIM चे नेते वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांकडून दुसऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या 8 मार्चपर्यंत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.\nगुलबर्गा येथील एका सभेत एमआयएमचे वारिस पठाण यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. ‘100 कोटी हिंदू जनतेवर 15 कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर ते मिळवावं लागले’ असं विधान त्यांनी केलं होतं. या विधानावरुन त्यांना पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी 29 फेब्रुवारीला हजर राहण्यास संगितले होते. मात्र ते हजर न राहिल्याने पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.\nवादग्रस्त विधान केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाई केली. वारीस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मीडियाशी बोलता येणार नसल्याचं ओवेसींनी म्हटलं होतं.\nदरम्यान, हक-ए-हिंदुस्तान या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी वारीण पठाणला देशद्रोही म्हटलं होतं. देशभरात वारिस पठाण यांच्यावर टीका करण्यात आली होती. हक-ए-हिंदुस्तान मोर्चा या मुस्लीम संघटनेने त्यांच्याविरोधात घोषणा केली होती. वारिस पठाण याचा शिरच्छेद करा, हे करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा या मुस्लीम संघटनेने केली होती. यावेळी मुजफ्फरपूर येथील कंपनी बाग रोडवर मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण याचा पुतळाही जाळला होता.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामार��\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/author/amolkachareeprabhat-net/", "date_download": "2020-09-28T21:21:43Z", "digest": "sha1:PLZXZ42ALJB6MUAM5YBPESOIAYPG74C7", "length": 7199, "nlines": 111, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वृत्तसेवा, Author at Dainik Prabhat", "raw_content": "\n#HappyBirthdaySachin : भन्नाट…आणि अवलियाच तो\nप्रभात वृत्तसेवा\t 5 months ago\n- प्रसाद खेकाळे चड्डी कशी घालायची हे ज्या वयात कळतसुद्धा नव्हतं, तेव्हापासून आमची आणि ‘सच्चीन’ची…\nउर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nअभिनेत्री उर्वशी रौतेला इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स ओलांडणारी सर्वात कमी वयातील भारतीय…\nमहात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nनमस्कार, वळखलं का मला नसलंच वळखलं. मी सावित्री. सत्यवानाची नव्हे, ज्योतिबाची नसलंच वळखलं. मी सावित्री. सत्यवानाची नव्हे, ज्योतिबाची\n‘मुळशी पॅटर्न’च्या निर्मात्याने ऐकली तमाशा कलावंताची हाक\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रातील लोकांना बसत आहे. सध्या…\nजरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला…\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nलॉकडाऊन ने भरपूर वेळ भेट दिला अन अंगातले कित्येक किडे हळूहळू बाहेर यायला लागले... नुकतीच जी ए…\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\n\"फोन वाजतोय तो, उठतेस की नाही आता...\" सकाळी सकाळी बॉसचा फोन म्हटल्यावर थोड्याश्या नाखुषीनेच पण…\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nया कोरोनाच्या संकटाने आपल्या सगळ्यांचीच आयुष्य मंदावली आहेत. ऑफिस बंद, शाळा, कॉलेज बंद, काम बंद आणि…\nलॉकडाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी (बोला बिनधास्त)\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nलॉक डाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी असे मला वाटतं. अनेकांना घरी बसुन कंटाळा आला आहे…\nआयुष्य काय चिल्लर गोष्ट नसते \nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nएकदा माझा पाय चुकून लाल मुंग्यावर पडलेला. तेव्हा मुंग्यांनी माझा पाय अक्षरश: फोडून काढलेला.…\nलॉकडाऊनचा काळ माणसाला अंतर्मनात डोकवायची संधी…(बोला बिनधास्त)\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nराज्यशास्त्राचा जनक अरिस्टोटल म्हणतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय राहू शकत नाही,…\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80........%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/R7zKUf.html", "date_download": "2020-09-28T22:09:37Z", "digest": "sha1:GKMERALMRNZQJFM7YLRQRDDGWNUDBH3T", "length": 7775, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "कराड शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी........डॉ. राजेंद्र कंटक यांचे शिवसेनाप्रमुखांच्या भावमुद्रांचे चित्र प्रदर्शन - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकराड शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी........डॉ. राजेंद्र कंटक यांचे शिवसेनाप्रमुखांच्या भावमुद्रांचे चित्र प्रदर्शन\nकराड शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी........डॉ. राजेंद्र कंटक यांचे शिवसेनाप्रमुखांच्या भावमुद्रांचे चित्र प्रदर्शन\nकराड - कराड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती कराड शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने साजरी करण्यात आली. दत्त चौक येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.\nशिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. राजेंद्र कंटक यांनी यशवंतराव चव्हाण कला दालनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रांचे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. या चित्रप्रदर्शनातचे उद्घाटन श्रीमती अंजली कंटक यांच्या हस्ते फीत कापून कर��्यात आले. यावेळी जितेंद्र कंटक, प्राजक्ता कंटक, नम्रता कंटक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रा पाहून रसिक भारावून गेले. शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे अद्भुत प्रदर्शन असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.\nशिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कराड एसटी स्टँड समोर चष्मा शिबिर आयोजित केले होते. याचे उद्घाटन सलीम मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत डोळे तपासणी व अल्पदरात त्याच ठिकाणी चष्मा देण्यात आला. नाममात्र दरात उच्च प्रतिचा चष्मा वाटप करण्यात आल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंब व्यक्तिमत्वाला साजेल असा मोठा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच दत्त चौकात मोठा मंडप घालून त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना शिवसैनिकांनी अभिवादन केले.\nयावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख नितीन काशीद, कराड शहरप्रमुख शशिराज करपे, उपतालुकाप्रमुख दिलीप यादव, संजय चव्हाण, काकासाहेब जाधव, प्रमोद वेर्णेकर, माजी तालुकाप्रमुख विनायक भोसले, अण्णा रेंदाळकर, प्रसिद्धीप्रमुख अजित पुरोहित, कराड शहर उपशहरप्रमुख साजिद मुजावर, कुलदीप जाधव, शेखर बर्गे, अक्षय गवळी, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम साळी, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, मलकापूर उपशहर प्रमुख सूर्यकांत मानकर, प्रमोद तोडकर, ग्राहक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र माने, ग्राहक कक्षाचे तालुका संघटक बापुसो भिसे, वाहतूक जिल्हा संघटक ज्ञानदेव भोसले, वाहतूक सेना उपजिल्हा संघटक पोपट, कांबळे दशरथ धोत्रे, कांबळे कोडोली विभागप्रमुख महेश कोळी, प्रवीण लोहार, महेश पवार, अशोक पवार, निलेश पारखे, यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_15.html", "date_download": "2020-09-28T20:44:04Z", "digest": "sha1:D25CWDBTU36ZPAWDDACPOLW6ODL4KY7G", "length": 6385, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "मृत्यू अटळ आणि अंतिम सत्य आहे ! असे का म्हणतात?", "raw_content": "\nमृत्यू अटळ आणि अंतिम सत्य आहे \nbyMahaupdate.in सोमवार, जून १५, २०२०\nप्राचीन काळी एक संत गावाच्या बाहेर एका झोपडीत राहत होते. गाव��मध्ये आणि जवळपासच्या भागात ते संत खूप प्रसिद्ध होते. यामुळे गावाच्या बाहेर असूनही लोक त्यांच्याकडे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी येत होते. अनेकवेळा अनोळखी लोकही त्यांचेकडे जाऊन अडचणी सांगत होते. कधीकधी काही लोक त्यांना गावामध्ये परत जाण्याचा रस्ताही विचारात होते. संत त्यांना समोरच्या दिशेकडे इशारा करून रस्ता सांगत होते. काही लोक एखादा दुसरा रस्ता नाही का असेही विचारात होते, संत सांगायचे गावामध्ये जाण्याचा हाच रस्ता आहे.\n> लोक संताने सांगितलेल्या रस्त्यावरून गेल्यानंतर ते स्मशानात पोहोचत होते. त्यानंतर लोकांना संताचा खूप राग येत होता. काही लोक संताला शिव्याही देत होते. काही लोक काहीही न बोलता दुसरा रस्ता पकडत होते. एके दिवशी एका यात्रेकरूसोबत असेच झाले. त्याला संताचा खूप राग आला.\n> क्रोधीत यात्री संताला बोलण्यासाठी त्यांच्याकडे आला. संताला विचारले की, मला चुकीचा रस्ता का सांगितला त्याने संताला खूप वाईट शब्द वापरले आणि बोलता-बोलता यात्री थकून गेला आणि गप्प बसला. त्यानंतर संताने बोलणे सुरु केले.\n> संत म्हणाले, कर बाबा स्मशान वस्ती नाही का तुम्ही लोक ज्याला वस्ती म्हणता तेथे रोज कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो, रोज एखादा बेघर होतो, लोकांचे येणे-जाणे सुरूच राहते. परंतु स्मशानाच्या वस्तीमध्ये एकदा जो येतो तो मग कुठेही जात नाही. हीसुद्धा एक वस्ती आहे. माझ्या दृष्टीने हीच वस्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचे अंतिम स्थान हेच असून सर्वांना येथेच यायचे आहे. यामुळे आपण चुकीच्या कामांपासून दूर राहावे. या कारणांमुळे मी तुला हा रस्ता सांगितला.\n> संतांच्या या गोष्टी ऐकून यात्री नतमस्तक झाला आणि आपल्या घरी निघून गेला.\nजीवनाचे अंतिम आणि अटळ सत्य मृत्यू असून जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. या कथेमधून संताने हाच संदेश दिला आहे की, सर्व लोकांनी अंतिम सत्य लक्षात ठेवून काम केले तरच वाईट गोष्टींपासून दूर राहिले जाऊ शकते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/632", "date_download": "2020-09-28T21:09:12Z", "digest": "sha1:46USNRYVT54PSJD3TWP2SAVRDBEW4GYQ", "length": 7004, "nlines": 171, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); कृष्ण जन्म गीत - डाॅ. रेखा देशमुख | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeकृष्ण जन्म गीत - डाॅ. रेखा देशमुख\n‘रोगदमन’ आणि होमियोपॅथिक उपचार\nकृष्ण जन्म गीत - डाॅ. रेखा देशमुख\nगीत गाऊनी सजवू पाळणा\nमाझी परदेशवारी भाग ८\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-air-india-flights-battle-thunderstorm-passengers-bruised-1819503.html", "date_download": "2020-09-28T22:01:40Z", "digest": "sha1:SURZJ66XRSUAVWYTR4YUZNGHFVFFQRDI", "length": 23237, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Air India flights battle thunderstorm passengers bruised, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धा���वरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\n���जचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nवीज चमकल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला धक्का, कर्मचारी जखमी\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nजमिनीपासून हजारो फूट दिल्लीवरुन विजयवाडाकडे जात असलेल्या विमानाला आकाशात वीज चमकल्यानंतर मोठा धक्का बसला. विमानातील क्रू सदस्य हे प्रवाशांना खाद्य पदार्थ देत होते, त्याचवेळी हा धक्का बसला. या धक्क्यामुळे विमान हादरले. क्रू सदस्य जखमीही झाले आणि विमानाचेही नुकसान झाले आहे.\nप्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पण क्रू सदस्य हे त्यावेळी खाद्य पदार्थ देण्यासाठी उभे असल्यामुळे ते खाली पडले आणि जखमी झाले. खाद्य पदार्थही खाली पडले.\nलिव-इनपेक्षा विवाहित महिला अधिक आनंदीः RSS\nविमानातील लॅविटरी कमोडचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. विमान क्रमांक ४६७ ला आकाशातील वादळाचा तडाखा बसला. विमान कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nएअर इंडियाच्या वरिष्ठ कॅप्टनविरुद्ध महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार\nकॅप्टनने डबा घासायला सांगितला, प्रवाशांसमोरच कर्मचाऱ्यांमध्ये भांडण��\nनवरात्रीच्या काळात प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सुविधा\nसर्व्हर बिघाडामुळे एअर इंडियाची विमाने उशिराने\nराष्ट्रपतींच्या विमानाला ३ तास उशीर झाल्यावर सविस्तर चौकशीचे आदेश\nवीज चमकल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला धक्का, कर्मचारी जखमी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/08/10/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:37:11Z", "digest": "sha1:UIPGK57DEJWVYKEXTA77XA6X7M75LFSP", "length": 5261, "nlines": 101, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "हे भारत देशा ..!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nहे भारत देशा ..\nदेश , भारत देश .. विविधतेने नटलेला आपला भारत देश ..\nतरही एक , आप ला भारत देश ..\nआपल्याच या देशाचं गुणगान तरी किती गावं\nमनातल्या शब्दांना तेव्हा कवितेत मांडावं..\nकिती वरणु सौंदर्य तुझे\nकिती बोलू भाव तुझे\nकिती शब्द ही निरागस\nकिती आठवू ते विरपुरूष\nज्यांनी अर्पिले सारे जीवन\nहिमालयात पांघरूण शाल पांढरी\nनटलास माझ्या भारत देशा\nअनेक भाषा बोलतात इथे\nअनेक धर्म सुखात आहेत\nया सर्वांस कवेत घेऊन\nहे भारत देशा ,\nतू विविधतेने नटलेला आहे..\nहे भारत देशा .. एक कविता .. ✍✍\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथ�� कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T23:09:11Z", "digest": "sha1:SMNSSQQG3MRHS2VAZKAJEENHBCP55GJ6", "length": 8226, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुपुल जयकर - विकिपीडिया", "raw_content": "\nपुपुल जयकर (११ सप्टेंबर, इ.स. १९१५:इटावा, उत्तर प्रदेश, भारत - २९ मार्च, इ.स. १९९७:मुंबई, महाराष्ट्र) या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या\nपुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली.\nलंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले.\nइ.स. १९४१ साली कॉंग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेर‍अली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला.\nपुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या.\nइंदिरा गांधी : (चरित्र, मूळ इंग्रजी-१९९२, मराठी अनुवाद - अशोक जैन, १९९३पासून २०१३पर्यंत पंधरा आवृत्त्या)\nइ.स. १९१५ मधील जन्म\nइ.स. १९९७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-���ेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/muslim-bank-case-p-a-inamdar-gets-relief-from-the-high-court/", "date_download": "2020-09-28T21:28:49Z", "digest": "sha1:MGNVMJGGQV2JFUKMFF3DJR65VRTHSEPS", "length": 7885, "nlines": 105, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Muslim Bank case p a Inamdar gets relief from the High Court", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज\nMuslim Bank प्रकरणी पी ए इनामदार यांना High Court कडून दिलासा\nMuslim Bank chairman पी.ए.इनामदार यांना चेयरमन पदावरून हटविण्याचे सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी दिले आदेशHigh Court कडून दिलासा\nपी.ए.इनामदार हे महाराष्ट्र संस्था नियम 1961चा 57चे उलंघन केल्यामुळे मुस्लिम बँकेच्या संचालक पदावरून 19 एप्रिल रोजी दूर करण्यात आले होते .\nमागील बातमी :पी.ए.इनामदार यांना मुस्लिम बँकेच्या चेयरमन पदावरून दूर करण्याचे आदेश\nसहकार आयुक्त सतिश सोनी यांनी दिलेल्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.\nयाबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एक महिन्याच्या आत निकाल द्यावा असेही High Court ने नमूद केले आहे .\nसहकार आयुक्त सतिश सोनी यांच्या आदेशा विरुद्ध इनामदार यांनी सहकारमंत्रीकडे अपील दाखल केले होते.\nसहकारमंत्री हे निवडणूकी संबंधित कामात व्यस्त असल्याने ते अपील घेऊ शकत नसल्याचे सांगण्यात आल्याने इनामदारांनी हायकोर्टात धाव घेतली होती.\nहिंदी बातमी वाचण्यासाठी sanata news .com वर क्लिक करा\n← पी.ए.इनामदार यांना मुस्लिम बँकेच्या चेयरमन पदावरून दूर करण्याचे आदेश\nचरित्राच्या संशयावरून नववधूस त्रास देना-यान विरोधात गुन्हा दाखल →\nपुणे वाहतुक पोलिसां कडून रिक्षा चालकांची पिळवणूक\nप्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला झाला करोना\nरेडमी 4 (गोल्ड, 64 जीबी)\nOne thought on “Muslim Bank प्रकरणी पी ए इनामदार यांना High Court कडून दिलासा”\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/former-mla-vaibhavrao-pichad-said-i-have-no-intention-leaving-ncp-334617", "date_download": "2020-09-28T22:50:15Z", "digest": "sha1:GERMSIS3LWXJTXNMT4J364ZPOR73RONW", "length": 13431, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "मी आहे त्या घरी सुखी; माझ्याबाबत जाणीवपूर्वक केली जातेय चर्चा | eSakal", "raw_content": "\nमी आहे त्या घरी सुखी; माझ्याबाबत जाणीवपूर्वक केली जातेय चर्चा\nमी आहे त्या घरी सुखी आहे, माझ्याबाबत जाणीवपूर्वक उठविलेल्या त्या वावड्या आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली.\nअकोले (अहमदनगर) : ‘मी आहे त्या घरी सुखी आहे, माझ्याबाबत जाणीवपूर्वक उठविलेल्या त्या वावड्या आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली.\nभंडारदरा येथील जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यानी हे वक्तव्य केले. मध्यतंरी वेगवेगळ्या चॅनलवर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा घरवापसी सुरु होणार राष्ट्रवादीचे नेते वैभव पिचड यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरु असे पिचड यांचे छायाचित्र टाकून बातम्या चालविल्या जात होत्या. याबाबत पत्रकारांनी त्याचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, काही चॅनलवर माझा फोटो टाकून घरवापसी करणार, असे सांगून बातमी चालवली होती. मात्र माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही व माझा ही कुणाशी संपर्क झाला नाही. मी आहे त्या घरात सुखी आहे.\nयाबाबत संबंधित चॅनललाही मी माझी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असून पर्याटन व्यवसाय बंद असल्याने या परिसरातील तरुणांना रोजगार नाही. पाच महिने घरात बसून असल्याने खाण्याचे प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यासाठी शासनाने खावटी तातडीने द्यावी. या भागातील बेरोजगारांना पँकेज द्यावे. यापूर्वी सरपंच परिषदेने मागणी केली आह��.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन दूध उत्पादकांशी संवाद, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांचा उपक्रम\nसोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. दूध संघाला...\nकोरोनाचे आव्हान परतवून लावल्यासच गळीत हंगाम यशस्वी\nकोपरगाव : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी...\nवीजबिलप्रश्‍नावरून आमदार भास्कर जाधव यांचा सरकारला घरचा आहेर\nचिपळूण ( रत्नागिरी) - कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक लोकांचे रोजगार बुडाले असून ते कंगाल झाले आहेत. त्यातच वीजदरवाढीचा शॉक...\nशेजारच्या तालुक्यात विकासाचा गुणाकार, श्रीगोंद्यात वजाबाकी\nश्रीगोंदे : निवडणुकांमध्ये दिलेली आश्‍वासने हवेत विरली असून, तालुक्‍यात सरकारी प्रकल्प येण्याचे सोडाच; आहे तेच कमी होत असल्याचे वास्तव आहे....\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nसोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी\nसोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/six-statues-stolen-jain-temple-beed-news-335480", "date_download": "2020-09-28T21:39:41Z", "digest": "sha1:EQ4H4JFEIKBVHG626SZ6S6RDEJZYZQGJ", "length": 15497, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "जैन मंदिराचे कुलूप तोडू�� चोरट्यांनी चोरल्या सहा मूर्त्या, पोलिसांकडून शोध सुरु | eSakal", "raw_content": "\nजैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरल्या सहा मूर्त्या, पोलिसांकडून शोध सुरु\nबीड जिल्ह्यातील आष्टीत पेठगल्ली भागात असलेल्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातील सहा मूर्त्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.\nआष्टी : शहरातील पेठगल्ली भागात असलेल्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातील सहा मूर्त्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.\nवाचा : निजामकालीन मानाची परंपरा यंदा खंडीत, बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा\nयाबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील पेठगल्ली परिसरात जैन समाजाचे श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर असून महावीर स्वामी, २४ तीर्थंकर पार्श्वनाथ भगवंतासह इतर मूर्त्या आहेत. मंगळवारी (ता.१८) रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरातील सहा मूर्ती लांबविल्या. मंदिराचे पुजारी धर्मेंद्र उपाध्ये (पंडित) हे बुधवारी (ता. १९) सकाळी साडेसहा वाजता साफसफाईसाठी मंदिरात आले असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप दिसून आले नाही. मुख्य दरवाजा ढकलून आत आल्यावर समोरच्या मुख्य पितळी मूर्ती, मानस्तंभ, स्फटिकाची मूर्ती अशा एकूण सहा मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.\nहेही वाचा : लातूर पालिकेकडे अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा; व्यापारी, हमालांची तपासणी लांबली\nदरम्यान, सकल दिगंबर जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात मुख्य मूर्त्यांची चोरी झाल्याने आष्टी शहरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा लवकरात-लवकर तपास लावण्याची मागणी सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने बुधवारी पोलिस निरीक्षकांकडे निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनावर सुभाष बोंदार्डे, रवीकिरण गंगसेठी, सुनील पंढरे, सुरेश झरेकर, राजकुमार जानापुरे, संजीव वर्धमाने, नीलेश होनकसे, मनोज वर्धमाने, अजित पंढरे, सचिन बोंदार्डे, रमेश झरेकर, उमेश पंढरे, धर्मेंद्र उपाध्ये (पंडित) यांच्या सह्या आहेत.\nमंदि��ातून चोरी गेलेल्या मूर्त्यांचा तपशील असा\n१. श्री चोवीस तीर्थंकरांची पितळी मूर्ती- एक, २. मानस्तंभाची नंदेश्वराची पितळी मूर्ती- एक, ३.महावीर स्वामींची स्फटिकाची मूर्ती-एक, ४. पार्श्वनाथ भगवंतांची पितळी मूर्ती-एक, ५. पद्मावतीच्या पितळी मूर्ती-दोन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण\nपुणे - भुयारी मेट्रो मार्गातील रेजहिल्स ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानचा 1600 मीटरचा बोगद्याचे काम सोमवारी दुपारी पूर्ण झाले. भुयारी मेट्रो मार्गातील...\nपाथर्डीत कोरोनाने घेतला २१ जणांचा बळी\nपाथर्डी : तालुक्‍यात आतापर्यंत सहा हजार 819 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. अठराशे चौऱ्यांशी जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैंकी सोळाशे...\n'कोरोनाशी दोन हात' करण्यासाठी भारतीय जैन संघटना सज्ज\nपुणे - भारतीय जैन संघटनेतर्फे (बीजेएस) राज्यात 'कोरोनाशी दोन हात' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या कठीण काळात बीजेएसच्या वतीने...\nकेळी निर्यात वाढविण्याची जबाबदारी ‘अपेडा’वर; जळगाव, कोल्‍हापूर, सोलापूरची निवड\nरावेर ः आगामी काळात केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कृषी मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘अपेडा’ या संस्थेकडे जबाबदारी सोपवली असून, केळी...\nआईसह चिमुकलीचे मुक्काम पोस्ट पोलिस ठाणे, अखेर खाकीचे मन द्रवले\nपुसद (जि. यवतमाळ) : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस महिलेस घेऊन पंचनामा करण्यासाठी गावी गेले. काही वेळासाठी...\nबीड ठरेल पर्यटन पंढरी जिल्ह्यातील 'ही' ठिकाणे पर्यटकांना घालतात भुरळ\nबीड : जिल्हा हा अनेक संत, महात्मे आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. अनेक धार्मिक, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठेवा जिल्ह्यात आहे. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/214-corona-positive-patients-critical-condition-nine-killed-148-infected-thursday-154-sick", "date_download": "2020-09-28T22:38:52Z", "digest": "sha1:UFN5WEFWZHSJZJDLKNEV3J6NUQ7M6Z2D", "length": 18377, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "२१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त | eSakal", "raw_content": "\n२१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त\nजिल्ह्यातील विविध कोविड सेंटवर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आपल्यामुळे घरातील लहान थोरांना त्रास नको म्हणून साधारण लक्षणे दिसताच लोक कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येतो.\nनांदेड ः दिवसेंदिवस कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. बुधावारी (ता.२६) घेण्यात आलेल्या स्वँबचा गुरुवारी (ता.२७) ४८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३१३ निगेटिव्ह, १४८ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. तर दिवसभात १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी, दुसरीकडे उपचारा दरम्यान नऊ जणांचा मृत्यू अन २१४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील विविध कोविड सेंटवर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आपल्यामुळे घरातील लहान थोरांना त्रास नको म्हणून साधारण लक्षणे दिसताच लोक कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येतो.\nबुधवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्टच्या माध्यमातून १४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पाच हजार ६४० इतकी झाली आहे. गुरुवारी श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील चार, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील चार व खासगी एक अशा एकुण नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. आता पर्यंत २०६ रुग्ण कोरोना आजाराने दगावली आहेत.\nहेही वाचा- Video-नांदेडला आईसक्रीम कोल्ड स्टोरेज आगीत जळून खाक ​\n१५४ रुग्णांनी कोरोनावर मात\nदुसरीकडे विष्णुपुरी शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, पंजाब भवन, हदगाव, अर्धापूर, धर्माबाद, लोहा, देगलूर, बिलोली, मुखेड, नायगाव आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत ���सलेल्या १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता पर्यंत तीन हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.\nनऊ बाधितांचा मृत्यू ः\nनगीनाघाट नांदेड पुरुष (वय-६७), सिडको नांदेड पुरुष (वय-७५), धर्माबाद तालुक्यातील धानोरा पुरुष (वय-६५), देगलूर पुरुष (वय-७६), लोहा पुरुष (वय-७०), वसंतनगर नांदेड महिला (वय-४०), रविनगर नांदेड महिला (वय-६५), देललूर तालुक्यातील करडखेड पुरुष (वय-५८) व गुरुद्वारा परिसरातील एक पुरुष (वय- ५५) या नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nहेही वाचा- कृष्णूरच्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील जुगार, कुंटुर पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना केली अटक ​\nगुरुवारी या भागात आढळुन आले कोरोना रुग्ण\nबाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्र - ७१, नांदेड ग्रामीण - चार, अर्धापूर- एक, देगलूर - चार, किनवट - ११, नायगाव - एक, मुदखेड- चार, लोहा- दहा, कंधार- १२, उमरी- तीन, हदगाव - तीन, धर्माबाद- दहा, मुखेड- सात, परभणी- एक, अकोला- एक, लातूर- एक, हिंगोली - एक असे एकुण १४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.\nजिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती\nसर्वेक्षण- एक लाख ५१ हजार ४६७\nघेतलेले स्वॅब- ४२ हजार ५७०\nनिगेटिव्ह स्वॅब- ३४ हजार ७२१\nगुरुवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १४८\nएकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- पाच हजार ६४०\nएकूण मृत्यू संख्या- २०६\nएकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- तीन हजार ८९४\nरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- एक हजार ५०३\nगुरुवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३४१\nगुरुवारी रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- २१४\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन ��ामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मागील आठवडाभरापासून कोरोना किटची कमतरता भासू लागली आहे. कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे...\nलातूरच्या पिटलाईनसाठी १४ कोटी द्या, खासदार शृंगारेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी\nलातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वेसेवा अधिक विस्तारावी, रखडलेले प्रकल्प व कामे मार्गी लागावेत यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेतला...\nनांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालय रसशाळेत होणार तीनशे औषधींची निर्मिती\nनांदेड - मागील अनेक वर्षांपासून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील रसशाळा बंद होती. अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे बंद पडलेली रसशाळा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/about-75-patients-recover-corona-infection-346997", "date_download": "2020-09-28T21:39:00Z", "digest": "sha1:7OIBGQOKCR7BY2JLLYY2YZ4D2EKZ4ZOH", "length": 14948, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणेकरांनो, कोरोनाला घाबरू नका; दिलासा देणारी बातमी | eSakal", "raw_content": "\nपुणेकरांनो, कोरोनाला घाबरू नका; दिलासा देणारी बातमी\n-कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75 टक्‍क्‍यांवर\n-पुणे विभागातील स्थिती, दोन लाख 58 हजार 182 रुग्ण कोरोनामुक्‍त. तरीही काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.\nपुणे : पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन लाख 43 हजारांवर पोचली असून, त्यापैकी दोन लाख 58 हजार 182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 75 हजार 987 इतकी आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदरम्यान, कोरोना बाधित आठ हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.25 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.\nपुणे विभागात बुधवार (ता. 16) अखेर 15 लाख 13 हजार 870 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी तीन लाख 43 हजार 94 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.\nपुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये कालच्या तुलनेत सहा हजार 699 ने वाढ झाली आहे. पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा बाधित रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या प्रत्येकी 25 हजारांवर पोचली आहे. पुणे जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के असून, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.87 टक्के इतके आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.\nपुणे विभागातील जिल्हानिहाय स्थिती :\nकोरोना बाधित रुग्ण - 2 लाख 31 हजार 196\nबरे झालेले रुग्ण - 1 लाख 84 हजार 649\nऍक्‍टिव रुग्ण - 41 हजार 366\nमृत्यू - 5 हजार 181\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोरोना बाधित रुग्ण - 25 हजार 476\nबरे झालेले रुग्ण - 16 हजार 524\nऍक्‍टिव रुग्ण - 8 हजार 227\nकोरोना बाधित रुग्ण - 25 हजार 929\nबरे झालेले रुग्ण - 17 हजार 965\nऍक्‍टिव रुग्ण - 6 हजार 999\nकोरोना बाधित रुग्ण - 24 हजार 788\nबरे झालेले रुग्ण - 14 हजार 762\nऍक्‍टिव रुग्ण - 9 हजार 95\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोरोना बाधित रुग्ण - 35 हजार 705\nबरे झालेले रुग्ण - 24 हजार 282\nऍक्‍टिव रुग्ण - 10 हजार 300\nमृत्यू - 1 हजार 123\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँ��्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/article-shekhar-gupta-temple-secularism-331560", "date_download": "2020-09-28T21:33:10Z", "digest": "sha1:Q2SLLGE66L62XXY5GHUTS6GFJ34WGMZH", "length": 24162, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "धर्मनिरपेक्षतेचे देवालय | eSakal", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार\nघटनेच्या मूळ ढाच्यात धर्मनिरपेक्षता\nआता तुम्हाला १९९६ चा एक किस्सा सांगतो. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू होती. तेव्हा ‘धर्मनिरपेक्ष’ असलेले रामविलास पासवान यांनी चर्चेत सहभागी होत सुरेख भाषण केले. ते म्हणाले, की ‘बाबर भारतात केवळ ४० मुस्लिमांना घेऊन आला. या चाळीसचे कोट्यवधी बनले कारण तेव्हा तुम्ही उच्चवर्णीय आम्हाला मंदिरांमध्ये प्रवेश देत नव्हता, पण आमच्यासाठी मशिदी खुल्या होत्या.’\nभारतीय धर्मनिरपेक्षता घटनेच्या मूळ ढाच्यात अंतर्भूत आहे. या धर्मनिरपेक्षतेला सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या प्रकरणावरील निकालाने अधिकच बळकट केले आहे. भारतातील सर्व देवस्थानांच्या रक्षणासाठी असलेला १९९३ चा कायदा या निकालात उद्‌धृत केला आहे. हे जनत करून ठेवण्यासारखे आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता थडग्यात जाण्यासाठी पात्र नाही. तिला नवे देवालय हवे आहे पासवान यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे.\nराम मंदिरासाठी अयोध्येत भूमिपूजन झाल्याने भारतीय धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झालेला नाही. ही धर्मनिरपेक्षता घटनेच्या मूळ ढाच्यात अंतर्भूत असून, ही संकल्पना जतन करण्यायोग्य व तिच्यासाठी लढावे, अशीच आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअयोध्या येथे ५ ऑगस्टला भारतीय धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झाला काय असे असेल तर त्याच क्षणी हिंदू राष्ट्र हे नवे भारतीय प्रजासत्ताक उदयास आले असते. हे खरे मानले तर ज्या भारतीयांचा धर्मनिरपेक्ष राज्यघटनेवर विश्वास आहे ते असे म्हणतील की, ज्या देशात माझा जन्म झाला तो हा देश नव्हे. मी हा देश सोडून जात आहे. स्पष्टच सांगायचे तर धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू ही एक अफवाच आहे आणि तीही अतिशयोक्त. आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झाल्याची घोषणा आतापर्यंत एवढ्या वेळेस झाली आहे जेवढ्या वेळेस टीव्ही वाहिन्यांवर दाऊद इब्राहिम याच्या मृत्यूची बातमी आली असेल. या विचित्र तुलनेसाठी क्षमा असावी.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगेल्या ३५ वर्षांत अनेकदा भारतीय धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. १९८६ मध्ये शाहबानो प्रकरणात राजीव गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर उजव्यांनी धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झाल्याची घोषणा केली.\nयानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावर बंदी आणल्यानंतर (१९८८), बाबरी मशीद-राम जन्मभूमीच्या जागेवरील दरवाजाचे कुलूप उघडल्यानंतर झालेले शिलान्यासाचे कार्यक्रम तसेच अयोध्येतून प्रारंभ झालेल्या निवडणूक प्रचारात रामराज्याचे आश्वासन देण्यात आले तेव्हाही अशीच हाकाटी उठली. मशीद पाडल्यानंतर जातीय दंगे उसळले (१९९२) तेव्हाही धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर १९९६ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात १३ पक्षांचे सरकार सत्तेत आल्यानंतर, गुजरातमधील २००२ च्या हत्याकांडानंतर, त्यानंतर गुजरातमध्ये मोदी पुन्हा-पुन्हा निवडून आल्यानंतर असाच मृत्यू घोषित करण्यात आला. २०१४ आणि २०१९ मध्ये पुन्हा धर्मनिरपेक्षतेचा मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात पाच ऑगस्टला अयोध्या येथे कशाचा तरी नक्कीच मृत्यू झाला. मात्र, हा ��ृत्यू आपल्या राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचा नव्हे तर डिसेंबर १९९२ नंतर अस्तित्वात आलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या एका तुकड्याचा आहे.\nबाबरीच्या पतनानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त झाल्यावर मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आळीपाळीने सत्तेवर होता. या दोन्ही नेत्यांनी राजकारणाचा पाया भक्कम करताना ‘धर्मनिरपेक्ष’ मताची नवी व्याख्या केली.\nबिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी आधीच या नव्या धर्मनिरपेक्षतेची कास धरली होती. ज्यात धर्मनिरपेक्ष मत म्हणजे मुस्लिमाचे मत असे मानले जाऊ लागले होते. धर्मनिरपेक्षतेच्या या नव्या व्याख्येचा आधार घेत फक्त भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी प्रथम एच.डी. देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वातील दोन आघाड्यांचे सरकार सत्तेत आले जो की लोकभावनेचा अनादर होता.\nधर्मनिरपेक्षतेच्या १९९२ नंतरच्या सूत्राला नवे यासाठी म्हणायचे कारण यात डावे राजकारणी आणि विचारवंत सहभागी झाले. त्यांनी अयोध्येच्या मुद्द्याला राम खरेच होऊन गेला काय, हा दृष्टिकोन दिला, जो काँग्रेस पक्षाच्या सावध भूमिकेला छेद देणारा ठरला. अल्पसंख्याकांच्या हक्कांप्रती सजग असताना काँग्रेसने बहुसंख्याकांची टवाळी केली नव्हती. त्यामुळे एकीकडे भाजपचा भगवा अधिक गडद होत असताना काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाड्यांची धर्मनिरपेक्षता अधिक लाल होत गेली. यात त्यांच्याकडून घोडचूका झाल्या.\nजसे ‘पोटा’ कायदा रद्द करणे. मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याने पहिल्या ‘यूपीए’ सरकारसाठी आघाडी करण्याच्यादृष्टीने हा कायदा रद्द करण्याची पूर्वअट ठेवण्यात आली.\nसच्चर समितीचा अहवाल आल्यानंतर मुस्लिमांसाठी नोकऱ्यांमधील आरक्षणाची घोषणा करण्यात आली. तेव्हाच्या ‘यूपीए’ सरकारने बाटला हाउस चकमकीत हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्याला सर्वोच्च शौर्यसन्मान प्रदान केला. त्यावर आघाडीतील नेत्यांनीच प्रश्नचिन्ह लावले. मुस्लिमांना शांत करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या पुरस्काराकडे बघितले गेले. नंतर ‘या देशातील संपदेवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे,’ असे वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या आधी पक्षाचे जे नेते पंतप्रधान झाले त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कधी केले नव्हते. समाजवादी पक्ष, बसप आणि राष्ट्रीय जनता दल यांनी एक - दोन मोठ्या जातीसमूहांसोबत मुस्लिम मतांची मोट बांधून सत्ता उपभोगली. हे सारे दिसत असलेल्या विशेषतः हिंदू मतदाराला याचा एव्हाना उबग आला होता.\nनेमक्या याच धर्मनिरपेक्षतेचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाला. याचा लाभ मिळणाऱ्यांना असे होणार ते बरोबर दिसत होते. अन्यथा राहुल गांधी यांचा जानवेधारी दत्तात्रेय ब्राह्मण अवतार तुम्हाला दिसला नसता. आता नरेंद्र मोदी असे म्हणू शकतील की जनतेच्या आकांक्षेनुरुप त्यांनी भारतीय धर्मनिरपेक्षतेची नवी व्याख्या केली. त्यांच्या वक्तव्याला दोन मोठ्या विजयांचे पाठबळ निश्चितच आहे.\n(अनुवाद - किशोर जामकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआदर पुनावाला लशीबाबत काय म्हणाले वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेला संबोधित केले. भारताला संयुक्त राष्ट्रांवर प्रचंड विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत....\nरामलल्लानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात; मशिद हटवण्याची मागणी\nमथुरा- अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण सुरु झाले असताना आता मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचा मुद्दाही वेग घेण्याची शक्यता आहे. कृष्ण जन्मभूमी परिसरातील...\nभटकंती : भुरळ घालणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प\nहिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे...\nश्रीरामपुरात स्वयंस्फुर्तीने लकडाउन; ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चा शुभारंभ\nश्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या...\nराम मंदिराच्या उभारणीत अडथळा; राजस्थान सरकारनं 'पिंक स्टोन' खाणकाम थांबवलं\nआयोध्या: आयोध्येत राम मंदिराच्या भूमीपुजनानंतर मंदिराच्या कामाला वेग आला होता. पण आता राजस्थान सरकारने बंसी पहाडपूरमधील गुलाबी दगड (Pink Stone) खाण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल ��र्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/corona-awareness-lockdown-jorgewar.html", "date_download": "2020-09-28T20:48:33Z", "digest": "sha1:GNMG6JJWAKHZMZNF3H4BZNLGFTNQQBWH", "length": 10125, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे अखेर ''ती'' पोहचली घरी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे अखेर ''ती'' पोहचली घरी\nआमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे अखेर ''ती'' पोहचली घरी\nकोरपना तालुक्यातील वडगाव येथील विद्यार्थीनी \"पौर्णिमा मधुकर काकडे\" ही स्पर्धा परिक्षेच्या तयारी साठी भुसावळ येथे वास्तव्यास होती.लॉकडाऊन नंतर तिला घरी परतायचे होते.अनेक अडचणी व मानसिक त्रासाला ती सामोरे जात होती.याच दरम्यान तिचे कुटुंबीय प्रयत्नांची पराकाष्टा करीत होते.तब्बल 10 दिवस सातत्याने प्रयत्न केल्यानंतर संबंधित मुलीचा भाऊ \"रामचंद्र काकडे\" यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्या मित्राने ही बाब चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे जवळचे सहकारी चेतन खोके यांना फोन करून याबाबत आमदार जोरगेवार यांना माहिती द्यावी असे कळवले.आमदार जोरगेवार यांनी अडचण जाणून घेतली व जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधून मुलगी भुसावळ येथे एकटी असल्याने मानसिक त्रास होत असल्याचे कळवले.त्यानंतर भुसावळ हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येत असल्याने तेथील कार्यालयाशी चंद्रपूर प्रशासनाने संपर्क साधला आणि या मुलीला घरी परतण्याची परवानगी मिळाली.बऱ्याच दिवसांनी घरी परतल्यानंतर कुटुंबियांच्या डोळ्यात चक्क पाणी आले. प्रशासनाच्या सूचनेवरून ती पुढील 14 दिवस क्वारंटाईन राहणार असून तिची प्रकृती ठणठणीत आहे.काळजीचे काही कारण नाही. अशा संकटसमयी कोरपना तालुक्यातील मुलीला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मोलाची मदत केल्याबद्दल काकडे कुटुंबीयांनी आमदार जोरगेवार आणि त्यांचे सहकारी मित्र चेतन खोके यांचे मनापासून आभार मानले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट ���ोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/633", "date_download": "2020-09-28T21:10:29Z", "digest": "sha1:QCWDYM466IAIPDDSXLRSZXFQ2UUTAZAL", "length": 17015, "nlines": 150, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठ�� मार्गदर्शनपर लेख | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHome१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nचित्रपट परीक्षण - तानाजी द अनसंग वॉरियर\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर लेख\nदहावीच्या पहिल्या दिवसापासून शाळेतले शेवटचे वर्ष याची जाणीव ठळक होतं जाते. तेव्हा, वर्षानुवर्षे असलेले शाळेतल्या मित्रांचे नाते कुठेतरी तुटणार तर नाही नां, या शंकेने मन पोखरायला लागते. पुढे अशीच घट्ट मैत्री राहावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात, ते याच दहावीच्या वर्गात. महत्त्वाचे वर्ष म्हणून अभ्यासही अधिक असतो, तो करता करता येते परीक्षा, लागतो निकाल आणि शाळेतून पाउल मोठ्या दुनियेत पडते.\nदहावी-बारावी ही दोन वर्षे अधिक महत्त्वाची असतात, असे सगळे म्हणतात. माझ्यादृष्टीने मधले अकरावीचे वर्ष अधिक महत्त्वाचे वाटते. ते रेस्ट इअर असे म्हणतात, खरं तसं नसते. दहावी पास झाल्याझाल्या पुढे नक्की काय करायचे हे ठरलेले असो वा नसो विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश परीक्षा अभ्यास करायला सुरुवात करावी. ते करताकरता, आपला आवका जोखता येतो. स्वत:ची उडी आजमावता येते. पुढील निर्णय घेणे सोयीचे जाते. एकीकडे असा अभ्यास चालू ठेवावा. बारावी नंतरच्या सीईटी (CET–Commin Entrance Test) परीक्षेची तयारी होते आणि खरा निश्चित मार्ग ठरवला जातो. प्रचंड संख्येने विद्यार्थी परीक्षेला म्हणजे अधिक स्पर्धा असते. म्हणून अकरावी हे रेस्ट इअर न समजता, भविष्याची आखणीचा पाया तयार करायचे वर्ष समजावे.\nदहावीनंतर कुठल्या शाखेत जायचे, पुढे काय शिकायचे काय आवडते अशा अनेकविध प्रश्नांनी मुलांच्या मनात गोंधळ असतो, असाच पालकांच्या मनातही. त्यासाठी मुलांची कलचाच��ी आणि बुध्यांक चाचणी करून घेणे फायद्याचे ठरते. शास्त्रशुद्ध चाचणी करणाऱ्या अनेक संस्था मोठ्या शहरांमध्ये तरी आहेत. राज्य सरकारकडूनही अशा चाचण्या घेतल्या जातात. त्याचा फायदा होतो. पुढे पाऊल टाकताना सजगता येते.\nआता, दहावी बारावीत अनुत्तीर्ण विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, अभ्यास नाही जमला म्हणजे मी संपलेलो नाही ही भावना जागृत व्हावी यासाठी ‘नापास’ शब्द वापरणे बंद केले आहे. (सप्टेंबर, २०१८पासून) त्याऐवजी ‘विद्यार्थी कौशल्य विकासास पात्र’ शेरा दिला जातो. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. त्यांची कुशलता वाढवून स्वत:चे पायावर उभे राहण्याची क्षमता नक्कीच मिळते. कौशल्य असणाऱ्यांची आज देशाला गरज आहे, अशांना प्रतिष्ठा, समाजात मानाचे स्थान मिळते. स्वाभिमान जपला जातो.\nसर्वसाधारणपणे दहावी/बारावीनंतर ठरलेल्या दिशेने शिक्षण घेण्याकडे मुलांचा कल असतो. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बीसीए, बीबीए, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, पॅरामेडिकल, पशुवैद्य, औषध निर्मिती, कृषी, बायोमेडिकल, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सायबर, ग्राफिक्स, आर्किटेक्ट, सैनिकी, नाविक, शैक्षणिक, मनोरंजन, नाट्याभिनय, इत्यादी इत्यादी, अशी अनेकविध प्रकारची क्षेत्रे वयाच्या कुठल्याही पायरीवर शिकता येतात. तेव्हा, स्वत:ला ओळखून, परिस्थितीनुसार घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णयाप्रत यावे. काहीजण जाणीवपूर्वक हटके असे काहीतरी निवडतात, यशस्वी होतात. कुठेही गेलात तरी कष्ट, जिद्द, परिश्रम, अभ्यास, वेळ, वर्तणूक याचे महत्त्व जाणून वागणे अत्यंत आवश्यक आहे.\nआता, तुम्ही शाळेच्या बाहेर मोठी मुले म्हणून वावरणार आहात. तेव्हा, तुमची वर्तणूक व्यवस्थित अदबीची, योग्य प्रकारची, इतरांचा आदर करणारी, स्वत:हून सगळ्यात सहभाग घेणारी, घरातले, शेजारीपाजारी, समाज यांची कदर करणारी पाहिजे. इतरांशी बोलताना तुम्ही कसे बोलता, वागणे किती परिपक्व (matured) आहे, यावर इतरांची नजर असतेच असते. तुमच्याबद्दल इतरांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल असेच वागणे आता तुमच्याकडून अपेक्षित आहे. इतके दिवस लहान आहे, सुधारेल, कळेल त्याचे त्यालाच असे म्हणून तुम्ही वाट्टेल तसे वागला असलात तर आता मात्र तसे करणे चुकीचे होईल. माणूस म्हणून चांगली ओळख समाजात निर्माण करताना हे वय खूप मोलाची कामगिरी करणारे असते हे कायम लक्षात ठेवा. फक्त मी आणि माझे करणे सोडा, घरी-दारी सर्वत्र तरुणाईचे उत्साही वर्तन, मदतीचा हात देत चला. आजूबाजूच्या अनेकांशी मुद्दाम जाऊन संवाद साधा. त्यांच्याकडे तुम्हाला देण्याजोगे खूप काही असणार आहे. ते घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आपला देश तरुणांचा म्हणून ओळखला जातो, तेव्हा देशाला, समाजाला तुमचा अभिमान वाटेल अशीच तुमची वागणूक हवी, हे लक्षात घ्याल.\nमाणूस म्हणून जन्माला आलात. माणूस म्हणून जगा. या एकविसाव्या शतकात नुसत्या मनाच्या श्रीमंतीने भागत नाही आणि नुसत्या पैशाच्या श्रीमंतीने माणूसपण मिळत नाही आणि आपण तर सारी माणसे हाडामासाची भावभावनांची. तेव्हा दोन्ही प्रकारची श्रीमंती पाहिजे. थोडे मार्क्स कमी पडले, थोडा पगार कमी मिळाला तरी चालेल, पण माणूस म्हणून कमी पडू नका. आयुष्यात कधीही मानवी मूल्ये पायदळी तुडवू नका. देशहिताचे रक्षण करा, हे सगळे समजते ना नसेल समजत तर घरातील मोठ्यांकडून हे मार्गदर्शन स्वतंत्रपणे समजून घ्या. यश तुमचेच आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते.\nपारखता ही माणसांना - प्रांजला धडफळे\nशब्दांना नसते दु:ख शब्दांना सुखही नसते.....\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/07/", "date_download": "2020-09-28T22:54:43Z", "digest": "sha1:YT4LPRDRNA2S3DJKTTIE4ON6YQK7GBFA", "length": 16577, "nlines": 380, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: जुलै 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशनिवार, २७ जुलै, २०१३\nरंगांमध्ये निराळा सतत प्रिय मला सावळा रंग वाटे\nरंगाने या प्रियेची वदन मधुरता वाढते रम्य होते\nमाझ्यासाठी प्रभूने अढळ बनवला रंग हा शामवर्णी\nप्रेमाने खास त्याने अविरत श्रमुनी कोरली गोड लेणी\nहास्याने लुब्ध व्हावे सहजच हसता प्रेयसी सावळी ती\nजेव्हा गाली सजावी अवखळ गहिरी साजरीशी खळी ती\nवाटे जेव्हा उदासी क्षणभर बघणे आणते प्राण देही\nवाहे वारा सुगंधी दिवसभर कसा भासश्वासात राही\nवर्णू गोडी किती मी लिहुन थबकलो मावतो गोडवा ना\nशब्दांमध्ये बसे ना रूसु���च बसला केवढा दुष्ट कान्हा\nया श्रीरंगा वरी मी मनभर लिहिणे वाटते नित्य व्हावे\nजेव्हा जेव्हा लिहावे परत परत मी सावळीला लिहावे\nनागपूर, २७ जुलाई २०१३, २०:४५\n(वृत्त: स्रग्धरा .. उदा: ध्यायेदाजानु बाहू धृतशरधनुषं बद्ध पद्मा सनस्थं )\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जुलै २७, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: सावळी, सावळ्या मिलीच्या कविता, स्रग्धरा\nबुधवार, २४ जुलै, २०१३\nटिटवी ला टिवटिव करते\nही टिटवी का टिवटिव करते\nही टिटवी का टिवटिव करते\nकाय रात्रीच्या गर्भी असेल\nडोळा लवतोय चिंता मनाला\nसमजावू मी कसे कुणाला\nप्रीत माझ्या मनी हुरहुरते\nही टिटवी का टिवटिव करते\nसाज शिनगार बसले सजून\nभेटाया तो ना आला अजून\nघोर त्याच्या नसूदे जिवाला\nही टिटवी का टिवटिव करते\nनागपूर, २४ जुलाई २०१३, ०९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जुलै २४, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १२ जुलै, २०१३\nतू ओठांचे अर्धेच भास ठेवून गेलेलीस\nअजूनही त्याच ग्लानीत जगतो आहे\nकोण्या एका वळणावर पुन्हा\nइच्छेला विश्वासात बदलत असते\nनागपूर, १२ जुलाई २०१३, ११:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जुलै १२, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: ऋण, ओठ, ध्यास, विश्वास\nपहिला पांढरा केस पाहुन\n(रांगोळी घालताना पाहून, ही केशवसुतांची कविता सर्वश्रुत आहे. त्या काळचे कवी अमूक अमूक करताना पाहून या स्टाईल च्या कविता लिहायचे, तशाच शैलीत आपणही काही लिहावे असे अनेकदा मनात विचार आला होता. गप्पागटावर स्वाती शुक्ल यांनी एक प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने माझी ही इच्छा आज पूर्ण झाली असे वाटते.)\nपहिला पांढरा केस पाहुन\nकिंवा दूत तो एखादा\nतो आल्याचे दुःख नाही\nकाय हरवले ना चिंता\nत्यास देतो मी अभय\nनागपूर, १२ जुलाई २०१३, ०९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जुलै १२, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: पहिला, पांढरा केस\nशनिवार, ६ जुलै, २०१३\nअसा बेभान हा वारा\nअसा बेभान हा वारा\nधुंद रात ही सूर ही मंद हा\nमोहतो मना गंध हा\nवाटतो हवा बंध हा\nजाणिवा किती अंतरी दाटल्या\nभेटती नव्याने दिशा आतल्या\nपान हालते वृक्ष ही डोलती\nकाजवे जण�� चांदण्या खालती\nसांगती मला थांब येथे जरा\nमांडुनी हा स्मरण पसारा\nश्वास दाटले भास गंधाळले\nचित्त लाजले स्पर्ष रोमांचले\nलाट होऊनी भेटतो मोगरा\nचिंबतो हा हृदय किनारा\nआज वाटते धुंद वाऱ्यासवे\nमेघदाटुनी रिक्त व्हाया हवे\nघट्ट राजसी आठवावी मिठी\nमंद हासतो छेडतो गोजिरा\nओळखीचा कुणी एक तारा\nनागपूर, ६ जूलाई २०१३, ११:००)\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जुलै ०६, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nटिटवी ला टिवटिव करते\nपहिला पांढरा केस पाहुन\nअसा बेभान हा वारा\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-28T22:29:29Z", "digest": "sha1:EQLFVIQHGVF4KRF4VE5PNOJZARQXFV2Z", "length": 9995, "nlines": 71, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "चेहऱ्यावरील डाग,सुरकुत्या - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nतुमच्या चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या आल्यात का किंवा चेहऱ्यावर डाग,सुरकुत्या, पुरळ आली असल्यास घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला सांगतो काही नैसर्गिक उपाय. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या अवकाळी सुरकुत्या देखील नष्ट होतील शिवाय, तुमच्या चेहऱ्यावरील तेजदेखील वाढेल.\nचेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी उत्तम उपाय :-\nचेहऱ्यावर मुरूम,पुटकुळ्या मुळे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावेत. त्यात काकडीचा रस टाकून थोडासा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेहऱ्यावर लेप करावा. तासाभराने धुवून टाकावा.काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होतील.\nचेहर्यावरची क��ळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा व्हीनिगर मध्ये अंड्याचा पंधर बलक आणि पिकलेले केळे चांगल्याप्रकारे मिसळावे या पेस्टला चेहऱ्यावर १५ मिनिट लावून ठेवावे नंतर कोमात पाण्याने धुवून टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा.\nपिकलेल्या पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर राग्डवा. दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहीश्या होतील.\nबदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.\nत्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.\nटोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.\nएक चमचा साय घेऊन त्यामध्ये दोन केशराच्या कड्या टाकून एक तास हे मिश्रण तसेच ठेवा. जेंव्हा त्या मिश्रणाचा रंग संत्रीसारखा पिवळा होईल तेंव्हा चेहऱ्यावर जिथे जिथे डाग, सुरकुत्या आहेत तेथे 5 ते १० मिनिट हे मिश्रण लावून हलक्या हाताने मालिश केल्यानंतर ३० मिनिट तसेच बसा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धूऊन घ्या. नियमित ७ दिवस हा प्रयोग केल्याने या समस्येपासून आराम मिळेल.\nचंदन : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारी बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. याच्या लेपनामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी करण्यास मदत करतात.\nलिंबू पाणी : लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होतो. यातील अॅसिडने चेहऱ्यावरील ऑईल बॅलेन्स करतो.\nकोरफड : कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.\ntagged with डाग, सुरकुत्या\nमेंदूची ताकद वाढवा »\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतों���, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5511/", "date_download": "2020-09-28T21:00:26Z", "digest": "sha1:UQFSCHRAQTQKRZXWDM34FP4WCJX36U7J", "length": 3576, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आई", "raw_content": "\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nमध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून[/size]\nती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत नाही.[/font]\nम्हणून म्हणालो तिकडे रहा मस्त बिंदास कसला विचार करू नकोस. जसे आई तिकडे गेली काही दिवस असेच गेले\nघरी हळू हळू एकटेपणा जाणवू लागला. कारण ती रोज डोळ्या समोर असते. त्यामुळे तिची इतकी सवय झाली की\nजरा कुठे नजरे आड झाली की आपसूक नजर तिला शोधते. म्हणून काही दिवसांनी मला तिची उणीव जाणवू लागली\nएक दिवस तर खूप गहिवरून आले, मग आईला फोन केला थोडा वेळ बोललो तेव्हा हायसे वाटले. पण मनात तिचा विरह तसाच होता\nमग काय शब्द आणि भावना यांचा मिलाप झाला मनातील हितगुज शब्दात बांधून कवितेवाटे बाहेर आले. आई बद्दलच्या सगळ्यांच्या भावना सारख्या असतात म्हणून तुम्हाला ही कविता नक्कीच जवळची वाटेल [/font][/size]\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/viral-video-of-murder-poison-social-media-accused-name-saharanpur-up-tsts/", "date_download": "2020-09-28T20:39:36Z", "digest": "sha1:IWBZ7J4COZAEOL6TEWBMJCXYNO75B67S", "length": 16138, "nlines": 207, "source_domain": "policenama.com", "title": "मरणाऱ्यानेच दिली स्वतःच्या मृत्यूची साक्ष, सोशल मीडियावर अपलोड केलाव्हिडीओ | viral video of murder poison social media accused name saharanpur up tsts", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृ��्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nमरणाऱ्यानेच दिली स्वतःच्या मृत्यूची साक्ष, सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ\nमरणाऱ्यानेच दिली स्वतःच्या मृत्यूची साक्ष, सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : यूपीच्या सहारनपुरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या मृत्यूचे कारण आणि आरोपींची नावे सांगत एक व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो अधिकाधिक व्हायरल झाला आहे. सहारनपूर पोलीस स्टेशन येथील सरसावा परिसरातील कुंडी गावात राहणाऱ्या पंकजने आपला मृत्यू होण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ बनविला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पंकजने आपल्या दोन सख्ख्या मावश्या, एक डॉक्टर आणि दुसर्‍या व्यक्तीवर विष दिल्याचा आरोप केला आहे.\nपंकजने मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिस व प्रशासनाने या सर्वांना फाशी द्यावी असे म्हटले आहे. असं बोलताच पंकजचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, पंकज काही दिवस आपल्या मावशीच्या घरी थांबला होता. त्याच वेळी पोलिसांनी पंकजच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले असून त्याच्या दोन काकू, एक डॉक्टरांसह 4 जणांविरूद्ध आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे सहारनपूर एसपी सिटी विनीत भटनागर यांचे म्हणणे आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus : दररोजच्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा अमेरिका आणि ब्राझीलच्या पुढं भारत, गेल्या 24 तासात 56282 नवे पॉझिटिव्ह\n‘सास भी कभी बहू थी’ मधील अभिनेता समीर शर्माची आत्महत्या, पंख्याला लटकलं होतं शरीर\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना खडे बोल सूनवणारे…\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ\n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं निधन\n ‘हे’ 17 ��ोकादायक Apps फोनमधील ‘मॅसेज’ आणि…\nCoronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीनसाठी जाणार तब्बल 5 लाख शार्क…\n1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस त्यांच्याजवळील…\nसरकारला प्रश्न विचारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी…\nOxygen Cylinder च्या किंमत्तीबद्दल मोठा निर्णय, आता वसुल करु…\nपुणे महापालिकेनं घेतला महत्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला…\nभारत-चीन वादात ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची…\nमोठ्या डिस्काउंटसह मिळतेय Mahindra ची ‘ही’…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत…\nजाणून घ्या क्लोस्ट्रिडियम डिफिझिल कोलायटिसची लक्षणे, अन्यथा…\nआता भाड्याने घेऊन जा Maruti ची नवीन कार, 6 शहरांसाठी सुरु…\nसुंदर, चिरतरुण राहण्यासाठी मुलींनी रात्री घ्यावी…\nजाणून घ्या… वेगाने चालण्याचे ‘हे’ ५ मोठे…\nमासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक\nअस्थमाच्या रूग्णांनी घ्यावे लो-सोडियम डाएट\nLockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान वाढतायेत मानसिक…\n60 वर्षीय रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे…\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर,…\n‘इबोला’सह ‘या’ ९ व्हायरसपासून देशाला…\nतासगाव तालुक्यात डेंग्यूमुळे विद्यार्थीनीचा मृत्यू\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\nPune : ATS ची शिरुरमध्ये कारवाई गावठी पिस्तुलसह 4 जणांना…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\nसावधान : ‘कोरोना’ अपडेटच्या बहाण्याने स्मार्टफोन…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील ‘हे’ 4…\n‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’ उडवण्याचे…\nगँगस्टरला मुंबईहून UP ला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी अवलंबली…\nPune : ATS ची शिरुरमध्ये कारवाई गावठी पिस्तुलसह 4 जणांना घेतले ताब्यात\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या प्रकरण\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shreeswamisamartha.org/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T20:30:26Z", "digest": "sha1:PK7IGIPDWS5LGRGNLX4NVWXSZFDUSX4A", "length": 2942, "nlines": 41, "source_domain": "shreeswamisamartha.org", "title": "महाशिवरात्र! – सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था", "raw_content": "\n|| सदगुरू कृपा करा | स्वामी कृपा करा ||\nआज २३/३/२०१६ रोजी मठात महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला. शंकराच्या पिंडीला दहिभात लेपन करून सामुदाईक शिवस्तुती वाचन करण्यात आले. नंतर तो दहिभात प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात आला..\nभाविकांकडून आलेल्या देणगीतूनच संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. ज्या भाविकांना ह्या कार्यात हातभार लावायचा असेल त्यांनी आपले धनादेश अथवा डिमांड ड्राप्ट सद््गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था या नावाने खालील पत्त्यावर पाठवावेत :\nसद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था,\nहिरा नागो जोशी मार्ग,\nडोंबिवली (प) - 421202\nअथवा खालील बँक खात्यावर RTGS/NEFT करावेत व संस्थेला त्या बाबत कळवावे हि नम्र विनंती.\nऑनलाइन देणगीसाठी इथे क्लिक करा\n© श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था | विनीत : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://gavgoshti.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2020-09-28T22:22:35Z", "digest": "sha1:C5QN53LZAAVCVCB3ALH44K6WJ7XBWJEP", "length": 6099, "nlines": 69, "source_domain": "gavgoshti.com", "title": "कविता – Page 2 – गावगोष्टी", "raw_content": "\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव… मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\nपावसाच्या धारा हातांवर झे��त तू खिडकीत उभी राहतेस\nआणि आजूबाजूचं जग विसरून खोल खोल आत बुडत जातेस..\nतुझं आणि पाण्याचं असं नातं\nमाझ्या आणि तुझ्या नात्याहूनही अधिक प्रवाही\nकवींची समाजाला नेमकी गरज काय\nज्या देशात तत्वज्ञान सुद्धा “गीतेचं” रूप घेऊन येतं तिथे हा प्रश्न कोणाला पडू नये खरं तर.\nजेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही …\nस्वतःला सांगा कि, जर या परिस्थितीतून यशस्वी होण्याची क्षमता या आख्ख्या जगात जर कोणाकडे आहे तर ती माझ्याकडेच आहे.\nविशाखा : साहित्यातील रत्नहार\nगरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे ” हो कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.\nआणि मी सायकल चालवायला शिकले\nमी तिसरीत होते आणि माझा भाऊराया पहिलीत होता. तो खूप हट्टी आणि आडदांड होता. त्याने बाबांकडे सायकलीसाठी हट्ट केला. शेवटी बाबानी त्याला लहान मुलांसाठी असते तशी सायकल आणून दिली आणि त्याला सांगितलं, कि ताईलासुद्धा सायकल चालवायला द्यायची.\nडॉक्टर येऊन मला विचारायचे, “कशी आहेस” “एकदम झकास”- इति मी” “एकदम झकास”- इति मी (सवयीने. अर्थातच) “एवढी झकास आहेस तर हॉस्पिटलमध्ये काय करतेयस. घरी जा ना.”- इति डॉक्टर.\nस्वतःला नाकारण्यापासून स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो. खरतर तो सर्वात सोपा असायला हवा. स्वतःपासून स्वतःपर्यंतच अंतर एवढं मोठं कधी झालं आपण अशा समाजात राहतो जिथे सतत आपल्याला दुसऱ्यांना काहीतरी सिद्ध करायचं असते. चारीबाजूने निगेटिव्ह विचारांचा मारा होत असतो. तुमच्यात काहीतरी कमी आहे हे सतत जाणवून दिल जात. आपल्याला वाटत कि प्रेम हे बक्षीस आहे.\nवारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानण्यात आला. नामस्मरणाचे महत्व सांगून बुवाबाजीला आळा घालण्यात आला. आणि या कार्याची सुरवात ज्ञानेश्वरांपासून झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%A8_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-09-28T22:02:59Z", "digest": "sha1:WFQAH6PEXOUTLRC5O657HE3SEI7PXB5R", "length": 4578, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:कसोटी न खेळणारे देश - विकिपीडिया", "raw_content": "साचा:कसोटी न खेळणारे देश\nआय.सी.सी. सदस्यत्व सुरवात {{{आय.सी.सी. सदस्यत्व वर्ष}}}\nआय.सी.सी. सदस्यत्व {{{आय.सी.सी. सदस्यत्व}}}\nआय.सी.सी. विभाग {{{आय.सी.सी. विभाग}}}\nपहिला एकदिवसीय सामना {{{पहिला एकदिवसीय सामना}}}\nअलिकडील एकदिवसीय सामना {{{अलिकडील एकदिवसीय सामना}}}\nएकूण एकदिवसीय सामने {{{एकूण एकदिवसीय सामने}}}\nपहिला ट्वेंटी२० सामना {{{पहिला ट्वेंटी२० सामना}}}\nअलिकडील ट्वेंटी२० सामना {{{अलिकडील ट्वेंटी२० सामना}}}\nएकूण ट्वेंटी२० सामने {{{एकूण ट्वेंटी२० सामने}}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१९ रोजी १७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/nanandbhavjay_2961", "date_download": "2020-09-28T20:58:32Z", "digest": "sha1:E4LSEMPOIR4LFSKSSZHQPUYT4DIZO2VZ", "length": 21775, "nlines": 167, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Nanandbhavjay", "raw_content": "\nदोन मुलं आम्हाला. मोठा निरज व धाकटी निवा. दोघांमधे पाच वर्षाचा फरक. निवा तीन वर्षाची झाली तशी दादाचा हात पकडून शाळेत जाऊ लागली. तिचं दप्तर भरणं,तिचा अभ्यास घेणं सगळं निरज करायचा. काहीच सांगाव लागत नव्हतं त्याला.\nनिवा जरा जास्तच मस्तीखोर म्हणून मी कधी तिला धम्मकलाडू देऊ लागले तर निरज मधे यायचा व तिच्या वाट्याचा मार खायचा. कधी हट्टाला पेटून मी तिला मारलच तर याच्या डोळ्यातून गंगायमुना वहायच्या.\nहळूहळू दोघंही मोठी झाली. निरज बारावी झाल्यावर होस्टेलला रहायला गेला तरी दिवसातून एक फोन निवाला करायचाच. तिची शाळा,तिचा अभ्यास,मित्रमैत्रिणी सगळ्याची चौकशी करायचा.\nबाबाचीही ती लाडोबाच होती. यात झालं काय मी एकटीच तिला शिस्त लावणारी म्हंटल्यावर मेडमना माझा राग यायचा. इथली काडी तिथे करायला नको पोरीला बरं ओरडले की बाबा यायचा धावत,माझ्या लेकीला काही बोलू नकोस म्हणून. अरे याला काय अर्थ नं मी काय शत्रू होते तिची\nमी म्हणते,मुलगी चार दिवस आपल्याकडे रहाणार मग तिच्या सासरी जाणार या नावाखाली तिचे अवास्तव लाड करुच नयेत. मुलगी असो वा मुलगा..शिस्त ही हवीच.\nबाबा पण तिचा असा ना..ती जे मागेल ते दुसऱ्या दिवशी तिच्या पुढ्यात हजर. मला मग माझं बा��पण आठवायचं.\nरोज संध्याकाळी दिवेलागणीला म्हणायचो ती स्तोत्रं,परवचा,पाठांतर आठवायचं. आईच्या हातची गुळपापडी आठवायची. मग वाटायचं माझेच संस्कार कमी पडले की काय लेकीवर पण हे सर्व मीही लहानपणी शिकवायचे तिला. आता मोठी झाली नं.. शिंग फुटली. कशाला ऐकेल आईचं\nएकदा मला न विचारता कारटी कसला तो मशरुम कट करुन आली. बापयाचे तरी मोठे असतात केस. हिने पाठीमागचे सगळे भादरलेले नि वरती कोंबडीचं घरटं. पहिलं ओळखलंच नाही तिला मी. निवा घरी नाहीए म्हणून सांगत होते तर मोठमोठ्याने हसू लागली गधडी.\nमला त्या रात्री फारच रडू आलं. एवढे घनदाट केस होते म्हणून सांगू. अगदी दुसरीपासून वाढवलेले. तेव्हा कट करुया म्हंटलं तर मी वाढवणार म्हणायची नि आता ही थेरं. मला आठवतय..दर रविवारी हिचे केस धुण्याचा मोठा कार्यक्रम होता माझा..परत ते वाळवणं..लाल रिबिनी लावून डबल वेण्या बांधणं..एवढ्या निगा राखलेल्या केसांवर माझा काहीच हक्क नव्हता मी असं यांना विचारलं तर म्हणे तू फारच इमोशनल होतेस. तिने.मला सांगितलेलं हेअरकट करण्याआधी. मी म्हंटलं,\"तुम्हालाही नाही वाटलं मला विचारावसं मी असं यांना विचारलं तर म्हणे तू फारच इमोशनल होतेस. तिने.मला सांगितलेलं हेअरकट करण्याआधी. मी म्हंटलं,\"तुम्हालाही नाही वाटलं मला विचारावसं एवढी परकी आहे मी एवढी परकी आहे मी\nमग काय बसले गप्प. माझ्या मनात निवाबद्दल अढी बसली. यानंतर अशीच ती माझ्यापासून दूर दूर होत गेली.\nनिरजला मल्टीनेशनल कंपनीत नोकरी लागली. आता त्याच्या लग्नाचा विषय हाती घेतला. चारेक स्थळं पाहिली पण तो नाहीच म्हणत होता. एकदा मी त्याची रुम साफ करत होते. तो आंघोळीला गेला होता.\nआमच्या घरात धुळ जास्त येते. रोडसाईडला आहे त्यामुळे. मी पुस्तकांवरील धूळ झाडत होते तेव्हा एक फोटो खाली पडला. मी तो उचलला. अच्छा म्हणजे असं आहे तर, मी मनात म्हणाले.\nमी निरजला त्या फोटोबद्दल विचारलं. निरजने त्याचं तिच्यावरचं प्रेम मान्य केलं. मी फोटो पाहिला. रंगाने सावळी,टपोरे डोळे,नाजूक जिवणी आणि चेहऱ्यावर अल्लड भाव. खरं सांगू तिचा फोटो फार आवडला मला.\n\"नाव काय रे हिचं\n\"इतके दिवस सांगितलं का नाहीस. उगाच मुली बघत राहिलास तो\n\"ते निवाला रंग आवडला नाही तिचा.\"\n\"लग्न कोणाला करायचय निवाला की तुला\n\"पणबिण काही नाही. उद्या जाऊच तिच्याकडे.\"\n\"हे बघ निरज,आयुष्यात काही निर्णय हे स्वतःच्या डोक्या���े घ्यायचे. सगळ्यांना विचारत राहिलास तर म्हातारा होशील.\"\nदुसऱ्या दिवशी आम्ही गौरीच्या घरी गेलो. निरजने गौरीला कल्पना देऊन ठेवली होती. कॉमन गेलरीवाली बिल्डींग होती ती. मी होणाऱ्या सुनेला पहिल्यांदाच भेटणार म्हणून फळं,मिठाई घेतली होती.\nगौरीने बारीक फुलांचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे वडील यांच्याशी गप्पा मारु लागले. मी स्वैंपाकघरात गेले. टीचभर स्वैंपाकघर पण किती निटनेटकं ठेवलेलं. मी म्हंटलं गौरीच्या आईला,\"खूप छान ठेवलय तुम्ही स्वैंपाकघर\" यावर त्या म्हणाल्या,\"गौरीच करते हे सगळं. माझ्याच्याने होत नाही हो. मणक्यात गेप की काय पडलेय तेव्हापासून अधुच झालंय शरीर. तुमचा निरव आमच्या धीरजकडे यायचा अधेमधे, तेव्हाच सूत जमलं या दोघांच. माझी गौरी माझ्यापासून काही लपवत नाही. तिने सांगितलन मला पण नाही म्हंटलं तरी आर्थिकदृष्ट्या तफावत आहे हो आपल्यात. निरजचे बाबा मोठे शासकीय अधिकारी तेव्हा मीच जरा टाळाटाळ करत होते.\"\nमी गौरीच्या हातात मिठाई देत गौरीला म्हंटलं,\"मला आवडली माझ्या मुलाची आवड.\" अगदी मोजकी माणसं बोलावून लग्न करायचं असं ठरलं.\nलग्न झालं,सत्यनारायणाची पूजा,देवदर्शन झालं ,हनिमुनलाही जाऊन आली नवरानवरी आणि रुटीन सुरु झालं. गौरी माझ्या हाताखाली शिकू लागली. तसं तिला येत होतं सगळच पण तरीही मला विचारुन करायची सगळं. माझं नि गौरीचं छान जमत होतं.\nगौरीचा वाढदिवस होता म्हणून निरजने तिच्यासाठी मोती कलरचा ड्रेस आणला. मीही युट्युबवर पाहून केक बनवला. गौरीचे आईवडील व भाऊही आलेला वाढदिवसाला. हसतखेळत जेवणं झाली.\nगौरीची आई म्हणाली,\"तुमच्यामुळे मला काळजीच वाटत नाही गौराईची. अगदी साखरेसारखी विरघळली तुमच्या घरात.\" तरी आई निघताना गौरीचे डोळे पाण्याने भरलेच. मी तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर दिला.\nयांच्याशीही गौरीचं छान जमत होतं. दोघं मिळून कँरम खेळायचे,चेस खेळायचे. निरज मग तिला साद घालायचा,\"गौरी बास गं आता ये झोपायला.\"\nनिवा मात्र गौरीशी जेवढ्यास तेवढं बोलत होती. निरजने एकच साडी आणली याचाही तिला राग आला होता. गौरी व निरज कुठे फिरायला निघाले की निवाही त्यांच्यासोबत बाहेर पडायची. मी एकदोनदा निवाला यावरुन बोलण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं,\"दादावहिनीला चालतं मग तुला काय प्रॉब्लेम\nनिवा घरात काहीच काम करत नाही याचा गौरीला राग येऊ लागला. तीच मग त���ला जरा हे कर ते कर सांगू लागली पण निवा ऐकेल तर शपथ. एकदा तर निवा गौरीचा लाँग गाऊन घालून गेली आणि त्यावर डाग पाडून घेऊन आली. ते डाग काही गेले नाहीत. मग मीच गौरीला मरुन कलरचा गाऊन आणून दिला. ते पाहून निवा जाम भडकली. गौरीलाही अद्वातद्वा बोलली मग मात्र हे मधे पडले. प्रथमच हे निवावर भडकले. तिच्यावर हात उचलणार इतक्यात गौरीने त्यांना थांबवलं.\nमी मनात म्हंटलं,\"शिस्त लावत होते पोरीला तेव्हा पाठीशी घातलत आता भोगा..\" एका संध्याकाळी निवाचा फोन आला. गौरीने उचलला. गौरी तिथेच थबकली. मी तिला विचारत होते,\"अगं गौरी काय झालं तू अशी गप्प का तू अशी गप्प का\nगौरीने मला सोफ्यावर बसवलं व म्हणाली,\"निवाने घर घेतलं भाड्याने. तिला इथे नाही रहायचं.\"\nमी म्हंटलं,\"बघू किती दिवस रहातेय ते. राहुदेत जरा बाहेरची दुनियाही बघुदेत तिला.\"\n\"आई,माझ्यामुळे निवा घर सोडून गेली.\"\n\"नाही गं बाळा. तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. तिचा राग शांत झाला की येईल ती परत.\"\nनिरजने निवाला फोनवर खूप समजावलं पण ती घरी यायला तयार होईना.\nगौरीला दिवस गेले. मी तिचे सगळे डोहाळे पुरवत होते. सातव्या महिन्यात ती माहेरी गेली नि घर कसं सुनंसुनं झालं. निवा एकदाही तिला पहायला आली नाही.\nगौरी माहेरी गेलेय हे तिला तिच्या बाबांकडून कळलं तशी आली रहायला. आता थोडी सुधारली होती बाहेर राहून. आपली रुम आपण स्वच्छ केली. माझ्यासोबत किचनमधेही कामं करु लागली. मला नवीनच होतं हे.\nकेसही छान वाढलेले. मला म्हणाली,\"आई मालिश कर जरा.\" मी तेलाची बाटली घेऊन सोफ्यावर बसले तशी आपण बसली खाली. मी बोटांच्या अग्रांनी हळूवार मालिश केलं. म्हंटलं,\"निवा,आवडतय का गं तुला असं स्वतंत्र रहाणं\" तर हसली म्हणाली,\"हवा होती गं आई डोक्यात. बाहेर राहिले. रुममेट्सची दु:खं जाणली. म्हंटलं,एवढं सुंदर आयुष्य दिलंय देवाने नि मी नको ते गैरसमज डोक्यात घेऊन बसलेय झालं. मग ठरवलं..बास..झालं तेवढं पुरे..आता मोठं व्हायचं..त्यादिवशी माझ्या रुममेटची आई एडमिट होती. ती पोर रात्रभर जागी होती. वेड्यासारखी रडत होती.\nमला जाणवलं..माझं तुला नेहमीच ग्रुहित धरणं..तुला उलट उत्तरं करणं. तुझं बरोबर असलं तरी केवळ तू म्हणतेस म्हणून नेमकं उलट करणं.. नि आता तू ,बाबा गौरीचे लाड करतात म्हणून माझं तिचा दुस्वास करणं. मग ठरवलं,हे बदलायचं. परत घरी फिरायचं पण गौरीला छळलेलं. तिच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती माझी म्हणून ती माहेरी जायची वाट पहात होते.\nइतक्यात बेल वाजली. निरज व गौरी आले. निरज म्हणाला,\"अगं आई,हिला म्हंटलं निवा घरी आलेय तर हट्टालाच पेटली. मला निवाला भेटायचय म्हणू लागली.\"\nनिवाने धावत जाऊन गौरीला मिठी मारली. \"आय एम एक्स्ट्रीमली सॉरी वहिनी\",असं म्हणाली.\nगौरी म्हणाली,\"नको गं सॉरी म्हणून परकं करुस मला. माझ्यावर रागाव,मला बोल पण परत अशी हिरमुसून जाऊ नकोस निवा.\"\nत्या दोघींची एकी बघून भरुन पावले मी.\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/south-africa-beat-pakistan-by-7-wickets-to-win-series-3-2-1833088/", "date_download": "2020-09-28T23:21:51Z", "digest": "sha1:LPMX2WU73HFQ5CO4AYOM3CSKCMKBNVBD", "length": 10559, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डी काॅकची दमदार खेळी; आफ्रिकेचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय | South Africa beat Pakistan by 7 wickets to win series 3-2 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nडी काॅकची दमदार खेळी; आफ्रिकेचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय\nडी काॅकची दमदार खेळी; आफ्रिकेचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय\nपाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ने जिंकली\nयष्टीरक्षक क्विंटन डी काॅकच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट मालिका ३-२ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४० षटकांत ३ बाद २४१ धावा केल्या.\nदक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी काॅकने दमदार खेळी केली. त्याने ५८ चेंडूत ८३ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ३ षटकार खेचले. याशिवाय फाफ डू प्लेसीने नाबाद ५० तर रॅसी वॅन डर डुसेन यानेही नाबाद ५० धावा केल्या. पाकिस्तानच्या इमाम-उल-हा याला मालिकावीरांचा किताब देण्यात आला तर क्विंटन डी काॅकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘खेलो इंडिया’तील सुवर्णपदक विजेते होणार ‘लखपती’\n2 IND vs NZ : रोहित, विराटचं दुर्दैवी ‘न्यूझीलंड कनेक्शन’\n3 IND vs NZ : भारतावर टीका करणाऱ्या वॉनचे नेटिझन्सकडून ‘दात घशात’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2020-09-28T22:56:54Z", "digest": "sha1:TBDGS4GRYBMX3PGMZG2Y732CUSJNTVKR", "length": 3886, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:कार्यक्रम प्रसारण पत्रिका २०१७ - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:कार्यक्रम प्रसारण पत्रिका २०१७\nमराठी भाषा गौरवदिन निमित्याने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालया मार्फत दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून विकिपीडियाबाबत मुलाखती प्रसिद्ध होत आहे त्या स��बंधीचे कार्यक्रम प्रसारण पत्रिका खालील प्रमाणे आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१८ रोजी १९:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumabai-Corona-Magneto-Clean-Tech.html", "date_download": "2020-09-28T22:34:24Z", "digest": "sha1:OY2QLEWVIX7PYLB3VQC2PRMYNI2CB227", "length": 6755, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "हवेतून प्रसार होणा-या कोव्हिड-१९ वर मात करण्यासाठी 'मॅग्नेटो क्लीनटेक'ची सुविधा", "raw_content": "\nहवेतून प्रसार होणा-या कोव्हिड-१९ वर मात करण्यासाठी 'मॅग्नेटो क्लीनटेक'ची सुविधा\nमुंबई, १३ जुलै २०२०: जगभरातील वैज्ञानिकांना विविध संशोधन व अभ्यासातून आढळून आले की, कोरोना विषाणू हा एअरबॉर्न म्हणजे हवेतूनही एका व्यक्तीतून दुस-या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याला मान्यता दिली. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल आणि सर्व प्रकारच्या इनडोअर संस्थानांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मॅग्नेटो क्लीनटेकमध्ये सर्व आव्हाने लक्षात घेत कमर्शिअल एअर प्युरिफिकेशन सिस्टिम तयार करण्यात आली आहे. घातक विषाणूंचा प्रसार आणि धोकादायक सूक्ष्मजीवांसंबंधित जोखीम कमी करण्यात हे उत्तमरित्या परिणाम देत आहेत.\nमॅग्नेटो सेंट्रल एअर क्लीनर (एमसीएसी) आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट करण्यात आलेल्या थ्री-स्टेज ‘ट्रॅप अँड किल’ आणि फिल्टर-कम मॅग्नेटिक टेक्नोलॉजीसह येते. हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेसह पर्टिक्युलेट मॅटर आणि धोकादायक किटाणूंना नष्ट करते. नवी आवृत्ती यूव्हीजीआय तंत्रज्ञानाने संचलित असून ती ०.१ मायक्रॉनपर्यंत कणांना ट्रॅप करते. कोव्हिड-१९ विषाणूच्या आकारापेक्षा हा आकार खूप लहान आहे. देशातील प्रमुख कॉर्पोरेशन्स आणि बिझनेस हाऊसेस उदा. जिंदल ग्रुप, फ्रेंच इंटरनॅशनल स्कूल (दिल्ली), इफ्को, ईईएसएल आणि मेदांता हॉस्पिट��मध्ये लॉकडाउनदरम्यान सादर केलेले मॅग्नेटो समाधान आधीपासूनच वापरले जात आहेत.\nएमसीएसी कमर्शिअल सेंट्रल एअर प्लोरीफिकेशन सिस्टिमला प्रिमियम ग्राहकांच्या गरजांनुसार कस्टमाइज करण्यात आले आहे. उदा. ताज समूहाचे हॉटेल आणि गोदरेज एअर रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स. येथे साथ येण्यापूर्वीच ही सिस्टिम इन्स्टॉल करण्यात आली होती. तसेच याच्या परिणामांचा अभ्यास करत इनडोअर एअर क्वालिटीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. हेल्दी इनडोअर एअर क्वालिटी के‌वळ धोकादायक विषाणूंपासून बचाव करत नाही तर माणसांची कार्यक्षमता वाढवते. आरोग्यासंबंधी अनेक जटिल समस्या कमी होतात आणि घरातील महागड्या संपत्तीचे संरक्षण करते. भारत एक तरुण देश आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:34:13Z", "digest": "sha1:QI3DWDK7W5PWFPPMQKVO4NE5MLYI7GG7", "length": 6939, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ल्हासा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nल्हासा हे चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. तिबेटच्या पठारावरील लोकसंख्येच्या मानाने शिनिंग शहराच्या पाठोपाठ ल्हासा हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. ल्हासा शहर समुद्रसपाटीपासून ३४९० मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच शहरांपैकी एक आहे.\nस्थापना वर्ष ७ वे शतक\nक्षेत्रफळ ५२ चौ. किमी (२० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ११,९७५ फूट (३,६५० मी)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\n१७ व्या शतकापासून ल्हासा हे तिबेटचे प्रशासकीय आणि धार्मिक केंद्र आहे. पोताला महाल, जोखांग मंदिर, नोरबुलिंका पॅलेस यांसारखी अनेक तिबेटी बौद्ध संस्कृतीची अतिमहत्तवाची स्थानके ह्या शहरात आहेत.\n'ल्हासा' शब्दाचा अर्थ 'देवतांचे स्थान' असा होतो. प्राचीन तिबेटी पत्र आणि शिलाल��खांपासून असे दिसून येते की ह्या ठिकाणाचे नाव 'रासा' असे होते. 'रासा' हे नाव 'रावे सा' ह्या नावाचा अपभ्रंश असावा. 'रावे सा' चा अर्थ 'कुंपण घातलेली जागा' असा होतो. ह्यावरून अशी शक्यता निर्माण होते की, ल्हासा शहराच्या ठिकाणी मूलतः तिबेटच्या राज्यकर्त्यांचे शिकारीचे उद्यान असावे. इ.स. ८२२ मध्ये चीन आणि तिबेट ह्यांच्यात झालेल्या 'जोवो' मंदिरासंबंधीच्या करारात ल्हासा हे नाव प्रथम आढळते.\nल्हासा शहराची उंची साधारण ३५०० मीटर असून स्थान तिबेटन पठाराच्या मध्यभागी आहे. शहराभोवती ५५०० मीटर्सपर्यंत उंचीचे पर्वत आहेत. येथील हवेत समुद्रसपाटीच्या प्रमाणाच्या मानाने केवळ ६८% ऑक्सिजन आहे. शहराच्या दक्षिण भागातून 'क्यी' नदी वाहते. ल्हासाचे वार्षिक सरासरी तापमान ८ °C इतके आहे आणि वार्षिक पर्जन्यमान ५०० मि.मी. इतके आहे.\nअतिउच्चतेमुळे ल्हासा शहराची हवा थंड व कोरडी आहे. हिवाळे थंड व उन्हाळे सौम्य असतात. तरी खोऱ्यातील स्थान तीव्र वारे आणि थंडीपासून शहराचे रक्षण करते. वर्षाला सरासरी ३००० तास सूर्यप्रकाश शहराला लाभतो.\nLast edited on ११ ऑक्टोबर २०१७, at ०८:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१७ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-28T21:25:17Z", "digest": "sha1:FVJSKWMEAWHQC6JBJ6ULLHQ2ERM3EH6G", "length": 2354, "nlines": 43, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "प्रवास Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\nबर्‍याच दिवसांपासून काही मित्रांचे मेसेजेस आले कि ‘ प्रवास ‘ या मराठी सिनेमाबद्दल लिहावे म्हणून, त्यामुळे आज हा सिनेमा बघितला आणि सिनेमा बघतानां खरचं ही जाणीव झाली की जर हा सिनेमा बघितला नसतां तर खूप काही मिस झालं असतं आयुष्यात आपण अनेक गोष्टींचे टेंशन घेऊन आयुष्य जगणे थांबवतो, आयुष्याभर बायका मुलांसाठी काम करतो पण […]\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा ब��लता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/iccworldcup2019/", "date_download": "2020-09-28T21:31:03Z", "digest": "sha1:W5ZNBBATMRXQZZIPKBOX6RAT7XFTFABT", "length": 3803, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ICCWorldCup2019 Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘धोनीचा वाढदिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करावा’\n‘या’नंतरच धोनी निवृत्ती घेणार\n‘या’ फोटोंमुळे किवीच्या कर्णधारावर सोशल मीडिया फिदा\n#CWC2019 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम अबाधितच\n#CWC2019 : फायनलनंतर आयसीसीच्या नियमावर मोहम्मद कैफची प्रतिक्रिया\n#CWC2019 : विल्यम्सनने टाकले जयवर्धनेला मागे\n#CWC2019 : रॉस टेलर खराब पंचगिरीचा बळी\n#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री\n#CWC2019 : बीसीसीआयकडून शास्त्री आणि विराटची चौकशी होणार\n#CWC19 : न्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/638", "date_download": "2020-09-28T21:13:04Z", "digest": "sha1:V4SLIXKFE2QOZ7P5HJMNS3XU6HL2YLOX", "length": 24080, "nlines": 159, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); पंडित, जसराज | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nमाणसांना बोलत करताना (भाग -१)\nपंडित जसराज ���ांचा जन्म हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यामध्ये, पिली मंडोरी येथे झाला. त्यांचे वडील पं. मोतीरामजी आणि काका पं. ज्योतिरामजी हे दोघेही गायक होते. पंडितजींना आणि त्यांच्या आठही भावंडांना वारशाने संगीतकला प्राप्त झाली. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच पितृछत्र हरपले. पंडित जसराज यांनी जगविख्यात गायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली तरी सुरुवातीची चौदा वर्षे त्यांनी प्रतापनारायणजी म्हणजे आपल्या बंधूंकडे तबलावादनाचे धडे गिरवले.\nतबलावादनातील त्यांच्या कौशल्यामुळे मोठे बंधू पं. मणिरामजी यांच्या सोबत ते साथीला जात असत. अशातच एका कार्यक्रमादरम्यान त्यांना दुय्यम वागणूक मिळाली आणि या घटनेने इतिहास घडवला. पंडितजींनी तबलावादन सोडून गायक होण्याचा निर्धार केला. आणि पं. मणिरामजींकडून हिंदुस्थानी रागसंगीताची तालीम घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्याकडून उ. घग्गे नझीर खाँ साहेब यांनी स्थापन केलेल्या मेवाती घराण्याचे संस्कार तर जसराजजींना मिळालेच; पण अनेक रागरागिण्या आणि बंदिशींचा खजिनाही मिळाला.\nपंडितजींनी आग्र घराण्याच्या स्वामी वल्लभदास यांच्याकडून थोड्या कालावधीसाठी संगीताचे शिक्षण घेतले. साणंद येथील महाराजा जयवंतसिंहजी वाघेला यांच्याकडून पंडितजींवर संगीताचे संस्कार झाले, तसेच आध्यात्मिक संस्कारही खोलवर रुजले. त्यांना संगीताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. सुरुवातीच्या शालेय शिक्षणानंतर त्यांना सोम तिवारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कालांतराने त्यांनी श्याम मनोहर गोस्वामी यांच्याकडून हवेली संगीताचे शिक्षण घेतले.\nपंडितजींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे १९५१ साली कलकत्ता आकाशवाणी केंद्रामध्ये सर्वप्रथम पंधरा मिनिटे मुलतानी राग सादर केला. त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम २० जून १९५२ रोजी काठमांडू येथे केला. या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि नेपाळच्या राजाने पाच हजार मोहरा देऊन केलेले कौतुक यांमुळे कलोपासना आणि चरितार्थाकरिता केवळ संगीत हेच माध्यम निश्चित झाले. आणि पुढे हिंदुस्थानी रागसंगीतातील क्षेत्रात त्यांनी अढळपद प्राप्त केले.\nलयकारीयुक्त आलाप, सरगम, मींड, गमक यांच्या आधारे रागाची लालित्यपूर्ण बढत, बंदिशींचे सुस्पष्ट शब्दोच्चार, तीनही सप्तकांत लीलया विहार करणारा भावपूर्ण ���्वर या मेवाती घराण्याच्या वैशिष्ट्यांना पंडितजींनी स्वत:च्या खास शैलीने आणि प्रतिभेने उच्च दर्जा प्राप्त करून दिला.\nपंडितजींचे वास्तव्य अनेक ठिकाणी असल्यामुळे त्यांना हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, तेलुगू, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत झाल्या. मुंबई येथील कंठसंगीताला असलेले महत्त्व लक्षात घेऊन ते मुंबईला स्थायिक झाले. अनेक भाषांचे ज्ञान आणि उपजत असलेल्या काव्यरसग्रहणाच्या गुणामुळे आजपर्यंत शंभराहून अधिक बंदिशींची रचना त्यांनी केली. त्यांनी रचना केलेल्या बंदिशींपैकी ‘तुम पर वारी जाऊँ मैं’ (रामकली), ‘मेरी अंखियन की’(गुजरी तोडी), ‘तुम बिन कैसे कटे रतियाँ’ (जोग), ‘अब ना मोहे समझाओ तुम’ (बैरागी), ‘बरखा ॠतु आई’ (धुलिया-मल्हार), ‘जब से छब देखी’ (नटनारायण) अशा काही बंदिशी अतिशय रसिकप्रिय आहेत. मधुरा भक्तिरसपूर्ण अशा रचनांमुळे त्यांना ‘आचार्य जियालाल वसंत वाग्ग्येयकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी हवेली संगीतातही अनेक रचना केल्या. पंडितजी मैफलींमधून पारंपरिक बंदिशींप्रमाणेच काही वेळा आदिशंकराचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू यांच्या संस्कृत रचनांचा समावेश करत असत.\nपंडित जसराज यांनी १९६० साली झालेल्या पहिल्या आकाशवाणी संगीत संमेलनात आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडितजींचा १९६२ साली चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माता-दिग्दर्शक चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या मधुरा यांच्याशी विवाह झाला.\nदेशविदेशांत कार्यक्रम करत असताना हिंदुस्थानी संगीताच्या व्यासंगातून आणि साधनेतून ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या जुगलबंदीचा परिचय जसराजजींनी संगीतप्रेमींना करून दिला. शास्त्रीय संगीतातील ‘मूर्च्छना’ या तत्त्वावर आधारित या जुगलबंदीमध्ये स्त्री आणि पुरुष गायकांनी आपले सूर जुळवून घेण्याऐवजी आपापल्या नैसर्गिक सुरांमध्ये षड्ज-मध्यम वा षड्ज-पंचम संवादाच्या आधारे रागगायन करून जुगलबंदी सादर करावयाची असते.\nसवाई गंधर्व, तानसेन फेस्टिव्हल, श्री हरिदास संगीत महोत्सव, तसेच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हैदराबाद इथे होणारा पं. मोतीराम संगीत महोत्सव या आणि अशा अनेक संगीत महोत्सवांमध्ये पं. जसराज यांचे गायन आवर्जून होत असे. अशा काही मैफलींचे ध्वनिमुद्रण ध्वनिमुद्रिकांच्या रूपात आजही आपल्याला ऐकायला मिळते. मारवा, शंकरा, देस, भटीयार, मधमाद सारंग, बागेश्वरी, धुलिया मल्हार, दरबारी कानडा, बैरागी भैरव (म्यूझिक टुडे), बिहागडा गौड गौरी-मल्हार (सोनी) याशिवाय ‘महेश्वर मंत्र’, ‘इन्स्पिरेशन’, ‘दरबार’, ‘तपस्या’, ‘उपासना’ अशा ध्वनिमुद्रिकाही उपलब्ध आहेत.\nपंडित जसराज यांना मिळालेला कलेचा वारसा त्यांचा मुलगा शारंगदेव (संगीतकार) आणि दुर्गा जसराज (दूरदर्शन कलाकार) यांनाही मिळाला आहे. त्याचप्रमाणे मेवाती घराण्याचा वारसा त्यांचे अनेक यशस्वी वादक-गायक शिष्यगण पुढे नेत आहेत. संजीव अभ्यंकर, रतन मोहन शर्मा, श्वेता झव्हेरी, कृष्णकांत पारिख, साधना सरगम (घाणेकर), पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सौगत बॅनर्जी, गिरीश वझलवार, चंद्रशेखर स्वामी तसेच डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनिअम) व कला रामनाथ (व्हायोलिन) या शिष्यांचा विशेष नामोल्लेख करावा लागतो.\nकेवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही जसराज यांनी हिंदुस्थानी संगीताचा प्रसार केला. १९९० साली त्यांनी कॅनडामधील व्हँकुव्हर येथे पं. जसराज स्कूल ऑफ म्यूझिक फाउंडेशन संकल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली. अमेरिकेत अ‍ॅटलांटा व न्यू जर्सीमध्ये टँपा येथील त्यांच्या संगीत शाळांमध्ये संगीतशिक्षणाचे कामही ते अखेरपर्यंत करत होते. या कामामध्ये जसराज यांच्या शिष्यांचाही मोठा वाटा आहे.\nजसराज यांनी १९६६ साली वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या ‘लड़की सह्याद्री की’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. याशिवाय ‘बिरबल माय ब्रदर’ (संगीत : शाम प्रभाकर), ‘१९२०’ (संगीत : अदनान सामी) या चित्रपटांत, तसेच स्वत: जसराज यांच्या पत्नीने दिग्दर्शित केलेल्या ‘आई तुझा आशीर्वाद’ (संगीत : मयुरेश पै) या मराठी चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले.\nपं. जसराज यांनी मेवाती घराण्याची वैशिष्ट्ये गायकीमध्ये साकारताना तीव्र ग्रहणशक्तीने आणि सखोल स्वरविचारांनी प्रत्येक रागाच्या विस्ताराला, रागाच्या अभिव्यक्तीला वलयांकित केले. सहजसुंदर मृदू आवाजाने अधिक समृद्ध केले. पंडितजी मैफलीची सुरुवात ‘ओम अनंता हरी नारायण’ या श्लोकाने करत. ज्या रागाचे सादरीकरण होणार आहे त्या रागामध्ये बांधलेला हा श्लोक त्या रागाचे संपूर्ण चित्र ऐकणार्‍यांच्या मनात उभे करत असे. प्रत्येक रागातील स्वरांचे परस्परबंध, त्या रागातील सुरांविषयी विचारधारा अत्यंत घुमारदार, सहजस्व���ांत श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचे कसब जसराज यांच्या गायकीमध्ये होते.\nअन्य सांगीतिक घराण्यांतील समकालीन मातब्बर गायक-गायिकांमध्ये पंडित जसराज यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील व्यापक अशा योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरियाणा सरकारने त्यांना ‘संगीत मार्तंड’, बंगाल सरकारने ‘सुरेर गुरू’, मध्यप्रदेश सरकारने ‘संगीत कला रत्न’, तर उत्तर प्रदेश सरकारने ‘स्वामी हरिदास संगीत रत्न’ अशा उपाधींनी त्यांना गौरवले आहे.\nयाशिवाय अतिशय महत्त्वाचे असे ‘पद्मश्री’ (१९७५), ‘पद्मभूषण’ (१९९०), ‘पद्मविभूषण’ (२०००), ‘संगीत नाटक अकॅडमी’पुरस्कार (१९८७), ‘राजीव गांधी’ पुरस्कार, ‘कालिदास सन्मान’ (१९९७-९८), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, ‘पं. दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार, ‘उ. हाफीज अली खाँ’ पुरस्कार, ‘स्वाती संगीत पुरस्कारम्’ (२००८), ‘जायंट्स इंटरनॅशनल’ अवॉर्ड, ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टिस्ट’ अवॉर्ड, ‘डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर’ अवॉर्ड हे पुरस्कार त्यांना मिळाले.\nपंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांनी २००९ साली पंडितजींचा जीवनप्रवास उलगडून दाखवणार्‍या ‘संगीत मार्तंड पंडित जसराज’ या लघुपटाची निर्मिती केली. वयाच्या नव्वदाव्या वर्षी न्यू जर्सी येथे पं. जसराज यांचे निधन झाले.\nपाऊस अन् आम्ही - हर्षदा नंदकुमार पिंपळे\nमोह मोह के धागे\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.chitrakavita.com/category/marathi-kavita/", "date_download": "2020-09-28T22:22:31Z", "digest": "sha1:SUK3Q5PBII4FXK2QX23Y5W4B3IOMXQGZ", "length": 2082, "nlines": 32, "source_domain": "blog.chitrakavita.com", "title": "काव्यमंच Archives - Chitrakavita - Marathi Kavita, Marathi Vichar", "raw_content": "\nमनाचे पाय घसरले नकळतच अन कोसळलो मी कोसळतच गेलो खोल त्या गर्तेत अन वाहवत गेलो खोल बुडालो जिथे तळ नव्हताच\nवसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी….\nवसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी, सागराच्या निळ्याशार पाण्यात, त्या सूर्याने स्वतःचे प्रतिबिंब पहावयास डोकवावे… अन मग हजारो लाटांनी, चकाकते रूप घेऊन\nअमर ढेंबरे यांचे ५ सुंदर विचार…\nवाचन क��� गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\nघे हात हाती – मराठी लघुपट\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/a-fluent-presentation-of-multilingual-poetry-at-the-deccan-literature-festival/", "date_download": "2020-09-28T22:20:15Z", "digest": "sha1:URHXVHCGGZTBXDBEK45F5CDA4PBWSR3F", "length": 11521, "nlines": 123, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Deccan Literature Festival मध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण\nDeccan Literature Festival मध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण\nDeccan Literature Festival सजग नागरिक टाइम्स : पुणे : डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी\nरविवार २ फेब्रुवारी रोजी पं. नेहरू सभागृह ( घोले रस्ता ) येथे झालेल्या ‘धनक ‘या बहुभाषिक कवितांच्या कार्यक्रमाला रविवारी दुपारी चांगला प्रतिसाद मिळाला.\n‘भाषा वेगळ्या असल्या तरी त्यातून प्रकटणारे प्रेम एकच आहे’असा संदेश देत ‘धनक‘\nहा युवा कवींचा कविताविषयक कार्यक्रम रविवारी दुपारी पुण्याच्या बहुभाषक तरुणाईने डोक्यावर घेतला.\nइतर बातमी : भवानीपेठ मे जल्द शूरु होरहा है जायकेदार खानोका खजाना लिमरा रेस्टोरेंट\nहिंदी, गुजराती, मराठी, ऊर्दू कवितांची जणू बरसातच या कार्यक्रमात झाली.\nफेब्रुवारी महिना सुरू होताना झालेल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रेम, विरह विषयक कवितांची बरसात झाली.\n‘दखनी अदब फाऊंडेशन ‘ तर्फे या तीन दिवसीय फेस्टीव्हल चे आयोजन करण्यात आले.\nया कविता विषयक कार्यक्रमात शिखा पाचौली, विरल देसाई, कमल कर्मा, संदीप द्विवेदी,\nसंतोष सिंग, प्रमोद खराडे सहभागी झाले. आरजे तरुण यांनी सूत्र संचालन केले.\n‘उसके सासोंकी, मेरे सासोंसे ये हुज्जत हुई, मेरे दिल का एक तुकडा उसके होटोपे रह गया’\nउसने वादा किया है आने का,रंग तो देखो गरीब के घर का’\nतेरे लहजे से भी दुनिया की बू आती है दोस्त ‘ रात उस ने ऐसा डसा , ओठ नीले हो गये , तुम यहा शायर��� करते रहे, उसके हात पिले हो गये’\nहम किसी हाल मे हिंसा नही करने _वाले,_ हम नही दंगे करनेवाले ,लोग आये हैं सियासत मे, हमको नही इकठ्ठा रखनेवाले\nप्रेम तिच्या डोळ्यात दिसते आहे , नवे वादळ उठते आहे अशा कविता, शेरों शायरी ने तरुणाईची मने जिंकली.\nइतर बातमी : भवानीपेठ मे जल्द शूरु होरहा है जायकेदार खानोका खजाना लिमरा रेस्टोरेंट\nsajag nagrikk times February 1, 2020 : पुणे शहर के खवयोन्की पसंद लिमरा रेस्टोरेंट,\nपुणे शहर मे खवयोन्की कोई कमी नही और रेस्टोरेंट कि भी कमी नही , लिमरा रेस्टोरेंट की खासियत भी औरोंसे हटके है,\nऐसेही अनेक खवयोन्के दिलोंकी धडकन और उनके जबानोको जायकेदार फूड मुहय्या कराने वाली\nकोंढवा कौसरबाग की फेमस रेस्टोरेंट लिमरा रेस्टोरेंट अब भवानी पेठ मे भी, और पडे\n7999 रुपयात वेबसाईट बनवा व आपला व्यवसाय जगभर पोहोचवा\n← भवानीपेठ मे जल्द शूरु होरहा है जायकेदार खानोका खजाना लिमरा रेस्टोरेंट\nसी ए फाउंडेशन परिक्षेत रम्या मुद्दलाचे अखिल भारतीय स्तरावर २० वे स्थान →\nEid e Miladunnabi का जुलूस नात और मिलाद पढते हुवे निकाला गया\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार , रात्री डांबरीकरण केले व सकाळी खोदले.\nघरगुती गॅस सिलेंडर विक्रीत एजन्सी चालकांची मनमानी , प्रत्येक ग्राहकांकडून 10 ते 20 रुपये एक्स्ट्रा वसूल\n2 thoughts on “डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण”\nPingback:\t( c a foundation result ) रम्या मुद्दलाचे अखिल भारतीय स्तरावर २० वे स्थान\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/us-welcomes-saeeds-conviction/", "date_download": "2020-09-28T21:16:38Z", "digest": "sha1:2HFYNQW656K7LGJ2K5YMYHZP6WIPIYUN", "length": 5807, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सईदला शिक्षा : अमेरिकेकडून पाकिस्तानचे अभिनंदन", "raw_content": "\nसईदला शिक्षा : अमेरिकेकडून पाकिस्तानचे अभिनंदन\nवॉशिंग्टन : 2008 मध्ये मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफीज सईद याला शिक्षा ठोठावल्याबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे. पाकिस्तानने आपल्या दहशतावादाच्या विरोधातील भूमिकेकडे जाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.\nसईदला 11 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याचे जाहीर झाल्यानंतर अमेरिकेच्या गृहविभागाने पत्रक काढून पाकिस्तानचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानला फायनान्शीयल ऍक्‍शन टास्क फोर्सच्या बैठकीत काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता होती. त्याआधी चार दिवस सईदला शिक्षा ठोठावण्यात आली.\nआपल्या भूमीवरून अन्य देशात दहशतवादी कारवाया करू देणे, आपल्या देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे येथून पुढे ते घडू देणार नाही, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे सचिव ऍलीस वेल्स यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात, हाफीजला शिक्षा होणे हे लष्कर ए तोयबाला रोखण्यात आणि पाकिस्तानच्या जागतिक दहशतवादाच्या विरोधातील लढ्याच्या स्थानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. अमेरिकेने घेतलेली ही भूमिका पाकिस्तानला दिलासा देणारी आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/12/", "date_download": "2020-09-28T22:56:11Z", "digest": "sha1:44EPYWJBC5Q73ZR75UYZJ2PBULRA72XV", "length": 15087, "nlines": 364, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: डिसेंबर 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nरविवार, २९ डिसेंबर, २०१३\nमी माझ्या निवांत समयी\nजिप्सी मधली पाडगावकरांची कविता\n... तरीही ती नवीनच वाटते\nआनंद होऊन पुन्हा मनात दाटते\nलिहून जाव्यात वाटते मला\nकिंवा गीतांमधे गाजणार नाहीत\n.. पुन्हा एकदा वाचण्यासाठी\nअगणीत वेळा वाचून झाली असेल\n२९ डिसेंबर २०१३, १९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर २९, २०१३ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n��विवार, २२ डिसेंबर, २०१३\nतू ओढ सागर गहिरी\nनागपूर, २२ डिसेंबर २०१३, १७:५०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर २२, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १९ डिसेंबर, २०१३\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nपहाटेस आली रया उत्सवाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nजपण्यास क्षण केवढे मिळाले\nअरे दृष्ट काढा अश्या वैभवाची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nएका क्षणी भान हरपून गेले\nसर कोसळावी जशी पावसाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nइंद्रधनू थेंब थेंब सजलेले\nकाय ऐट केसांमधल्या थेंबाची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nउर पोखरती मदनाचे भाले\nगोरीमोरी झाली दशा माणसाची\nतुला पाहताना मन चिंब झाले\nचेहऱ्याचा चंद्र केस ढग झाले\nधुंद चांदण्यात मजा जगण्याची\nतुझे मोकळे मोकळे केस ओले\nतुला पाहताना मन चिंब झाले\nनागपूर, १९ डिसेंबर २०१३, २१:४०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, डिसेंबर १९, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ८ डिसेंबर, २०१३\nमाझी ओळख होऊन जाईल\nही कविता मला घेऊन जाईल\nमाझ्या लिखाणाचा ठरेल ती\nजुन्या कवितांनाही वाचू लागतील\nसमजून घेऊ लागतील, दादही देतील\nकदाचित मी एका मोठ्या जगासाठी\nअश्याच अनेक अज्ञात कवींप्रमाणे\n[कणा कवितेने मला कुसुमाग्रजांचे वेड लावले, प्रेम म्हणजे सेम असतं या कवितेने पाडगावकरांचे वेड लावले, बघ माझी आठवण येते का आणि गारवा ने सौमित्र चे वेड लावले, पुसणारं कोणी असेल तर या ओळींनी चंद्रशेखर गोखलेंच्या प्रेमात पाडले, इतकेच मला सरणावर जाताना कळले होते या ओळींनी मी सुरेश भटांवर फिदा झालो, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता या ओळीने ग्रेस च्या प्रेमात पडलो, श्रावणमासी ने बालकवी, चाफा बोलेना ने भारातांबे, अरे संसार संसार ने बहिणाबाईंना ओळखायला लागलो, अशी किती उदाहरणे देऊ जिथे काही ओळींनी कवीच्या प्रेमात पडायला झाले आणि मग त्या कवीच्या सगळ्या कविता शोधून वाचायचे वेड लागले]\n८ डिसेंबर २०१३, २३:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर ०८, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2180", "date_download": "2020-09-28T22:14:25Z", "digest": "sha1:4PVSSP3WF56FX5SEVAMFUB47IH24MJ4L", "length": 13297, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nदिव्यांग क्रीडापटूंच्या पॅरालिंपिक स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केलेला, भारताचा महान पॅराॲथलिट देवेंद्र झाझरिया याने थांबायचे ठरविले आहे. दोन पॅरालिंपिक स्पर्धेत भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकलेल्या ३७ वर्षीय देवेंद्रची कामगिरी अजोड आहे. आता खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने क्रीडा मैदानास ‘गुडबाय’ करण्याचे निश्‍चित केले आहे. दुखापतीचा ताण झेलण्यास शरीर असमर्थ आहे हे कळून चुकल्यावर या जिगरबाज खेळाडूने विनाकारण कारकीर्द ताणायची नसल्याचे ठरविले. दुखापतीमुळे देवेंद्रला भाला दूरवर फेकताना त्रास होतोय. खांद्याच्या असह्य वेदानांमुळे देवेंद्रच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले. जाकार्ता येथे झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला ५९.१७ मीटर कामगिरीसह चौथा क्रमांक मिळाला. निवृत्तीची ही योग्य वेळ आहे हे देवेंद्रने जाणले. क्रीडा क्षेत्रातील ‘अर्जुन’, ‘खेलरत्न’, तसेच ‘पद्मश्री’ आदी सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या देवेंद्रची कारकीर्द विलक्षण आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावादाच्या बळावर भालाफेकीत असामान्य कामगिरी नोंदविली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने रिओ पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. दोन पॅरालिंपिक स्पर्धांत सोनेरी यश साकारणारा तो पहिला भारतीय पॅराॲथलिट ठरला. चिकाटी, जिद्द या बळावर दिव्यांग असूनही मेहनती देवेंद्रची क्रीडा मैदानावरील कारकीर्द झळाळती आणि असामान्य ठरली. त्याला सलाम करायलाच हवा.\nभालाफेकपटू देवेंद्रने कधीच हार मानली नाही. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्याने यशाला गवसणी घातली. अथेन्स येथे २००४ मध्ये झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत त्याने एफ-४६ गटातील भालाफेकीत पहिले सुवर्णपदक जिंकले. तेव्हा दिव्यांगांसाठी देशात विशेष क्रीडा सुविधाही नव्हत्या. नंतर २००८ व २०१२ मधील पॅरालिंपिक स्पर्धेत त्याच्या गटाचा समावेश नव्हता. भालाफेकीत त्याचा सराव कायम राहिला. रिओ येथील पॅरालिंपिक स्पर्धा त्याला खुणावत होती. २०१६ मधील पॅरालिंपिक स्पर्धेत देवेंद्रच्या एफ-४६ गटाचा समावेश झाला. प्रेरित झालेल्या या प्रतिभासंपन्न भारतीय ॲथलिटने सरस कामगिरीसह आणखी एक पॅरालिंपिक सुवर्णपदक जिंकले. २००४ मध्ये त्याने ६२.१५ मीटर अंतरावर भाला फेकला होता, २०१६ मध्ये त्याने ६३.९७ मीटरचा विश्‍वविक्रम नोंदविला. निराशा झटकून कायम आशावादी राहणे हा देवेंद्रच्या यशाचा मंत्र. बालपणी अपघाताने डावा हात कोपरापासून कापावा लागला, तरीही त्याची उमेद कायम राहिली. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे अडथळ्यांना कणखरपणे सामोरा गेला. लग्नानंतर पत्नीनेही त्याचे मनोबल उंचावले. त्याची पत्नी कबड्डीपटू, तिने क्रीडापटू पतीची योग्यप्रकारे पाठराखण करताना परिपूर्ण सहचारिणीची भूमिका चोख बजावली.\nदेवेंद्रची ॲथलेटिक्‍समधील कामगिरी केवळ दिव्यांग क्रीडापटूंसाठीच नव्हे, सर्वसामान्य खेळाडूंसाठीही आदर्शवत आहे. साधारणतः आठ वर्षांचा असताना त्याला ‘दिव्यांग’ प्राप्त झाले. झाडावर चढलेला असताना जिवंत वीजवाहिनीस चुकून स्पर्श झाल्यामुळे त्याला हात गमवावा लागला. देवेंद्रने दैवाला दोष देत जीवन कंठण्यास नकार दिला, क्रीडा मैदानावर तो मोठ्या उत्साहाने भाग घेऊ लागला. भालाफेकीने त्याने पारंगतता मिळविली. शालेय पातळीवर तो भालाफेकीत सर्वसामान्य खेळाडूंनाही मागे टाकत असे. देवेंद्रच्या नैसर्गिक गुणवत्तेने प्रशिक्षक रिपुदामन सिंग यांना प्रभावित केले. राजस्थानमधील या परिश्रमी ॲथलिटला नवी दिशा गवसली, त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रत्यक्षातही आणली. २००२ मध्ये देवेंद्रने दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तेव्हापासून सलग सोळा वर्षे त्याने आंतरराष्ट्रीय मैदानावर भार���ीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी नोंदविली.\n२००४ मध्ये अथेन्स, तर २०१६ मध्ये रिओ पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक\n२०१४ मध्ये सर्वोत्तम पॅरा-खेळाडूचा बहुमान\nजागतिक पॅरा स्पर्धेत २०१३ मध्ये लिऑन येथे सुवर्ण, तर २०१५ मध्ये दोहा येथे रौप्य\n२०१४ मध्ये इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/11/sardar-ground-lathi-charge/", "date_download": "2020-09-28T22:25:32Z", "digest": "sha1:H7FKVOLUVFJ33W7CZ23ABAQSIX3TV35M", "length": 7128, "nlines": 124, "source_domain": "belgaumlive.com", "title": "लाल पिवळा विरुद्ध भगवा संघर्ष अन.. पोलिसांचा लाठीमार - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या लाल पिवळा विरुद्ध भगवा संघर्ष अन.. पोलिसांचा लाठीमार\nलाल पिवळा विरुद्ध भगवा संघर्ष अन.. पोलिसांचा लाठीमार\nम्हशी पळण्याची शर्यत सुरू असताना लाल पिवळा ध्वज आणि भगवा ध्वज फिरवणाऱ्या युवकांत संघर्ष होऊन दोन गटात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक युवकाना मार खावा लागल्याची घटना सरदार मैदानावर घडली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सरदार मैदानावर गवळी बांधवांच्या वतीनं म्हशी पळवण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमा दरम्यान एका गटाने भगवा तर दुसऱ्या गटाने लाल पिवळा ध्वज आणला होता लाल पिवळे आणि भगवे ध्वज युवकां कडून मैदानात फिरवण्यात येत होते त्या दरम्यान लाल पिवळा ध्वज भगव्या ध्वजाला हवेत आदळला त्यामुळे या दोन गटात संघर्ष सुरू झाला होता.\nएका गटाकडून दुसऱ्या गटाच्या युवकाला मारहाणं देखील झाली होती एक गट एका बाजूने तर दुसरा गट एका बाजूने थांबला होता त्यावेळी एका गटाने दगडफेक केली त्यामुळं गोंधळ निर्माण झाला मग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केवळ एका गटाच्या मुलांना टार्गेट केल्याचे दिसून आले.दरम्यान ऐन सणात ही घटना घडल्याने सरदार मैदान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.धार्मिक सण सुरू असताना भगवे किंवा लाल पिवळे ध्वज मैदानात फिरवण�� कितपत योग्य असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुक जवळ आल्याने तथा कथित युनिटी वाल्यामुळं हा प्रकार झाल्याची देखील चर्चा सुरू आहे.\nPrevious article‘जावेद मुशापुरींची कामावरील निष्ठा’\nNext article‘बेळगावात मांजाचा पहिला बळी’\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-sunday-30-august-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77825387.cms", "date_download": "2020-09-28T21:15:19Z", "digest": "sha1:HIADMUAEMMT6W3564MK5ERQTY5BK3DQJ", "length": 20868, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nमेष : स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कार्य करण्यासाठी आजचा दिवस शुभ राहील. आजचा दिवस मंगलदायक. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला करार मार्गी लागेल. मान, सन्मान प्राप्त होतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृहसजावटीच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबात शुभ कार्ये घडण्याचे योग. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ. गुरुजनांचा आशीर्वाद प्राप्त होतील.\nवृषभ : अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी फायदा होईल. कार्यक्षेत्रात एखाद्या नवीन योजनेवर काम सुरू कराल. त्यातून यशप्राप्ती होईल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग मिळेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. अपेक्षित ठिकाणी बदली शक्य. पराक्र��ात वृद्धी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.\nमिथुन : आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. आजचा रविवारचा दिवस रचनात्मक असेल. मानसिक शांतता लाभेल. सृजनात्मक कार्ये हातून घडतील. व्यवसाय वाढीसाठीच्या नवकल्पना स्फुरतील. कार्यालयातील वातावरण आपल्यासाठी अनुकूल असेल. वरिष्ठ सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. भविष्यातील एखाद्या योजनेसंदर्भात कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल.\nआजचे मराठी पंचांग : रविवार, ३० ऑगस्ट २०२०\nकर्क : आपल्या चौकस स्वभावाचा बरेच वेळा फायदा झालेला दिसेल. परिस्थितिशी मिळते-जुळते घ्यावे लागेल. आजचा रविवारचा दिवस सृजनात्मक. आज घेतलेल्या मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावता येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील.\nसिंह : आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगामुळे फायदा होईल. कामानिमित्तचे छोटे प्रवास लाभदायक ठरतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकेल. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी मतभेद शक्य. जुनी ओळख लाभदायक ठरेल.\nकन्या : आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. आपल्या शिस्तप्रियतेचा आपल्यालाच फायदा होईल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवा. वाणी संयमित ठेवणे हिताचे ठरेल. भावंडांशी झालेले मतभेत चर्चेने सुटतील. पालकांच्या सेवेची संधी मिळेल. एखाद्या शुभमंगल कार्याविषयी घरात चर्चा होतील. कार्यालयातील कामे आत्मविश्वसाने पूर्ण करा. भाग्य भक्कम साथ देईल.\nसप्टेंबर महिन्यात ७ ग्रहांचे राशीपरिवर्तन; कोणाचे कसे असेल चलन\nतुळ : हातात घेतलेले कार्य शेवटपर्यंत लावून धरा. आपल्या वागण्याचा लोकांवर प्रभाव पडेल. लाभदायक दिवस. काही समस्यांचे चर्चेतून निराकरण होईल. कार्यक्षेत्रात नवीन प्रकल्पावर काम सुरू होण्याची शक्यता. त्यातून भविष्यात लाभ संभवतो. जागा, वाहन खरेदीच्या योजना प्रत्यक्षात येतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागले. नवीन ऊर्जा आणि उत्साहाचा संचार होईल.\nवृश्चिक : जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. अति तिखट पदार्थांचे सेवन टाळा. दिवसाच्या पूर्वार्धात शुभवार्ता मिळू शकेल. ��ार्यक्षेत्रात लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील. मेहनत, परिश्रमांची कास सोडू नका. कुटुबांत शांतता, प्रसन्नता आणि स्थिरता नांदेल. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणल्यास लाभ होईल. व्यापाऱ्यांनी दैनदिन व्यवहारात केलेला छोटासा बदल फायदा मिळवून देऊ शकेल. उत्साहाने कार्यरत राहाल.\nधनु : हिम्मतवर कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम काळ. कार्यक्षेत्रातील एखादी व्यक्ती आपल्या विश्वासाला पात्र ठरणार नाही. व्यापार, व्यवसायात जोखीम पत्करल्यास लाभ मिळतील. नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस. मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.\nएकदा तरी दर्शन घ्यावे अशी 'टॉप ५' स्वयंभू गणेशस्थाने; जाणून घ्या\nमकर : स्वतः ठरवलेल्या सर्व कामांची यादी पूर्ण होईल. घरामध्ये खर्च निघतील. भागीदारीतील व्यापार लाभदायक ठरतील. वडिलांचे मार्गदर्शन व्यापारी वर्गाला उपयुक्त ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतील. स्पर्धेत यश मिळेल. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. सासरच्या मंडळींकडून लाभ मिळतील.\nकुंभ : कल्पनेतून बाहेर येऊन कार्याला लागा. जुन्या कामांवर खर्च होईल. रोजच्या व्यवहारातील व्यवसायिकांना उत्तम दिवस. जुना व्यापार लाभदायक ठरेल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्णत्वास जातील. समाजसेवा करण्याची संधी प्राप्त होईल. जोडीदाराशी झालेले मतभेद दूर होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील.\nमीन : समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल. खर्चाचा अंदाज बांधा. व्यापारात पत्करलेली जोखीम सकारात्मक परिणाम देईल. विद्यार्थ्यांची आर्थिक समस्या दूर होईल. सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनांचा आणि मताचा आदर करा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. आप्तेष्टांना दिलेली कर्जाऊ रक्कम परत मिळण्याचे योग.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nDaily Horoscope 29 August 2020 Rashi Bhavishya - कन्या : घरामध्ये सर्वांकडून मान मिळेल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिक१४० दिवसांनी शनी मार्गी : 'या' ९ राशीच्या व्यक्तींवर सर्वाधिक प्रभाव\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nकरिअर न्यूजनववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nदेशलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणः CBIकडून निवेदन जारी; गृहमंत्र्यांनी विचारला 'हा' प्रश्न\nअहमदनगरकरोना संकटातही दिवाळी ‘धुमधडाक्यात’ प्रशासनाकडून फटाके परवान्याची तयारी\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sarpanch-leave-power-maintain-unity-village-344982", "date_download": "2020-09-28T20:34:06Z", "digest": "sha1:SEYOQYHVMT3T3FTDMJ4CKK6XNPVXAU3D", "length": 16031, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "गावाची एकी राखण्यासाठी सत्ता सोडण्याचा आदर्श पायंडा, कोठे घडली ही घटना ? | eSakal", "raw_content": "\nगावाची एकी राखण्यासाठी सत्ता सोडण्याचा आदर्श पायंडा, कोठे घडली ही घटना \nसरपंच अर्पिता पवार यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी श्रावणी पागडे यांना पद द्यायचे ठरले होते. पण थेट निवडणूक रद्द झाल्याने पेच आला. पागडे सदस्यही नव्हत्या. त्यामुळे त्यांना आधी सदस्य बनू देण्यासाठी प्रभाग एकमधील शांताराम पागडे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला.\nगुहागर ( रत्नागिरी ) - सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची उदाहरणे ग्रामपंचायतीपासून सतत आढळत असताना गावच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सरपंचपद आणि सदस्यपदाचा त्याग करून एकी राखण्याचे उदाहरण तालुक्‍यातील आबलोली गावाने घालून दिले आहे. ग्रामपंचायत वगळता उर्वरित सर्व निवडणुकीत व्यक्तीगत मताला प्राधान्य असले तरी गावासाठी एकी हे ब्रीद जपण्यात आले.\nसरपंच अर्पिता पवार यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी श्रावणी पागडे यांना पद द्यायचे ठरले होते. पण थेट निवडणूक रद्द झाल्याने पेच आला. पागडे सदस्यही नव्हत्या. त्यामुळे त्यांना आधी सदस्य बनू देण्यासाठी प्रभाग एकमधील शांताराम पागडे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. आता गावकीत ठरलेल्या श्रावणी पागडे यांचा बिनविरोध सरपंच होण्याआधी सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. गेली 20 वर्ष\nआबलोलीतील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते. त्यासाठी वाडीप्रमुख आणि तंटामुक्त समितीचे अघोषित नियामक मंडळ आहे. या मंडळाने प्रत्येक वाडीला सरपंचपद मिळण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली. 2017 मध्ये आबलोली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी थेट जनतेतून निवडावयाच्या सरपंचासाठी सव्वा दोन वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला. त्यामुळे पवार यांनी राजीनामा दिला.\nप्रभाग 1 मधील श्रावणी पागडे याना सरपंचपद द्यायचे आहे. त्यासाठी त्या सदस्य हव्यात. त्यावर प्रभाग 1 मधील सदस्य शांताराम पागडे यांनी राजिनामा दिला.गावातील प्रमुख मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच निवडीपूर्वी प्रभाग क्र. 1 ची पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर उच्चशिक्षित श्रावणी पागडे निवडून येतील. त्यानंतर सरपंच पदाची माळही त्याच्या गळ्यात पडेल.\nप्रत्येक ग्रामस्थ व्यक्तिगत पातळीवर मतदान करतो. ग्रामस्थ आपल्या पक्षाचे काम करतात. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वजण गाव विका��ासाठी एकत्र येतात. सध्या निर्माण झालेल्या पेचातही गावाने एकमुखी निर्णय घेतला.\nदरम्यान निवडणूक शाखेने आबलोली ग्रामपंचायतीचा सरपंच निवडीचा कार्यक्रम घोषित केला. मात्र एकाही ग्रामपंचायत सदस्याने सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली नाही. गावाच्या एकीचे संघटित रुप या निमित्ताने तालुक्‍याला पहायला मिळाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nधक्कादायक, विजेचा शॉक लागून माय-लेकराचा मृत्यू\nपूर्णाः घरावरील पत्रात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागल्याने माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू तर दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने...\nरस्त्याचे वाजले तीन तेरा गुडघाभर चिखलातून काढावी लागतेय वाट; शेतकरी संतप्त\nनाशिक : (गिलाणे) गिलाणे ते बेडी पाणंद रस्त्याचे काम अनेक दशकांपासून अपूर्णच राहिल्याने पावसाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा झाल्याने...\nदुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू\nउमरी (जिल्हा नांदेड) : शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या माय- लेकीचा त्यांच्याच शेतात असलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिरोना (ता....\nसर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मळोलीकर शिक्षकांचाही \"खारीचा वाटा'\nवेळापूर (सोलापूर) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांची तातडीची गरज म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळोली आणि भांगिरा माळ (मळोली, ता. माळशिरस...\nनदीवर पुलच नाही, म्हणून ग्रामस्थांना वाहने न्यावी लागतात उचलून\nतळोदा ः तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक विशेषतः पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगतात. बोरवान, टाकळी, हातबारी, रावलापाणी व आसपासच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंध�� हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/now-election-held-butterflies-nature-lovers-will-select-national-butterfly-345280", "date_download": "2020-09-28T21:41:10Z", "digest": "sha1:FAXE6Z6BEAQTSADXUGL5LUP677WEXS5T", "length": 17524, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "खरं की काय! आता चक्क फुलपाखरांची होणार निवडणूक.. निसर्गप्रेमी निवडणार 'राष्ट्रीय फुलपाखरू' | eSakal", "raw_content": "\n आता चक्क फुलपाखरांची होणार निवडणूक.. निसर्गप्रेमी निवडणार 'राष्ट्रीय फुलपाखरू'\nआता त्यासाठी निसर्ग संस्थांनी विशेष मोहीम प्रारंभ केली असून लवकरच राष्ट्रीय फुलपाखरू घोषित होणार आहे. या निवडणुकीत सात प्रजातींची फुलपाखरे उमेदवार म्हणून उभी आहेत.\nगडचिरोली : यापूर्वी राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला होता. विशेष म्हणजे पशू, पक्षी, प्राण्यानंतर फुलपाखराला मानचिन्हाचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरले होते. त्यानंतर इतर काही राज्यांनीही महाराष्ट्रापासून प्रेरणा घेत आपल्या राज्यातील विशिष्ट फुलपाखरू प्रजातीला मानचिन्हाचा दर्जा दिला. पण, अद्याप राष्ट्रीय मानचिन्हात फुलपाखराचा समावेश नाही.\nआता त्यासाठी निसर्ग संस्थांनी विशेष मोहीम प्रारंभ केली असून लवकरच राष्ट्रीय फुलपाखरू घोषित होणार आहे. या निवडणुकीत सात प्रजातींची फुलपाखरे उमेदवार म्हणून उभी आहेत.\nहेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या अचूक वीजबिल हवंय मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..\nमहाराष्ट्र राज्याच्या मानचिन्हामध्ये प्राणी म्हणून शेकरू किंवा देवखार, पक्ष्यांमध्ये हरियाल , वृक्षांमध्ये आंब्याचा वृक्ष, तर फुलांमध्ये जारूळ किंवा ताम्हण यांना स्थान होते. तेव्हा निसर्गप्रेमी संस्थांनी यात फुलपाखरांचाही समावेश असावा, अशी मागणी केली. त्यानंतर ब्ल्यू मोरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्राणीकोषात \"राणी पाकोळी' असे मराठी नाव या फुलपाखराला दिले आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये आढळते.\nम्हणून मिळाला हा दर्जा\nसह्याद्री पर्वतरांगा आणि आसपासच्या प्रदेशात ते इतर ठिकाणांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळते. सातपुडा पर्वतरांगा तसेच ताडोबा व विदर्भातील इतर जंगलांमध्ये ते तुरळक प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे हे फुलपाखरू खूप शहरीकरण झालेल्या मुंबईला अगदी कुलाब्यापर्यंत तसेच नागपूरला अगदी महाराजबाग परिसरातसुद्धा दिसते. त्यामुळे या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला.\nत्याचप्रमाणे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फुल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष आहे. मात्र, यात फुलपाखराला स्थान नाही. म्हणून आपलेही राष्ट्रीय फुलपाखरू असावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात निसर्गप्रेमी नागरिकांचे सार्वमत घेण्यात येणार आहे. त्याकरिता संशोधन व अभ्यासाअंती सात फुलपाखरू प्रजाती निवडण्यात आल्या आहेत. यातून सर्वाधिक पसंती मिळालेल्या फुलपाखराला राष्ट्रीय फुलपाखरू घोषित करण्यात येईल.\nठळक बातमी - काय सांगता नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास\nराष्ट्रीय फुलपाखरू होण्याच्या निवडणुकीत एकूण सात फुलपाखरू प्रजाती आहेत. यात कृष्णा पिकॉक, ऑरेंज ओकलिफ, इंडियन जेझेबल/कॉमन जेझेबल, येलोव्ह गॉरगॉन, इंडियन नवाब/कॉमन नवाब, फाईव्ह-बार स्वॉर्डटेल, नॉदर्न जंगलक्‍विन या फुलपाखरू प्रजातींचा समावेश आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाच्या लशीमुळं 5 लाख शार्कची कत्तल होण्याचा धोका\nजगभरात कोरोनाचं संकट मानव जातीला आव्हान देतंय. या संकटातून पार होण्यासाठी जगाच्या काना कोपऱ्यात संशोधन सुरू आहे. लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी...\nमंडणगडात निसर्गग्रस्तांना नुकसानीपोटी ४० कोटी\nमंडणगड : निसर्गचक्री वादळात मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाकडून भरपाईच्या स्वरूपात आलेला 40 कोटी रुपयांचे वाटप...\nकोरोनाशी लढताना दैववाद सोडा, संशोधन व प्रयत्नवाद शिका : जागतिक \"कोरोना योद्धा' डॉ. संग्राम पाटील\nवाळूज (सोलापूर) : कोरोनाच्या कठीण काळात मी मी म्हणणारे ज्योतिषी, गुरू, बाबा, मांत्रिक, आध्यात्मिक लोक, देवाधर्माच्या संबंधित सर्वांनीच मैदानातून पळ...\nचांदोरीकर रमले चंदेरी दुनियेत गोदाकाठी दीर्घकाळानंतर चित्रपटाचे चित्रीकरण\nनाशिक : (चांदोरी) ���ोदाकाठाला लाभलेल्या निसर्ग देणगीमुळे पर्यटनासाठी हा परिसर सर्वांनाच खुणावत असतो. चित्रपटनगरीलादेखील या सौंदर्याची भुरळ पडल्याने...\nभारतीय शिक्षणपद्धतीची मुळात सुरुवातच भिंतीबाहेरील शाळेने झाली. प्राचीन काळी गुरुकुल असायचे. त्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून गुरूच्या...\nशिरपूर तालुक्यात फुलपाखरांच्या ७१ प्रजातींची नोंद\nशिरपूर: येथील ‘नेचर कॉन्झर्व्हेशन फोरम’च्या सदस्यांनी बटरफ्लाय मंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्यात निरीक्षण करून फुलपाखरांच्या तब्बल ७१...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/malad-malvani-3-year-old-boy-hit-car-while-playing-road-346786", "date_download": "2020-09-28T22:29:24Z", "digest": "sha1:U7TPYYZ6LFJBQYFO3QZCLGEPSU4N7MLG", "length": 14399, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की... | eSakal", "raw_content": "\nतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...\nतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मात्र काळा आला होता पण वेळ नव्हती. अशीच काहीसी परिस्थिती या अपघातात घडली आहे.\nमुंबईः तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मात्र काळा आला होता पण वेळ नव्हती. अशीच काहीसी परिस्थिती या अपघातात घडली आहे. हा चिमुकला रस्त्यावर खेळत होता. त्याचवेळी कारनं त्याला चिरडलं. समोरुन कार येतेय बघून हा मुलगा घाबरुन आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण कार चालकानं गाडी थांबण्याचं सोडून त्याच्या अंगावर नेली. पण सुदैवानं या अपघातात चिमुकल्याचा जीव वाचला आहे. त्यामुळे त्याचं नशीब बलवत्तर होतं, असंच म्हणावं लागेल.\nपश्चिम उपनगर मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. म्हाडा कॉलनी येथे एक तीन वर्षांचा चिमुकला रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी दुप���री दोनच्या सुमारास घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nअधिक वाचाः म्हाडामार्फत ठाण्यातील 567 सदनिका पोलिसांना मिळणार\nतीन वर्षांच्या चिमुकला रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी त्याच्या मागून अचानक एक कार आली. कार आपल्या जवळ येताच त्याला दिसताच तो घाबरला आणि आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र भरधाव आलेल्या कारचे दोन्ही टायर त्याच्या अंगावरुन गेले. सुदैवानं या घटनेत चिमुकला जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले.\nहेही वाचाः कोरोनाच्या संकट काळात बेस्ट बसनं प्रवास करताय, मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी\nगंभीर जखमी झालेल्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजच्या आधारे कार चालकाचा तपास सुरु करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकेईएमनंतर नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात\nमुंबई,ता.28 : केईएम रुग्णालयात शनिवारी सुरू झालेील्या कोव्हीशिल्डच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही चाचणीस सुरूवात करण्यात आली. नायरमध्ये देखील 3...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\nमुंबई महापौरांनी झोपू योजनेतील गाळे लाटलेत - किरीट सोमय्या\nमुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या...\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्यात, म्हणालात 'मास्क न घालणारे किलर'\nमुंबई, ता. 28 : दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ्यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात. हे...\nउच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग\nयवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र...\n'काळे कायदे' ताबडतोब रद्द करा, काँग्रेसची आक्रमक भूमिका; कृषी कायद्यांविरोधात राज्यांनी कायदा करावा\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनावर भेटलेत. देशाच्या संसदेत पारित करण्यात आलेल्या कृषी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/chased-and-beaten-near-sambhaji-nagar-vijayanagar-five-six-armed", "date_download": "2020-09-28T21:31:36Z", "digest": "sha1:IULJCILX5REFBUXOU7FA5UWSFH4NV6EI", "length": 16868, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "सहा जणांनी रचला कट : वर्चस्व वादातूनच 'तो' हल्ला , तरूण गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nसहा जणांनी रचला कट : वर्चस्व वादातूनच 'तो' हल्ला , तरूण गंभीर जखमी\nसंभाजीनगरजवळ पाठलाग करून मारहाण; पाच ते सहा जणांचे कृत्य\nकोल्हापूर : संभाजीनगर स्टॅंडजवळील विजयनगरात तरुणावर पाच ते सहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. अमित उर्फ सोन्या हिंदूराव पाटील (वय २६, रा. शाहू सैनिक चौक परिसर जुना वाशीनाका) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गजबजलेल्या रस्त्यावर रात्री साडेआठच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांनी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने जखमी अमितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, याला वर्चस्ववादाची किनार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.\nयाबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, अमित ऊर्फ सोन्या पाटील जुना वाशीनाका येथे राहतो. देवकर पाणंद चौकात त्याचे चायनीज सेंटर आहे. वर्षाभरापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याचा मित्र परिवार मोठा आहे. सेंटर बंद करून तो रात्री आठच्या सुमारास काळ्या रंगाच्या मोपेडवरून\nविजयनगर मार्गे घरी जात होता. दरम्यान, पाच ते सहा जणांनी एका रिक्षातून त्याचा पाठलाग केला. त्याच्या मोपेडला विजयनगर येथे रिक्षाने धडक दिली. त्यात अमित हा खाली पडला, त्यावेळी रिक्षात बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी तलवारीसह धारधार शस्त्राने त���याच्यावर हल्ला चढविला. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी ओरडा केला. तसे हल्लेखोर पसार झाले.\nहेही वाचा-कोरोना योद्ध्यांना बळ देऊया\nहल्ल्यात अमित यांच्या डोक्‍याला, मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नातेवाईकांच्या मदतीने जखमी अमितला रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयाबाहेर नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. याबाबत संशयित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते.\nहेही वाचा- ती आली जनू आमदारकी घेऊनच ; चार चाकीविषयी मुश्रीफांची भावना\nघटनास्थळी मोपेड कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पडली होती. त्या शेजारी रक्ताचे थारोळे साचले होते. या ठिकाणचा पंचनामा पोलिसांनी केला. त्यात त्यांना तलवारी सारख्या शस्त्राची मूठ हाती लागली.\nजुना वाशीनाका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात होते.\nचार दिवसांपूर्वी जुना वाशीनाका चौकात एकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी फटाकेही वाजविण्यात आले होते. यावरून तरुणांच्यात वादासह किरकोळ भांडणही झाले होते. याच रागातून भागात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हल्लेखोरांनी हे कृत्य केले असावे, अशी चर्चा सुरू होती. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधुळे जिल्‍हा : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख उतरला\nधुळे : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख जिल्ह्यात पुन्हा खाली आल्याचे चित्र आहे. काल (ता.२७) बाधितांची संख्या ७१ होती, आज (ता.२८) यात पुन्हा घसरण होत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nनगरचे आजचे कोरोना मीटर सहाशेवर\nनगर: जिल्ह्यात आज तब्बल 856 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 531 झाली आहे. दरम्यान, काल (...\nसिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडले चौघांना​\nशिरूर (पुणे) : जिल्हा ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (ता. २७) रात्री शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावर चार तरुणांनी पाठलाग...\n आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच\nराशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही...\nमीटरसाठी अभियंत्याने मागितली लाच, पैसे घेताच बसला 'करंट'\nनगर : विद्युत जोडणी व मिटरसाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-nayana-nirgun-marathi-article-1125", "date_download": "2020-09-28T20:56:51Z", "digest": "sha1:AV7WHDRWVMHQXGOEYLXAVKHNV6XYSEDJ", "length": 16748, "nlines": 129, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Nayana Nirgun Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nलेखिका ः डॉ. लिली जोशी\nप्रकाशन ः रोहन प्रकाशन, पुणे\nकिंमत ः १८०, पाने ः १४८\nआज स्त्री सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने वावरत असली, तरी स्त्री म्हणून तिचे वेगळेपण आहेच. तिच्या समस्या, तिचे मानसिक ताण वेगळे आहेत, जे एका स्त्रीलाच समजू शकतात. अनेकदा हे मानसिक ताण तिच्या आरोग्यावर परिणाम करतात. पेशंट म्हणून आलेल्या मुलीला किंवा स्त्रीला शारीरिक उपचारांपेक्षा मानसिक उपचारांची, समूपदेशनाची गरज असते. त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन केला, तर त्या मनमोकळेपणाने बोलतात आणि त्यांच्यावरील ताण, दडपण हेच त्यांच्या आजाराचे मूळ असल्याचे लक्षात येते.\nआरोग्य समस्या घेऊन येणाऱ्या स्त्रियांशी, मुलींशी संवाद साधत, त्यांच्या समस्यांचे मूळ डॉ. लिली जोशी यांनी नेमके हेरले आणि वैद्यकीय उपचारांबरोबरच त्यांचे समुपदेशनही केले. शरीराबरोबरच मनानेही त्यांना तंदुरुस्त केले.\nअशाच काही पेशंटचे अनुभव डॉ. जोशी यांनी ‘तुमच्या आमच्या लेकी’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. वैद्यकीय उपचारांबरोबरच मनमोकळ्या संवादातून समुपदेशन ही लेखिकेच्या उपचाराची पद्धत दिसते. त्यामुळेच स्त्रिया, मुली त्यांच्याशी आपल्या खासगी प्रश्नांचीही मोकळेपणाने चर्चा करतात. या चर्चेतून कधी कधी त्यांची त्यांनाही उत्तरे मिळतात.\nआपण हे साहस स्वीकारलं ना\nतेव्हा कल्पनाही नव्हती केली\nयात केवढा आनंद आहे... केव्हढं दुःख\nकिती गरज लागते, आपल्याला एकमेकींची\nएका अनाम कवयित्रीच्या या अत्यंत बोलक्‍या, समर्पक कवितेने लेखिकेने आपल्या अनुभव लेखनाला सुरवात केली आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या नात्यांनी भेटणाऱ्या स्त्रियाच आपले जीवन समृद्ध करत असतात, त्यामुळे त्यांना विसरू नकोस, हे या कवितेतून एका आईने आपल्या नवविवाहित मुलीला सांगितले आहे. पुढे लेखिका ज्या पद्धतीने आपल्या पेशंटचे प्रश्न सोडविते, त्यातून याचाच प्रत्यय येत राहतो.\nआज मुली मुलांप्रमाणेच जगतात, कोणत्याही बाबतीत आपण कमी पडू नये, यासाठी जिवाचा आटापिटा करतात. स्वतःच्या क्षमता गृहीत धरून झेप घेतात आणि पडल्या तर शक्‍यतो कोणाचाही आधार न घेता, स्वाभिमानाने पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करतात. कितीही आव आणला तरी या साऱ्याचा ताण त्यांच्या मनावर येतो आणि मग शरीराच्या तक्रारीही सुरू होतात. लेखिकेने पेशंटचा मानसिक ताण समजून घेऊन, त्यांचा कुठेही स्वाभिमान न दुखावता त्यांना उभारी दिलेली दिसते.\nशिक्षण, नोकरीसाठी आज अनेक मुली घरापासून दूर दुसऱ्या गावात होस्टेलवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहतात. अनोळखी शहरात एकट्याने राहात असताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. रोडरोमिओंची मनात दहशत असते. मित्रमैत्रिणींच्या संगतीने, मनावरचा ताण कमी करण्यासाठी म्हणून काही व्यसनांनाही त्या बळी पडतात. फॅशनेबल राहण्याच्या अट्टहासापोटी कोणी मुली शरीराला होणारे अपायही विचारात घेत नाहीत, तर कोणी सौंदर्यवती होण्याच्या ध्येयापोटी स्वतःच्या शरीराचे हाल करून घेतात. उच्चविद्याविभूषित होण्यासाठी वाट्टेल ती किंमत चुकणारीही एखादी युवती असते. या प��रत्येकाचे समुपदेशन करताना लेखिकेने त्यांचा प्रश्न मुळापासून समजून घेतलेला दिसतो. त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा यांच्या आड न येता त्यांच्यावर उपचार केलेले दिसतात.\nकाही आईवडील आपल्या मुलीची इतकी काळजी घेतात की, ऐन बहरण्याच्या वयात ती कोमेजून जाते, आपल्या आशाआकांक्षांना तिला तिलांजली द्यावी लागते, तर काही आईवडील आपलीच महत्त्वाकांक्षा मुलीवर लादताना तिच्या मनाचा अजिबात विचार करत नाहीत. अशा वेळी लेखिकेने त्या मुलीबरोबरच तिच्या आईवडिलांची मानसिकताही समजून घेतली आहे.\nस्त्रीच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह. जीवनाच्या जोडीदाराविषयी प्रत्येकीची काही स्वप्नं, काही अपेक्षा असतात. त्यानुसार जीवनसाथी शोधताना काहींची फसवणूक होते, काही जणी जोडीदाराकडून फिल्मी पद्धतीने अपेक्षा ठेवतात, त्यातून वेगळाच गुंता निर्माण होतो. ब्रेकअपनंतर सहानुभूतीच्या नावाखाली एखादीची फसगत होते. करिअर की लग्न, अशा द्वंद्वात एखादी सापडते, विवाहानंतर अचानक वेगळे वागावे लागल्याने मनावर ताण येतो, अशा प्रसंगांना सामोरे जावे लागलेल्या मुलींचे प्रश्नही लेखिकेने हाताळले आहेत.\nघरातील एकुलती एक कमावती मुलगी घरातून जाऊच नये यासाठी प्रयत्न होतो, तर आपल्या मुलीने चारचौघांत चांगले दिसावे म्हणूनही मुद्दाम काही गोष्टी केल्या जातात. त्यातून मुलीच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. लहानपणापासून पुरुषांविषयी वाईटच गोष्टी मनावर बिंबविल्याने मुलीच्या मनात त्यांच्याबद्दल सतत भीती असते, तर आईवडिलांचा घटस्फोट, आईचे मित्राबरोबरचेही संबंध तुटणे, यातून बाबा कुणा म्हणू, अशी स्थितीही एखादीची होते. कोणी संसार सावरण्यासाठी घरापासून दूर राहण्यास तयार होते, तर कोणी सतत सासरच्यांच्या दडपणाखाली असते.\nमुलांचे संगोपन हा विषयही लेखिकेने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हाताळला आहे. त्यातही विशेष मुलाचे आईपण, तसेच एकेरी पालकत्व निभावताना स्त्रीला तारेवरची कसरतच करावी लागते. धकाधकीच्या आयुष्यात सर्व पातळ्यांवर यशस्वी होताना एखादीला वैवाहिक सुखाचा आनंद घेता येत नाही, तर एखादी संसार न मोडता त्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध माहीत असूनही मुलांसाठी लग्न टिकविण्यासाठीची धडपड करणारी कोणी असते तर स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यास���ठी स्वतःला ‘गिनिपीग’ करून घेणारीही एखादी असते.\nअशा एक ना अनेक... साऱ्या जणी आपल्या अवतीभवतीच वावरणाऱ्या... सारे प्रश्न कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत आपणही ऐकलेले आणि वरकरणी खूपच गंभीर वाटणारे... लेखिकेने सहज सुंदर शैलीत अनुभव कथन करून या साऱ्यांची उत्तरे दिली आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/stem-borer-infestation-in-brinjal-5f48bbb164ea5fe3bd9b0e2d", "date_download": "2020-09-28T21:54:44Z", "digest": "sha1:LQCRUBNMWGM42WLKZJBXZ32DM3UHTZS2", "length": 5639, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - वांगी पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांगी पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव- श्री. अमोल गणवत. राज्य- महाराष्ट्र उपाय- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५०% एससी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nवांगीपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवांगीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव: श्री अखिलेश कुमार सहानी राज्य- उत्तर प्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांगीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nसध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या दिसत आहे. यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकात बोरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऑक्टोबर महिन्यातील भाजीपाला लागवड\nप्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया. या पिकांची लागवड करुन आपण लाखो नफा कमवू शकतात.भाजीपाला लागवडबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी...\nव्हिडिओ | होम कंस्ट्रक्शन नॉलेज प्लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T23:03:22Z", "digest": "sha1:TIEZXKNKZ6CQ4XBXVIPA5NSZJ56TOTRU", "length": 9695, "nlines": 74, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "उचकी - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n असे वाक्य लगेच आपल्या तोंडून येते. आणि कोणी बरे आठवण काढली असेल या विचारामध्ये आपण दंग होतो.\nआपल्या छातीच्या पिंजर्‍याचा विभाजक पडदा ( डायफ्रॅम) स्नायूंनी बनलेला असतो. कधी कधी अचानक या स्नायूंचे आकुंचन होते. ही क्रिया अनैच्छिक असते. वारंवार आकुंचन झाल्याने, स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ येतात व उचकी निर्माण होते. उचकी काही काळासाठी ठराविक अंतराने येते व आपोआप बंद होते. मात्र काहींमध्ये उचकी दीर्घकाळ राहते.\nउचकी रोखण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करतात. जसे पाणी पितात किंवा इतर उपाय करून पाहतात. आम्ही असे काही उपाय सांगणार आहेत, की त्याने उचकी छूमंतर होऊन जाईल.\nउचकी रोखण्याचे काही उपाय :-\nआपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल.\nसाखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते.\nलिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.\nहळूहळू जेवा : अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.\nचॉकलेट पावडर : जेव्हाही उचकीच्या समस्या झाली तर तुम्ही चॉकलेट पावडर एक चमचा खा. ती खाल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते.\nमीठाचे पाणी : थोडे मीठ पाण्यात टाकून घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते.\nकाळे मिरे : तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल\nउलटे अंक मोजा : जाणकारांनुसार उलटे अंक मोजल्याने अचानक त्या व्यक्तीला घाबरविल्यास त्याची उचकी जाते. उलटे अंक १०० ते १ असे माजावे.\nटॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत ���ॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.\nवेलची : साधारण वेलचीच्या अख्ख्या दहा-बारा कुडय़ा घ्या व तव्यावर परतायला सुरुवात करा. चांगल्या परतल्यानंतर पोळपाट-लाटणं घेऊन त्या बारीक करून त्याची मशी तयार करा. मशी म्हणजे काळी पूड. पूर्वी बायका मशेरी भाजतात ना अगदी तसे करा. मग ती वेलचीची मशी दर दोन दोन मिनिटांनी मधासोबत चाटवा.\nपाणी पिताना जर उचकी लागली असेल तेव्हा शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकवून पाण्याचे घोट घ्या.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/rafale-induction-ceremony-at-ambala-airbase/", "date_download": "2020-09-28T21:21:55Z", "digest": "sha1:ZJ43S5ACI4K56ULD43VGHIKTYPM2GWQG", "length": 16043, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आजपासून राफेल भारतीय वायुसेनेत दाखल, भारताचं सामर्थ्य वाढलं - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी ��ेली सीपीआरची पहाणी\nआजपासून राफेल भारतीय वायुसेनेत दाखल, भारताचं सामर्थ्य वाढलं\nअंबाला : अवघ्या अर्ध्या तासात अंबाला (Ambala) ते पूर्व लडाखमधील पँगाँगपर्यंतचं अंतर कापू शकणारे आणि शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा (Rafale) ताफा आजपासून हवाई दलात दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी भारताच्या अंबाला एअरबेसवर पाच विमानांचा ताफा दाखल झाला होता. वायू दलात समावेश करण्यापूर्वी राफेल विमानांचे सर्वधर्मीयांकडून पूजन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) ,लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि वायुसेनेचे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत राफेल विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली.\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या साक्षीने अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला. पारंपरिक पद्धतीने ‘सर्वधर्म पूजन’ (Sarvadharma Pujan)करण्यात आले. मुस्लीम, शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी प्रार्थना केली.\n“इंडियन एअर फोर्समध्ये (Air India Force) राफेल फायटर विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. राजनाथ सिंह यांनी नाव न घेता चीनला इशारा दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleया सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला; आता संघर्ष अटळ : नितेश राणे\nNext articleमेस्सीची कोणती गोष्ट रोनाल्डोला हवीहवीशी वाटते\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/madhukar-toradmal/?vpage=2", "date_download": "2020-09-28T22:52:43Z", "digest": "sha1:DMI7Q5YRUOZTGSLVRYZBRWVEWWENI2CP", "length": 11007, "nlines": 126, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल – profiles", "raw_content": "\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे.\nकमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.\nप्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्‌स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता.\nतब्बल पाच दशकां��ून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातूनप्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.\nधों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर त्यांनी केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत.\n‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.\nदि. २ जुलै २०१७ रोजी त्यांचे दिर्घ आजारपणामुळे मुंबईत निधन झाले. मुत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/2/21/ravindranathanche-swabhasha-prem-.aspx", "date_download": "2020-09-28T20:58:03Z", "digest": "sha1:33TIRW3EXOCQTEMFFANGNE4GRR3RDZWM", "length": 7687, "nlines": 62, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "रवींद्रनाथांचे स्वभाषा - प्रेम", "raw_content": "\nरवींद्रनाथांचे स्वभाषा - प्रेम\n२७ फेब्रुवारी हा दिवस आपण \"मराठी भाषा दिवस\" म्हणून साजरा करतो. कारण हा दिवस म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. खरे तर, एकच दिवस आपल्या मातृभाषेचा उदो उदो करून तिचा विकास, प्रसार होणार नाही. म्हणून जिथे तिथे मराठी भाषेत बोलून, लिहून, वाचून, शिकून,शिकवून आपण आपली भाषा टिकवून ठेवू या.\nगुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले. स्वयंसिद्ध होण्यासाठी स्वत्व जागवणारे स्वभाषेतील शिक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणत. इंग्रजांच्या धूर्त शिक्षणनीतीमुळे शिक्षित आणि अशिक्षित तसेच शहरी आणि ग्रामीण लोकांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. इंग्रजीतून चालणारी पोपटपंची म्हणजे मोठेपणा अशा समजुतीतून लोक स्वभाषेचा तिरस्कार करू लागले होते. हे पाहून गुरुदेवांना वाईट वाटे.\nज्ञान म्हणजे फक्त पुस्तकाकडून पुस्तकाकडे होणारा व्यवहार नसून ज्ञान हे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांना चैतन्यमय करणारे साधन आहे, हे जाणून त्यांनी शांतिनिकेतनमध्ये अनेक प्रयोग केले. शाळेच्या चार भिंतींतून त्यांनी मुलांची सुटका केलीच शिवाय मुलांच्या मानेवरचं इंग्रजीचं जोखड काढून टाकलं. ज्या परक्या भाषेत मनातले भाव उमलत नाहीत, त्या भाषेचं व्याकरण आणि शब्दकोश यांखाली मुलांना जखडून ठेवायचे नाही, असे ठरवून रवींद्रनाथांनी स्वभाषेत म्हणजे बंगाली भाषेत 'सहजपाठ' लिहिले. ही पाठ्यपुस्तके आजही बंगालमध्ये सर्वत्र शिकवली जातात. ज्या शाळेला भिंती नाहीत, तेथील शिक्षणाला अंत नाही असा त्यांना विश्वास होता.\nगुरुदेव म्हणत, \" जो स्वतःचा मान ठेवत नाही, त्याचा मान दुसरा कसा ठेवेल आम्हीच आमच्या समाजाला, स्वदेशाला, स्वभाषेला तुच्छ मानतो. मग इतरांकडून आदराची अपेक्षा कशी करता येईल आम्हीच आमच्या समाजाला, स्वदेशाला, स्वभाषेला तुच्छ मानतो. मग इतरांकडून आदराची अपेक्षा कशी करता येईल आपली भाषा, आपले वाङ्मय, आपली संस्कृती यांचा इतरांनी आदर करावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपली भाषा, संस्कृती यांच्याच साहाय्याने स्वावलंबी होऊन आपली उन्नती करूया. भारताचे नष्ट झालेले श्रेष्ठ स्थान आणि लुप्त झालेले वैभव पुन्हा मिळवणे, हे नव्या पिढीचे ध्येय असलं पाहिजे.\" \" राजकीय दास्यापेक्षा बौद्धिक दास्य अधिक भयावह आहे, हे तरुणांनी ध्यानात ठेवावे.\" असे ते सांगत.\nअध्ययन आणि अध्यापन यांचे माध्यम मातृभाषा हवी, यासाठी शिक्षणाचे देशीकरण व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. एका कवितेत रवींद्रनाथ लिहितात ..\nपरेर भूषण, परेर वसन\nत्यागिबो आमि परेर अशन \nजदि होई दीन, ना होईबो हीन,\nपरके अलंकार, परकी वस्त्रे\nजरी झालो दीन, न होईन हीन,\nरवींद्रनाथांनी व्यक्त केलेल्या स्वदेश आणि स्वभाषा याबद्दलच्या विचारांची क्रमाक्रमाने उत्क्रांती होत \" यत्र विश्वं भवत्येक नीडम् \" असे बिरुद बाळगणारे जगन्मान्य विश्वभारती विद्यापीठ निर्माण झाले.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/madhukar-toradmal/?vpage=3", "date_download": "2020-09-28T21:22:48Z", "digest": "sha1:36K5KAF2ZHATNMMJ2NNT7TT4T5R5YQ4P", "length": 10998, "nlines": 126, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल – profiles", "raw_content": "\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे.\nकमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.\nप्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्‌स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता.\nतब्बल पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातूनप्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.\nधों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर त्यांनी केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत.\n‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.\nदि. २ जुलै २०१७ रोजी त्यांचे दिर्घ आजारपणामुळे मुंबईत निधन झाले. मुत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/12/17/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%82/", "date_download": "2020-09-28T21:59:12Z", "digest": "sha1:4FHE7QQKSJKTTOJXFYS357UIRHGZFHJ4", "length": 4606, "nlines": 92, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आठवणं…!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nअस कधीच झालंच नाही\nपण विसरता ही येत नाही\nकधी स्वतःला विचारलं मी\nपण मन मला बोललंच नाही\nतुझ्या राज्यातुन ते कधी\nपरत माझ्याकडे आलंच नाही\nमाझेच मला परके व्हावे\nइतके शब्द ही ऐकत नाहीत\nमाझ्या कविते मधुन ते\nतुला बोलणं सोडतं नाहीत\nबेधुंद त्या मनास कधी\nसुर ते भेटतं नाही\nतुला भेटावंस वाटल तरी\nती वाट कुठे दिसत नाही\nसांग कसे समजावु मला\nमन काही ऐकत नाही\nपण विसरता काही येतं नाही\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/02/22/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T21:02:50Z", "digest": "sha1:VUY4Q7L6QAYSSVCQSR632VUVLRMMQG7O", "length": 5419, "nlines": 104, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मन माझे…!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nमन माझे आजही तुझेच गीत गाते\nकधी त्या नजरेतून तुलाच पाहत राहाते\nशोधते कधी मखमली स्पर्शात\nमन वेडे आजही तुझीच वाट पाहते\nकधी वाऱ्यास तुझाच मार्ग ते पुसते\nकधी उगाच स्वतःस हरवून जाते\nउगाच ते टिपूस गाळत राहते\nभास तुझा आणि आभास कसा न कळते\nतुझ्याच सोबत वेडे मन हे फिरते\nजुन्या पानात, हरवलेल्या क्षणात\nपुन��हा पुन्हा मन तुलाच पाहत राहते\nह्रुदयात फक्त नाव तुझेच असते\nविसरावे म्हटले तरी पुन्हा पुन्हा ते आठवते\nकधी पाहिले या हृदयात तरी\nहे प्रेम आजही तुझ्यावरच करते\nसांग सखे तू अबोल आज का राहते\nतुलाच बोलण्या हे वेडे मन सांगते\nकधी त्या नजरेतून तुलाच पाहते\nमन माझे आजही तुझेच गीत गाते..\nकविता प्रेमी कविता वाचण्यासाठी मन माझे\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:05:46Z", "digest": "sha1:3SW7QFNCBZJ4IILSPDQ2XQKDNDCPTGPI", "length": 6144, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिमण पाणलावा - विकिपीडिया", "raw_content": "\nचिमण पाणलावा (इंग्लिश:Jack Snipe; हिंदी:छोटा चहा) हा एक पक्षी आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nइतर पाणलाव्यांपेक्षा आकाराने लहान असतो. चोच लहान व गर्द रंगाच्या डोक्यावर पिवळट रेघा नसतात. पाचरीसारखी टोकदार गर्द तपकिरी शेपटी असते.शेपटीच्या टो��ाची पिसे पांढरी नसतात.\nभारत,श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.\nदलदली भागात निवासी असतात.\nपक्षीकोश - मारुती चितमपल्ली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१७ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/403", "date_download": "2020-09-28T20:57:04Z", "digest": "sha1:KI7DWVCVRVYCVXJCKGOG6WBGWZQHTUBP", "length": 50662, "nlines": 268, "source_domain": "aisiakshare.com", "title": " टिळकांच्या 'आठवणी' आणि आठवणीकार बापट | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nटिळकांच्या 'आठवणी' आणि आठवणीकार बापट\nडिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या ढिसाळ आणि निर्नायकी व्यवस्थापनाबाबत मी काही महिन्यांपूर्वी ’उपक्रम’मध्ये लिहिलेल्या ह्या धाग्यावर बरीच चर्चा झाली होती. नुकताच त्या ढिसाळपणाचा मला नवा अनुभव मिळाला पण त्यात नवीन काहीच नाही. मात्र प्रस्तुत लिखाणाचा विषय मला त्यातून मिळाला हे महत्त्वाचे.\nअसाच मी एकदा ह्या लायब्ररीच्या संस्थळावर काही अन्य गोष्ट शोधत असतांना\n) अशा नावाचे एक पुस्तक मला दिसले आणि मला मोठेच आश्चर्य वाटले. टिळक तर १९२० मध्ये वारले तेव्हा १९१५ मध्ये त्यांच्या आठवणींचे पुस्तक कसे निघाले हे एक आश्चर्य आणि माधव श्रीहरी अणे ह्यांनी असे काही पुस्तक संपादन केले आहे असे ह्यापूर्वी कधी जाणवले नव्हते हे दुसरे आश्चर्य. ह्या आश्चर्याचे निराकरण मला सहजच झाले कारण मला माहीत होते की लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंडातील पुस्तक सदाशिव विनायक बापट, ज्यांना आठवणीकार बापट अशी उपाधि त्यामुळे प्राप्त झाली, ह्यांनी संपादित केलेले होते आणि ते काम १९२५ नंतरचे आहे. हे पुस्तक मी उतरवून घेतले आणि जसा माझा तर्क होता त्याप्रमाणेच स.वि.बापटसंपादित लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका खंड २ हे ते पुस्तक निघाले. ह्या पुस्तकाचा आणि तदनुषंगाने सदाशिव विनायक बापट ह्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून द्यावा असे मला वाटले आणि म्हणून हा लेखनप्रसंग. खंड ३ माझ्याकडे आहे आणि खंड २ आता डिजिटल स्वरूपात मिळाला ह्यामुळे मला फार समाधान वाटले.\nसदाशिव विनायक अथवा अण्णा बापट ह्यांचे वयाच्या सुमारे ९०व्या वर्षी १९८०च्या सुमारास पुण्यात निधन झाले. त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे काहीतरी दूरचे नाते होते - नक्की काय नाते होते हे मी तेव्हा कधी विचारले नाही आणि ते सांगू शकणारा कोणीहि आता उरलेला नाही हे मला ठाऊक आहे. नाते जरी दूरचे असले तरी आमचे संबंध खूपच निकटचे होते आणि त्यामुळे मला आठवते तेव्हापासून मी अण्णांना ओळखत आलो आहे. आमच्या सातार्‍याजवळच्या बोरखळ गावी त्यांची काही पिढीजात शेती होती - जी नंतर कूळकायद्यात गेली - त्यामुळे सातार्‍यात त्यांचे येणेजाणे असे आणि ते नेहमी आमच्या घरीच उतरत असत. आयुष्याच्या शेवटल्या काही वर्षात प्रकृतिअस्वास्थ्याने खंड पडेपर्यंत सुमारे ६० वर्षे प्रतिवर्षी दासनवमीला सज्जनगडावर उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रघात होता. आमच्या घरीच ते त्यासाठी उतरत असत आणि आम्ही मुले दरवर्षी अण्णांच्याबरोबर दासनवमीला सज्जनगडावर जात असू.\nआता संपूर्ण पडद्यामागे गेलेल्या जुन्या पुणेकरांच्या एका पिढीचे प्रातिनिधिक स्वरूप अशी त्यांची ओळख करून देता येईल. ही पिढी बहुतांशी ब्राह्मण, त्यातहि शक्यतो चित्पावन, वर्तणुकीत कर्मठ, टिळकांची आत्यंतिक भक्त अशी टिळकाइट, पुराणमतवादी आणि ज्याना ’उजवे’ असे आपण आज म्हणतो अशा प्रकारची होती. ह्यांची दैवते म्हणजे शिवाजी, रामदास आणि टिळक. तुकाराम-ज्ञानेश्वरासारख्या मऊ प्रकृतीच्या संतांपेक्षा रामदास त्यांना अधिक जवळचे. अगदी तरुण वयातच अण्णा टिळकांच्या प्रभावळीत आले. स्वदेशी कापडाची चळवळ, दारूगुत्त्यांवर पिकेटिंग अशा टिळकपुरस्कृत कार्यक्रमात भाग घेऊन लाठीमार आणि तुरुंगवास त्यांनी भोगला होता. टिळकांच्या अंगरक्षकासारखे ते टिळकांच्या आगेमागेच असत. टिळकांचे निधन मुंबईत सरदारगृहात झाले तेव्हा त्या खोलीत उपस्थित असलेल्यांपैकी ते एक होते. टिळकांच्या नंतर त्यांचे राजकीय वारसदार नरसिंह चिंतामण केळकर ह्यांचेहि अण्णा निस्सीम भक्त झाले. केसरी-मराठा संस्था, टिळक स्मारक मंदिर अशा टिळकपंथाच्या परिवारातच त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. देशकार्यासाठी त्यांन�� तरुणवयातच आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि तदनुसार शेवटपर्यंत ते एकटेच, सांभाळायला लहानपणापासून जवळ ठेवलेल्या पुतण्यासह आणि त्याच्या कुटुंबासह, असे राहिले. बरीच वर्षे चिमण्या गणपतीजवळील साठे वाडयात त्यांची बिर्‍हाडाची भाडयाचीच पण प्रशस्त जागा होती. ह्या त्यांच्या घरातच मी कधीकधी जात असे आणि तेथे बाळशास्त्री हरदास, जयंतराव टिळक, न.चिं.केळकरांच्या कन्या कमलाबाई देशपांडे अशा व्यक्तींना मी पाहिल्याचे मला आठवते. मृत्यूपूर्वी काही वर्षेच त्या वाडयाचे अपार्टमेन्ट बिल्डिंगमध्ये रूपान्तर झाल्याने ते अपार्टमेंटमध्ये राहायला गेले पण त्यांचे सर्व आयुष्य सदाशिव पेठेतच गेले.\nटिळक स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीची सेवा म्हणून आपल्या शक्त्यनुसार आपण काही करावे अशा विचाराने अण्णांनी टिळकांच्या आठवणींचा संग्रह काढायचे ठरविले. भारतभर आणि बाहेरहि शेकडो व्यक्तींचा टिळकांबरोबर काहीना काही संबंध आलेला होता अशांशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटींमधून अण्णांनी एकूण ७०० व्यक्तींकडून सुमारे १५०० पानांचा मजकूर चिकाटीने मिळविला आणि तो ’लोकमान्य टिळक ह्यांच्या आठवणी आणि आख्यायिका’ ह्या शीर्षकाने ३ खंडात १९२८ सालापर्यंत छापून आणला. ह्यासाठी त्यांना किती पायपीट करावी लागली, किती हजार पत्रे लिहावी लागली आणि क्वचित् प्रसंगी किती उपेक्षा वा अवहेलना सोसावी लागली हे त्यांनी आपल्या प्रस्तावनांमधून लिहिले आहे आणि तिसर्‍या खंडात त्याची आकडेवारीहि दिली आहे ती अशी:\nखंड-ग्रंथाची पृष्ठसंख्या-किती लोकांस लिहिले-पत्रसंख्या-आठवणी पाठविणारांची संख्या\nअशा आठवणी गोळा करून प्रसिद्ध करण्यामागे १९२३ साली बाहेर आलेले रोझेलाइन मॅसननिर्मित ’I Can Remember Robert Loise Stevenson' हे पुस्तक आणि नेपोलियनच्या आठवणींची अनेक पुस्तके असावीत असे दिसते. ह्या क्षेत्रातील सर्वात गाजलेले पुस्तक बॉसवेलकृत ’Life of Samuel Johnson' हे पुस्तक त्यांच्यापुढे होते किंवा नाही हे मात्र प्रस्तावनांमधून कळत नाही. अशा प्रकारच्या लिखाणाला आजकाल ’मौखिक इतिहास’ किंवा 'Oral History' असे विद्वन्मान्य नाव मिळालेले आहे आणि एखाद्या काळाचा अथवा व्यक्तीचा इतिहास वा चरित्र लिहितांना माहितीच्या दुव्यांचा ठेवा म्हणुन त्याचे महत्त्वहि ओळखले जाते. नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनी ’आठवणीं’च्या पुढेमागेच आपले टिळकचरित्र तीन खंडात प्रसिद्ध केले , त्याच्या प्रस्तावनेमध्ये ’आठवणीं’चा चरित्र लिहितांना आपल्याला उपयोग झाला असे त्यांनी नमूद केले आहे आणि ’आठवणीं’मधील साहित्य वापरून अन्य कोणी दुसर्‍या एखाद्या प्रकारचे चरित्र लिहावे अशी इच्छाहि प्रगट केली आहे.\nआपल्या ’आठवणीं’मध्ये मालवीय, सुभाषचंद्र, विश्वेश्वरैय्या, नरिमन अशा अमराठी नेत्यांपासून महाराष्ट्रातील तत्कालीन आळतेकर, खेर, सयाजीराव, पाटसकर, पोतदार अशा प्रसिद्ध व्यक्ति आणि मध्यप्रांतापासून कर्नाटकापर्यंत गावोगावचे वकील, प्राध्यापक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शंकराचार्य आणि साखरेबुवांसारखे जुन्या पठडीतील विद्वान ह्यांचा समावेश तर केला आहेच पण टिळकांशी संपर्कात आलेल्या सामान्य स्थितीतील व्यक्तींनाहि स्थान दिले आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळातील शेकडो नावे, घटना आणि स्थानांना त्यामुळे कोठेतरी नोंद मिळाली आहे. टिळक मंडालेमध्ये असतांना त्यांचा स्वैपाक करण्यासाठी वासुदेव रामराव कुलकर्णी नावाच्या कैद्याला येरवडयाहून तिकडे पाठविले होते. टिळकांना मंडाले कारागृहात युरोपीय कैद्यांच्या आवारात एक खोली दिली होती तेथेच हे कुलकर्णी खालच्या मजल्यावर तीन वर्षे टिळकांची सेवा करत राहिले होते. (नंतर टिळकांच्याच शिफारसीने शिक्षेत बरीच सूट मिळून कुळकर्णी परत आपल्या कलेढोण, ता.खानापूर, जिल्हा सातारा ह्या गावी परतले.) टिळकांचे राजकारण आणि अनेक विषयांचा अभ्यास कुलकर्णींच्या समजण्याच्या पलीकडचा होता पण टिळकांची प्रामाणिक सेवा करतांना टिळकांच्या वैयक्तिक राहणीचे आणि मृदु स्वभावाचे अनेक दाखले त्यांना मिळाले आणि ते त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहेत. कुलकर्णींच्याच आठवणींमधून मंडालेमध्ये टिळकांचे वजन घटून ११२ पौंडांवर आले होते, त्यांची लघवीतील साखर् एकदा शेकडा ६ पर्यंत वर गेली होती असे तपशील मिळतात. दुसर्‍या टोकाला ज्याच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा लढविण्यासाठी टिळक हजारो पाऊंड खर्चून इंग्लंडला गेले ( आणि अयशस्वी होऊन परतले) त्या चिरोलच्या शब्दातहि टिळक दर्शविले आहेत. टिळकांच्या स्वभावाचे अनेक परस्परविरोधी पैलू वेगवेगळ्या व्यक्तींच्या आठवणीतून आपल्याला दिसतात. काशीचे विद्वान् दक्षिणामूर्तिस्वामी ह्यांच्या ब��ोबरचा वेदांच्या अपौरुषेयत्वाचा वाद आणि विनायक नारायण जोशी (आळंदीचे साखरेबुवा) ह्यांच्याबरोबरचा इंग्रजी शिक्षणाच्या आवश्यकतेचा वाद हेहि आढळतात आणि संमतिवयाला विरोध करणारे टिळकहि दिसतात. वैजनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांच्या आठवणीतून टिळकांचा भांडकुदळपणा आणि रानडयांसारख्या विद्वानावर संयम सोडून टीका करण्याचा दोषहि दिसतो.\nशंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ऐन ऐरणीवर असलेल्या आणि आता जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या होमरूल चळवळ, जहाल-नेमस्त राजकारण, ताईमहाराज प्रकरण, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिलेपहिले दिवस, पंचहौद मिशन आणि ग्रामण्य प्रकरण अशा गोष्टींबाबत अनेक तपशील ह्या आठवणींमधून विखुरलेले आहेत.\nअण्णा बापट ह्या व्यक्तीविषयी थोडे लिहिल्याशिवाय हे लिखाण पूर्ण होणार नाही. ते अखेरपर्यंत अविवाहित होते हे वर उल्लेखिलेलेच आहे. त्यांची थोरली विधवा बहीण त्यांच्याबरोबरच रहात असे. त्याने वार्धक्यामुळे काम नेटेना म्हणून दुसर्‍या एका वृद्ध बाईना घरी कामासाठी ठेऊन घेतले. काही दिवसांनी त्याहि वृद्ध झाल्या म्हणून आणखी एक वृद्ध बाई घरात राहू लागल्या. ह्या सर्व बायकांना काम काय तर अण्णांच्या जेवण्याखाण्याकडे लक्ष ठेवायचे आणि ते रोज संध्या, पूजा आणि वैश्वदेव करीत त्याची तयारी करायची. अण्णा जेवायला सोवळे नेसून बसत. अण्णांना जेवतांना प्रत्येक गोष्ट अतिगरम लागत असे. आमटी कायम गरम राहिली पाहिजे म्हणून त्यांच्याकडे एक चाकावरची शेगडी होती आणि ती दोरीने ओढून जेवायला बसलेल्या प्रत्येकापुढे न्यायची आणि त्यातून एका वेळेस एक पळी अशी आमटी काढून घ्यायची अशी त्यांची पद्धति होती. जेवल्यानंतर शेंगदाणे खाणे ही त्यांची एक अशीच सर्वांना माहीत असलेली सवय होती. अण्णांच्या घरातल्या स्त्रीराज्यावरून त्यांच्या मागे लोक गमतीने काही काही बोलत असत पण ती केवळ थट्टाच होती हेहि सर्वांना ठाऊक होते. अण्णा एरवी जुन्या विचाराचे असले तरी आमच्याकडे सातार्‍यास आले की त्यांना त्यांच्या आवडीचे पालेकरांच्या बेकरीमधील टोस्टहि लागत असत. समोरची व्यक्ति कोणीहि असली तरी त्याच्याशी अहोजाहोने बोलायची त्यांची सवय होती. त्यांच्याहून अर्ध्या वयाच्या विवाहित स्त्रीला ते ’वहिनीसाहेब’ असेच म्हणत असत. त्यांचे पुष्कळसे लिखाण जांभळ्या शाईमध्ये आणि मोडीमध्ये असे पण ��ाळबोधहि ते मोडीसारखे एक सरळ रेघ ह्या बाजूपासून त्या बाजूपर्यंत ओढून करत असत.\n’आठवणीं’च्या दुसर्‍या खंडात नरसिंह चिंतामण केळकर आणि माधव श्रीहरि अणे ह्यांच्या मोडीमध्ये सह्या आणि तिसर्‍यामध्ये टिळकांच्या मोडी, बाळबोध आणि इंग्रजी हस्ताक्षरांचे नमुने आणि टिळकांचे एक जवळचे सहकारी अमरावतीचे गणेश श्रीकृष्ण खापर्डे ह्यांची मोडी सही उपलब्ध आहे. हे नमुने खाली जोडत आहे.\nटिळकांनी आपल्या भविष्याला मान्यता द्यावी असे काही ज्योतिषांना वाटे. त्यावेळी महाडकर नावाचे ज्योतिषी चेहरा पाहून तंतोतंत कुंडली मांडत व अदभूत भाकिते सांगत अशी त्यांची ख्याती होती. टिळकांना अमूकवेळा शिक्षा झाल्या हे महाडकरांनी अचूक सांगितले होते असे काही वर्तमानपत्रात आले होते. त्याच्या खरेपणा विषयी खुद्द टिळकांनाचा विचारले असता ते म्हणाले, '' वर्तमानपत्रातील बातमी खोटी आहे. महाडकर ज्योतिषांना या वर्षी काय घडणार ते सांगा असे विचारीत असे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अनुभवास न आल्याने मी त्यांना विचारणे सोडून दिले.`` टिळकांचे विश्वनाथ नावाचे चिरंजीव त्या वर्षी प्लेगने वारले. ते कुठल्याही ज्योतिषाला सांगता आले नाही. (संदर्भ :- लो.टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड दुसरा, संग्राहक - सदाशिव विनायक बापट, सन १९२५)\nश्री बापट यांनी केलेले कार्य\nश्री बापट यांनी केलेले कार्य खरोखरीच खूप मोठे आहे. प्रत्यक्ष टिळकांचा सहवास लाभलेले असे ते व्यक्ती होते.\nत्यांच्या ग्रंथा बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.\nटाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग \nदेवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥\nश्री बापट यांनी केलेले कार्य\nश्री बापट यांनी केलेले कार्य खरोखरीच खूप मोठे आहे याबादल वाद नाही.\nपरिचय नेमका आणि सुरेख आहे. पुस्तक उतरवून घ्यायला हवे.\nअन् डीजिटल लायब्ररीच्या विचित्र 'सर्च' या (गैर)सोयीबद्द्ल न बोलु तेच बरे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nपुस्तकाच परिचय रोचक वाटला.\nपुस्तकाच परिचय रोचक वाटला. आणि बापट यांचं कार्य त्याहूनही महत्त्वाचं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआठवणीकार बापट ह्यांचे छायाचित्र\nलो. टिळकांची जन्मशताब्दि १९५७ मध्ये झाली तेव्हा त्यांच्या आयुष्यावर फिल्म्स डिविजनने एक ४० मिनिटांची विश्राम बेडेकरदिग्दर्शित डॉक्युमेंटरी काढली होती. अण्णा बापट तिच्यामध्य�� काही सेकंद दिसतात हे मला माहीत होते.\nयोगायोगाने ती डॉक्युमेंटरी मला यूट्यूबवर http://www.youtube.com/watchv=MzA3nu_X_Uw येथे सापडली. त्यातील अण्णांचे चित्र वर चिकटवत आहे.\nम. गांधी यांच्या लो. टिळकान्बद्दलच्या आठवणी\nश्री बापट यांच्या विनंतीला मान देऊन म. गांधी यांनी काही (थोड्याच) आठवणी लिहून पाठवल्या. पण बापट यांनी आणखी काही आठवणी पाठवाव्या म्हणून आग्रह धरला. त्याला गांधीनी खालील उत्तर पाठविले: (हा गोषवारा आहे प्रत्यक्ष शब्द आणि पत्र यांचा संदर्भ आत्ता माझाजवळ नाही). Much wants more and loses all. Sorry, I’m very busy.\nमहात्मा गांधींविषयी आदर वाढला.\nआठवणीकार बापट ह्यांच्यावरील नवा लेख.\nआठवणीकार बापट ह्यांच्यावरील सदानंद मोरे ह्यांनी लिहिलेला लेख मला रविवार ३ जानेवारीच्या ई-सकाळच्या सप्तरंग विभागात दिसला. त्याची ही लिंक.\nआताच्या डिजिटल काळात कुणाला\nआताच्या डिजिटल काळात कुणाला पत्र लिहिले तर तो उत्तर देईल का ही एक शंकाच आहे.पत्रव्यवहाराची चांगली गोष्ट म्हणजे हस्ताक्षरातला सज्जड दस्तावेज.संग्रहालयातही मांडता येतो.\nबापट यांचेकाम फार भारी आहे.\nटिळक, साखरेबुवा आणि दक्षिणामूर्तिस्वामी..\nमाझ्या मूळ धाग्यामध्ये काशीचे विद्वान दक्षिणामूर्तिस्वामी आणि आळंदीचे साखरेबुवा ह्यांच्याशी झालेल्या टिळकांच्या वादाचा ओझरता उल्लेख आहे. त्यावरच अधिक विस्ताराने सदानंद मोरे ह्यांचे लिखाण आजच्या १० जानेवारीच्या 'ईसकाळ'मध्ये मी ताज्या बातम्यांमध्ये पाहिले. ते सर्व मुळातून वाचण्याजोगे आहे पण त्यातील एक भाग येथे उद्धृत करावासा वाटतो:\n\"ह्या संदर्भात सदाशिवराव बापट यांच्या आठवणींच्या खंडामधली एक आठवण उद्‌धृत करणं उचित होईल. आठवण आहे वारकरी संप्रदायातले एक वेदान्ती विनायकबुवा साखरे यांची. विनायकमहाराज हे पुण्यात वैदिक पाठशाळा चालवत असत. या पाठशाळेतल्या मुलांना अर्थातच संस्कृत भाषा व तिच्यातली वेदविद्या शिकविली जाई. टिळक ‘केसरी’, ‘मराठा’ वृत्तपत्रं काढत, तेव्हा बुवांना टिळक एकदा म्हणाले: ‘जगात काय चाललं आहे, याचं ज्ञान तुमच्या विद्यार्थ्यांना व्हावं म्हणून मी ‘केसरी’ आणि इतरही वृत्तपत्रं मोफत पाठवायची व्यवस्था करतो.’ त्यावर विनायकबोवांनी टिळकांच्या सरकारविरोधी चळवळीची दिशाच चुकीची असल्याचं सांगून अशा गोष्टींत आपल्याला स्वारस्य नसल्याचं स्पष्ट केलं. लोकांच्या भल्यास���ठी जर या चळवळी असतील, तर मुळात या चळवळींमुळं रूष्ट झालेलं सरकार अधिकच दडपशाही करेल व त्यामुळं लोकांच्या दुःखात भर पडेल, असंही त्यांनी निदर्शनास आणलं. त्यावर टिळकांची विषादपूर्ण प्रतिक्रिया अशी, ‘तर मग आता तुम्ही खांद्यावर पताका घेऊन पंढरीस जाणार आणि टाळ कुटत बसणार हे तुमच्या अध्ययनाचं फळ हे तुमच्या अध्ययनाचं फळ\nहेच साखरेमहाराज काशीक्षेत्री म्हणजेच बनारस इथं गुरूगृही राहिले होते. टिळक एकदा काही कामानिमित्त बनारसला गेले असता त्यांची व विनायकबोवांची भेट झाली. त्या भेटीत टिळकांना साखरे यांचे गुरू दक्षिणामूर्ती स्वामी यांच्याबद्दल अधिक माहिती समजली. त्यामुळं ते प्रभावितही झाले. विनायकबोवा त्यांना आपल्या गुरूंच्या भेटीसाठी घेऊन गेले. टिळकांनी त्यांच्याशी बराच वेळ संस्कृत भाषेतून धर्मचर्चा केली. त्यांच्या ज्ञानानं व वक्तृत्वानं टिळक आणखी प्रभावित झाले. त्यांनी त्या स्वामींना असं सुचवलं: ‘अलीकडची तरुण पिढी इंग्लिश शिक्षणामुळं वेगळा विचार करू लागली आहे; तिच्यापर्यंत स्वामीजींचे हे विचार पोचले तर तिला हिंदू धर्माचे महत्त्व कळेल व ती ख्रिस्ती होणार नाही, तसंच नास्तिकही होणार नाही. स्वामीजींकडं या पिढीला समजावण्याइतके ज्ञान आहे. मात्र हे ज्ञान इंग्लिश भाषेत सांगण्याची गरज आहे. स्वामीजी संन्यासी आहेत. संन्याशाला हिंदू धर्मात विशेष मान व प्रतिष्ठा असते. लोक त्यांचं ऐकतात.’ स्वामींना इंग्लिश शिकवण्याची व्यवस्था करायची जबाबदारी घ्यायची तयारीही टिळकांनी दाखवली.\nयावर स्वामीजींची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. ते म्हणाले, 'असं ज्ञान तर टिळकांकडंही आहेच. शिवाय त्यांना इंग्लिश भाषाही चांगली अवगत आहे. राहता राहिला मुद्दा संन्याशाला मिळणाऱ्या प्रतिष्ठेचा. टिळकांना संन्यासदीक्षा द्यायचं काम फारच सोपं व अत्यल्प वेळेत होऊ शकतं. म्हणजे स्वामींनी इंग्लिशसारखी परभाषा शिकण्यात काही वर्षं घालवण्यापेक्षा टिळकांनीच ताबडतोब संन्यासी व्हावं व तरुण पिढीशी इंग्लिशमधून संवाद साधून तिला धर्माकडं वळवावं.’ झालं...संवाद खुंटला\nह्यामध्ये उल्लेखिलेल्या विनायक नारायण जोशी ऊर्फ साखरेबुवा ह्यांच्या आठवणी तिसर्‍या खंडात पान ९३ वर आहेत. त्यामध्येच टिळक आणि दक्षिणामूर्तिस्वामी ह्यांच्यामधील वेदांच्या अपौरुषत्वावरील चर्चा ���ीहि आलेली आहे. ही चर्चा वेद अपौरुषेय आहेत हे जो मानत नाही तो वेदांविषयक कसलीहि चर्चा करण्यास ज्ञानाने अपुरा आणि म्हणून अपात्रच आहे अशी स्वामींची भूमिका तर केवळ बुद्धीचा आणि तर्काचा उपयोग करून वेदांची कालनिर्मिति करणे आणि त्यांचा अर्थ लावणे शक्य आहे असे टिऴकांचे प्रतिपादन ह्या दोन टोकांमधील अंतर अखेरपर्यंत नष्ट झाले नाही आणि वाद अनिर्णितच राहिला.\nह्या डिजिटल संग्रहाबद्दल वरील लेखाच्या सुरुवातीस मी जे वैतागाचे उद्गार काढले होते त्यांचे परिमार्जन पुष्कळशा प्रमाणात आता झाले आहे हे नोंदवण्यास आनंद होतो.\nडिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा सर्व संग्रह गेले तीनचार वर्षे https://archive.org/ ह्या संग्रहाचा भाग झालेला असल्याने तेथील पुस्तके मिळणे आणि ती उतरवून घेणे सुकर झालेले आहे ही वाचकांना आणि अभ्यासूंना आनंदाची बाब आहे.\nप्रस्तुत पुस्तक (खंड दुसरा)\nप्रस्तुत पुस्तक (खंड दुसरा) इथे आहे:\nखंड १ आणि ३ ऑनलाईन आहे का\nप्रस्तुत पुस्तक उतरवलय. वाचणार.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर��शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T22:11:04Z", "digest": "sha1:AQ7BYHKPSCXGLIKHP74PN5NOC6IKW6XL", "length": 17959, "nlines": 191, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युक्रेन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुक्रेन (युक्रेनियन: Україна; रशियन: Украи́на; क्राइमियन तातर: Ukraina) हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nЩе не вмерла України (Ukrainian)[१] (अर्थ: युक्रेनचे वैभव गेलेले नाही)\nयुक्रेनचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) क्यीव\nइतर प्रमुख भाषा रशियन, क्राइमियन तातर\n- राष्ट्रप्रमुख पेत्रो पोरोशेन्को\n- पंतप्रधान वलोडिमिर ग्रोय्समन\n- क्यीवन रुस इ.स. ८८२\n- गालिसिया-व्होल्हिनियाचे राजतंत्र इ.स. १११९\n- युक्रेनियन राष्ट्रीय प्रजासत्ताक ७ नोव्हेंबर, १९१७\n- पश्चिम युक्रेनियन राष्ट्रीय प्रजासत्ताक १ नोव्हेंबर १९१८\n- सोव्हियेत युक्रेन ३० डिसेंबर १९२२\n- दुसरी स्वातंत्र्यघोषणा ३० जून १९४१\n- सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य २४ ऑगस्ट १९९१\n- एकूण ६,०३,६२८ किमी२ (४६वा क्रमांक)\n- पाणी (%) ७\n- २०१० ४,५८,८८,०००[२] (२८वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ३०२.६७९ अब्ज[३] अमेरिकन डॉलर (२८वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ६,६५६ अमेरिकन डॉलर (८७वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.७१०[४] (उच्च) (६९ वा) (२०१०)\nराष्ट्रीय चलन युक्रेनियन रिउनिया (UAH)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+२)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३८०\nनवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हियेत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हियेत संघाच्या विघटनापर्यंत य��क्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य हे सोव्हियेत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले.\n६.१ हे सुद्धा पहा\n६,०३,७०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा जगातील ४४व्या क्रमांकाचा देश आहे. ह्या बाबतीत युक्रेनचा युरोपात दुसरा क्रमांक लागतो. युक्रेनला २,७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. द्नीपर ही युक्रेनमधून वाहणारी प्रमुख नदी असून डॅन्युब नदी युक्रेन व रोमेनियाच्या सीमेवरून वाहते.\nयुक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत.\nमुख्य लेख: युक्रेनचे ओब्लास्त\nयुक्रेन देश २४ ओब्लास्त, क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक व क्यीव आणि सेव्हास्तोपोल ही दोन विशेष शहरे अशा राजकीय विभागांचा बनला आहे.\nखार्कीव्ह Харків खार्कीव्ह ओब्लास्त 1,470,902\nद्नेप्रोपेत्रोव्स्क Дніпропетровськ द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त 1,065,008\nओदेसा Одеса ओदेसा ओब्लास्त 1,029,049\nदोनेत्स्क Донецьк दोनेत्स्क ओब्लास्त 1,016,194\nझापोरिझिया Запоріжжя झापोरिझिया ओब्लास्त 815,256\nलिव्हिव Львів लिव्हिव ओब्लास्त 732,818\nक्रिव्यी रिह Кривий ріг द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त 668,980\nमिकोलाइव Миколаїв मिकोलाइव्ह ओब्लास्त 514,136\nमरिउपोल Маріуполь दोनेत्स्क ओब्लास्त 492,176\nक्यीव, युक्रेनची राजधानी ‌- मुख्य चौक.\nयुक्रेनमध्ये रस्त्यांचे जाळे १,६४,७३२ किमीचे आहे. त्यातील १०९ किमीचा क्यीव-द्निप्रोपेत्रोव्स्क आणि १८ किमी लांबीचा क्यीव-बोरिस्पिल हे मार्ग द्रुतगती मार्ग आहेत.\nयुक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेली ही कंपनी २३,००० किमी लांबीच्या लोहमार्गांचे व्यवस्थापन करते.\nएरोस्वित आणि युक्रेनियन इंटरनॅशनल एरलाइन्स या युक्रेनच्या सगळ्यात मोठ्या विमानकंपन्या आहेत. क्यीव आणि ल्विव येथील विमानतळ सगळ्यात मोठे असून दोनेत्स्कचा विमानतळ आता उद्ध्वस्त झाला आहे.\nओदेसा हे युक्रेनचे सगळ्यात मोठे बंदर असून येथून काळा समुद्र आणि भूमध्य समुद्रातील मोठ्या शहरांना सागरी सेवा उपलब्ध आहे.\n२००१ साली काढलेले पोस्टाचे तिकिट\nसोव्हियेत संघाच्या शारिरिक शिक्षणावर भर देण्याच्या व क्रीडा संकुले बांधण्याच्या धोरणाचा युक्रेनला फायदा झाला. संघाच्या विघटनानंतर युक्रेनला असंख्य स्टेडियम व मैदाने मिळाली. सध्या क्यीवमधील ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल हे युक्रेनमधील सर्वात मोठे व राष्ट्रीय स्टेडियम मानले जाते.\nफुटबॉल हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ऑंद्रे शेवचेन्को हा येथील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आहे. युक्रेनने युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धेचे पोलंडसोबत आयोजन केले आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयुक्रेन एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकावरील माहिती\nविकिव्हॉयेज वरील युक्रेन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/marathi-actress-manisha-kelkar-will-now-appear-in-the-english-movie-esis-2-24859", "date_download": "2020-09-28T20:39:18Z", "digest": "sha1:UYZX4KWJGFGEMACNXJUVVVRIK2YQOTMU", "length": 12378, "nlines": 140, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात\nमराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात\nवास्तववादी घटनांना मनोरंजकमूल्यांची जोड देत ‘इसीस २’ हा इंग्रजी भाषेतील सिनेमा आकाराला येत आहे. युवराज कुमार या तरुण अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमात मनिषा केळकर बंगाली तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.\nBy संजय घावरे मनोरंजन\nमराठमोळी अभिनेत्री मनिषा केळकर आता इंग्रजी सिनेमात दिसणार आहे. ‘इसीस २’ या सिनेमातील भूमिकेसाठी सध्या ती बंगाली भाषेचे धडे गिरवत आहे.\nअलीकडच्या काळात वास्तववादी सिनेमांची संख्या वाढली आहे. वास्तववादी घटनांना मनोरंजकमूल्यांची जोड देत ‘इसीस २’ हा इंग्रजी भाषेतील सिनेमा आकाराला येत आहे. युवराज कुमार या तरुण अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमात मनिषा बंगाली तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रथमच इंग्रजी सिनेमात काम करण्याचा अनुभव मनिषाने ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला.\n‘इसीस २’ ची कथा विमान अपहरण आणि अतिरेकी कारवायांवर आधारित आहे. युएसमधून भारतात यायला निघालेल्या विमानाचं अतिरेकी अपहरण करतात. त्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांची कथा ‘इसीस २’ मध्ये आहे.\nमनिषाने आजवर बऱ्याच मराठी सिनेमांसोबत काही हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. पण ‘इसीस २ ’च्या निमित्ताने ती प्रथमच इंग्रजी सिनेमात काम करत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा पहिला भाग हिंदीत बनला होता. परंतू दुसरा भाग इंग्रजीत चित्रीत करून हिंदीत डब करण्यात येणार असल्याचं मनिषा म्हणाली.\nकेवळ इंग्रजी शॅार्टफिल्मचा अनुभव\nमनिषाने यापूर्वी ‘इनफ इज इनफ’ या इंग्रजी आणि हिंदी अशा मिश्र भाषेतील शॅार्टफिल्ममध्ये अभिनय केला आहे. देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये या शॅार्टफिल्मचं खूप कौतुक झालं होतं. यातील भूमिकेसाठी मनिषाने स्पर्श मुंबई फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही पटकावला होता.\nमनिषाने आजवर कधीही बंगाली भूमिका साकारलेली नाही. ‘इसीस २’ हा सिनेमा इंग्रजी असल्याने यात मनीषाला फार बंगाली बोलायचं नाही. मनिषा अधून-मधून एखादा बंगाली संवाद बोलताना दिसणार आहे. यासाठी ती सिनेमाचे संवादलेखक राजेश भिमानी यांच्याकडून बंगालीचे धडे घेत आहे.\nया सिनेमाचं चित्रीकरण सध्या कांदिवली येथील ठाकूर कॅालेजमधील विमानाच्या सेटमध्ये सुरू आहे. चित्रीकरणाला नुकताच प्रारंभ झाला असला तरी एकूणच एक वेगळा अनुभव मिळत असल्याची प्रतिक्रिया मनीषाने दिली.\nअभिनेता-दिग्दर्शक युवराज कुमारने ‘इसीस २’ ची कथा लिहिली असून, पटकथा मनीषाचा भाऊ हेमंत केळकरने लिहिली आहे. वडील राम केळकरांकडून मिळालेला लेखनाचा वारसा जपत हेमंतने या इंग्रजी सिनेमाची पटकथा लिहिली आहे.\n‘इसीस २’ चा दिग्दर्शक आणि बरेचसे कलाकार भारतीय असले तरी हा सिनेमा इंग्रजीत बनवण्याबाबत मनिषा म्हणाली की, इंग्रजी भाषेतील सिनेमा जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो. या सिनेमाचा विषय ग्लोबल असल्याने त्याला तशी ट्रीटमेंट देण्यात आली आहे. हा स��नेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध सिनेमहोत्सवांमध्येही दाखवला जाणार आहे.\n‘बिग बॉस’ च्या सदस्यांना टोचणार ‘बोचरी टाचणी’\nजिया बनली डीआयडी लिटील मास्टर्सची विजेती\nमराठमोळी अभिनेत्रीमनीषा केळकरइसीस २विमान अपहरणइंग्रजी सिनेमा\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबईत उभारणार जागतिक दर्जाचं मंगेशकर संगीत महाविद्यालय\nटीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह\nबलमवा बंबई गईल हमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-climbing-after-lockdown-umesh-zirpe-marathi-article-4153", "date_download": "2020-09-28T20:49:52Z", "digest": "sha1:MFEWYTEOG5Z7DEVT3RAXAO3ORSBHCUP2", "length": 37891, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Climbing after lockdown Umesh Zirpe Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 जून 2020\nलॉकडाउन संपला, तरी कोरोना मात्र बराच काळ आपल्याबरोबर राहणार आहे. त्यामुळेच लॉकडाउन संपून जेव्हा भटंकती-गिर्यारोहण सुरू होईल, तेव्हा त्याचे स्वरूप बदललेले असेल. फिरताना, गिर्यारोहण करताना लॉकडाउनचे काही नियम नेहमीसाठी पाळावेच लागतील. स्वरूप बदलेल म्हणजे काय होईल कोणती खबरदारी घ्यावी लागेल कोणती खबरदारी घ्यावी लागेल लॉकडाउन उठल्यावर गडकोटांवर होणारी गर्दी कशी रोखता येईल लॉकडाउन उठल्यावर गडकोटांवर होणारी गर्दी कशी रोखता येईल जबाबदार नागरिक म्हणून वैयक्तिक पातळीवर काय करता येईल जबाबदार नागरिक म्हणून वैयक्तिक पातळीवर काय करता येईल\nगेले दोन महिने आपण सर्व जण घरात बसून आहोत. कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने जगभर पसरले अन् अक्षरशः जगातील सर्वांनाच एक पॉझ घ्यावा लागला. विमाने उडायची थांबली. पर्यटन बंद झाले, प्रत्यक्ष भेटींचे रूपांतर व्हिडिओ कॉलमध्ये झाले. ऑलिंपिकसारखे जगातील मोठमोठे इव्हेंट्स पुढे ढकलले गेले, तर विंबल्डनसारख्या स्पर्धा थेट रद्दच झाल्या. अनेकांचे जीव की प्राण असणारे फुटबॉल सामनेद���खील थांबले. कोरोनाच्या प्रभावाचा आवाका लक्षात घेता, खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये पुन्हा कोणत्याही खेळाचे सामने भरण्यास वर्षभराहून अधिक कालावधी जाईल, प्रेक्षकाविनाच सामने भरवून फक्त टीव्हीवर हे सामने लाइव्ह बघावे लागतील असे चित्र दिसत आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे खेळाडू-प्रेक्षक हा थेट संवादामध्ये स्वल्पविराम आला आहे.\nकोरोना विषाणूचा प्रभाव जगातील सर्वच गोष्टींवर स्पष्ट जाणवत आहे. आमचा गिर्यारोहणाचा धाडसी खेळदेखील यामुळे थांबला आहे. एप्रिल-मे महिन्यात गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जत्थेच्या जत्थे हिमालयाच्या कुशीत येतात. आपल्या आवडत्या पर्वत शिखरांच्या सान्निध्यात जाता न येण्याची सल अनेक गिर्यारोहकांना सतावते आहे. मात्र, परिस्थितीची जाण ठेवून, उगाच कुढत न बसता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत गिर्यारोहक मंडळी स्वतःला मजबूत करत आहेत, नवनवीन माध्यमांचा उपयोग करून स्वयंपूर्ण होत आहेत. यावेळी नाहीतर पुढच्या खेपेला आपल्या लाडक्या पर्वतात जाऊ, असा आत्मविश्‍वास गिर्यारोहकांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. खरे तर गिर्यारोहकांसाठी लॉकडाउनचा अनुभव काही अगदीच नवीन नाही. एव्हरेस्ट, कांचनजुंगा किंवा इतर कोणत्याही अतिउंच शिखर मोहिमांदरम्यान काही हजार मीटर उंचीवर तंबूंमध्ये बसून रात्र काढावी लागते, काही तास बर्फ वितळवून एखादे लीटर पाणी पिण्यासाठी तयार करावे लागते, आहे तो शिधा खावा लागतो, बेभरवशी वातावरणात तंबू बाहेर पसरलेली पांढरी हिमाची चादर, घोंघावणारा वारा जेव्हा साथीला असतो व टीव्ही, मोबाइल, इंटरनेट इत्यादी काहीही सोबतीला नसते. सतत एकाकी वाटेल असे वातावरण असते. अशा परिस्थितीतदेखील गिर्यारोहक हे मनाने अत्यंत कणखर राहतात व शिखरमाथा गाठण्याचे स्वप्न पूर्ण करतात. अतिउंचीवरील अघोषित लॉकडाउनच्या परिस्थितीपेक्षा सध्याचा लॉकडाउन हा तसा बरा असल्याने गिर्यारोहक अत्यंत सकारात्मकपणे लॉकडाउनकडे बघत आहेत. कधीही गंभीर परिस्थिती उद्‍भवली आणि तुम्ही ‘आत्मनिर्भर’ असाल, तर तुम्ही त्या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकता, हे गिर्यारोहक जाणतातच. नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेच ‘आत्मनिर्भर’ होण्याचा सल्ला दिला आहे. गिर्यारोहक हे आधीपासूनच ‘आत्मनिर्भर’ असतात, म्हणूनच ते कोणत्याही कठ���ण परिस्थितीचा सामना करू शकतात. याच कारणाने गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वच जण अगदी संयमाने व धीरोदात्तपणे लॉकडाउनला सामोरे गेले. या दिवसांमध्ये मानसिक अथवा शारीरिक तणावाला सामोरे जावा लागणारा गिर्यारोहक मी तरी पाहिला नाही. कारण सर्वांनी गिर्यारोहण ही जीवनशैली म्हणून आत्मसात केली होती.\nएकीकडे गिर्यारोहक हा लॉकडाउनच्या परिस्थितीतदेखील अगदी संयमाने उभा आहे. मात्र गिर्यारोहण मोहिमा, ट्रेकिंग, भटकंती इत्यादींवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था मात्र कोलमडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या क्षेत्रांमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते. नेपाळसारखा देश तर गिर्यारोहण मोहिमा व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारलेला आहे. हे सर्वच बंद झाल्याने अनेकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रातदेखील जाणवतो आहे. गेल्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये साहसी खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक जण ट्रेकिंग, भटकंती करू लागले, यातून ॲडव्हेंचर टुरिझम हा नवीन व्यवसाय बहरला. ट्रेकिंगला घेऊन जाणाऱ्या संस्थांपासून ते गडकोट किल्ल्यांच्या पायथ्याला अथवा वाटेवर असलेल्या गावांमधील स्थानिक गावकऱ्यांनी निवास-भोजनाच्या केलेल्या व्यवस्थांपर्यंत सर्व काही बहरले, वाढीस लागले. मात्र कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व काही ओस पडले. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत होणारी ट्रेकिंग, भटकंती, प्रस्तरारोहण याबरोबरच रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग इत्यादीसारखे साहसी खेळदेखील थांबले. त्यामुळे या सर्वांवर अवलंबून असणारे व्यवसाय अक्षरशः खिळखिळे होत असल्याचे आपण बघतो आहे. येणाऱ्या काळामध्ये हे कधी पूर्वरत होतील याची काहीही कल्पना नाही. त्यात येणारा पावसाळादेखील महाराष्ट्रातील भटकंतीचा पर्वकाळ आहे. अशा वेळी मात्र आपल्या सर्वांना भटकंती करता येणार नाही किंवा कदाचित शासनाकडून परवानगी मिळाली तरी अतिशय काटेकोर नियमावलीत भटकंती, ट्रेकिंग, साहसी खेळ अथवा गिर्यारोहण करावे लागेल. ट्रेकर किंवा भटकंतीची आवड असलेला व्यक्ती हा घरामध्ये स्थिरावू शकत नाही. त्याला आस असते ती निसर्गाची, डोंगरदऱ्यांची, कातळकड्यांची. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण अस��� असतील, जे लॉकडाउन संपताच अथवा काही नियम शिथिल होताच आपल्या आवडत्या निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी तुटून पडतील. मात्र असे करणे हे निसर्गासाठी, तसेच गिर्यारोहण क्षेत्रासाठी बाधक असेल, असे माझे मत आहे. गेले काही महिने घरात राहिल्याने अतिशय मोठ्या संख्येने हौशी पर्यटक, ट्रेकर्स हे सह्याद्रीच्या डोंगररांगांत, गडकोटकिल्ल्यांवर गर्दी करतील, असा कयास आहे. हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी अतिशय जबाबदारीने वागणे, हे पहिले व सर्वांत महत्त्वाचे पाऊल असेल, असे मला वाटते. जर गर्दी केली अथवा प्रशासनावर ताण आला, तर निसर्गातील भटकंतीच सरकारच्या आदेशाने बंद होईल, अशी भीती आहे. याचा प्रत्यय आपण गेल्या दोन वर्षांत देवकुंड धबधबा तसेच अंधारबन ट्रेकिंगच्यावेळी घेतला आहे. प्रचंड गर्दी व काही दुर्दैवी अपघात घडल्याने या ठिकाणांवर शासनाने सरसकट बंदी घातली होती. अशी सरसकट बंदी टाळायची असेल, तर प्रशासनावर ताण न येऊ देता आपण वैयक्तिक जबाबदारी म्हणून सर्वांनी अतिशय संयतपणे वागले पाहिजे. सर्व जबाबदारी शासनावर सोडूनदेखील चालणार नाही. गिर्यारोहक, ट्रेकर्स नव्हे तर निसर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी यांनी एकत्र येऊन अत्यंत गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. लॉकडाउन किंवा कोरोनानंतर ट्रेकिंग-गिर्यारोहण सुरक्षितपणे व सुरळीतपणे कसे करता येईल, यावर विचारविनिमय करणे गरजेचे आहे. ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ या शासनमान्य राज्यस्तरीय गिर्यारोहण शिखर संस्थेच्यावतीने लॉकडाउननंतर ट्रेकिंग, भटकंती, गिर्यारोहण कसे असावे, त्यासाठी कशी यंत्रणा उभी करावी, यंत्रणा उभी करण्यात व ती राबवण्यात महासंघ कशाप्रकारे मदत करू शकेल, याविषयी विविध तज्ज्ञांचे, अनुभवी मंडळींचे, तरुण ट्रेकर्सचे विचार एकत्र करून शासनाकडे पाठविण्यासंबंधी काम सुरू आहे. याविषयी शासन योग्य तो निर्णय घेईलच. मात्र तोपर्यंत आपण जबाबदारीने वागणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.\nलॉकडाउननंतर गिर्यारोहण करताना ट्रेकर, गिर्यारोहक म्हणून आपली काय जबाबदारी असली पाहिजे असा जेव्हा प्रश्‍न पडतो, तेव्हा मला असे वाटते, सोशल डिस्टन्सिंग, हायजिन व सॅनिटायझेशन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब ट्रेकिंग, भटकंती करताना करावा व योग्य ती काळजी घ्यावी. कोणत्याही ट्रेकवर जातान�� तिथे आपण गर्दी तर करत नाहीत ना, याची माहिती घ्यावी. ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणार आहोत, तेथील स्थानिक प्रशासनाला आपल्या ट्रेकविषयी माहिती द्यावी, तसेच ट्रेकिंगला जाण्यासाठी काही परवानगी काढावी लागते का याची चौकशी घरी असतानाच करावी. यासाठी आवश्यक यंत्रणा लवकरच उभी केली जाईल. मात्र, आपण स्वतःहून आवर्जून सर्व माहिती व चौकशी केल्याशिवाय कोणत्याही भटकंती-ट्रेकिंगला जाऊ नये. ज्या गडकोटकिल्ल्यावर जात आहोत, त्याच्या पायथ्याला असलेल्या गावातून जाताना, तिथे मुक्काम करताना, स्थानिक लोकांची काही कारणास्तव मदत घेताना सोशल डिस्टन्सिंग तसेच हायजिन अर्थात स्वच्छता पाळतो आहोत ना, याची खातरजमा करून घेणे हे आपले काम आहे. गावाजवळ, वस्तीजवळ मुक्काम करताना काही अंतरावर टेंट लावणे, आपल्या खाण्यापिण्याची, पाण्याची सोय घरूनच करून जाणे, बरोबर मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ह्जचा वापर करणे हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. ट्रेकिंगची बॅग भरताना ही सर्व साधने आपल्या बरोबर असलीच पाहिजेत. लॉकडाउन जरी संपले तरी कोरोनाचा धोका मात्र जोपर्यंत या आजारावर लस अथवा औषध येत नाही तोपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे अनावधानाने किंवा लक्षणे दिसत नसलेल्या अवस्थेत कोविड-१९ हा आजार आपण आपल्या भटकंती-ट्रेकिंग करताना गावखेड्यांमध्ये घेऊन गेलो, तर त्याची लागण इतरांना होऊन धोका अधिकच वाढू शकतो. तसेच दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सुविधा सहज व तातडीने पोचत नसल्याचा परिणामदेखील तेथील स्थानिक ग्रामस्थांवर होऊ शकतो. याचादेखील विचार आपल्या सर्वांना अतिशय काटेकोरपणे करावा लागणार आहे.\nलॉकडाउनच्या काळात आपण अनेक बदल अनुभवले. मानवाचा लॉकडाउन तर निसर्गासाठी, पशुपक्ष्यांसाठी अक्षरशः वरदान ठरलेला आहे. शेकडो कोटी रुपये खर्चून शुद्धीकरण करावी लागणारी गंगा नदी या अवघ्या दोन महिन्यांच्या काळात अनेक ठिकाणी एकही दमडी खर्च न करता शुद्ध झालेली, अगदी वाहत्या पाण्यात हात घालून पाणी पिता येण्याजोगी स्वच्छ झाली आहे. जगभरातील समुद्र किनाऱ्यांनी स्वतःचे रूप इतके पालटले आहे, की छायाचित्रांमध्ये बघताना कधीकाळी येथे लोकांची गर्दी व कचऱ्याचा ढीग उभा दिसायचा, यावर विश्‍वास बसत नाहीये. मुंबईपासून समुद्रामध्ये काही किलोमीटर आत व्हेल माशांचे झालेले दर्शन, पंजाबमध्ये २५० किमीहून दिसणार�� हिमालयाची पर्वतरांग, काठमांडूतून होणारे एव्हरेस्टचे दर्शन, रस्त्यांवर बागडणारे मोर, स्वच्छंद विहार करणारे पाशीक पक्षी या सर्व गोष्टींतून असेच निदर्शनास येते, की या अवघ्या दोन महिन्यांच्या मानवाच्या लॉकडाउनमुळे निसर्गाला मोकळा श्‍वास घेता येतोय, निसर्ग स्वतःला यातून ‘रिव्हाइव्ह’ करतोय. यातूनच आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते, ती म्हणजे मानवाने लावलेली निसर्गाची वाट. वाट दिसेल तिथे फिरायला जा आणि जागा दिसेल तिथे कचरा टाक, या मानवाच्या घाणेरड्या प्रवृत्तीने निसर्गाचा गळा घोटला जात होता. या लॉकडाउनमुळे जगभरातील अनेक ठिकाणांचा जीव वाचला आहे, असेच मी म्हणेल. पण कुठेतरी हे लॉकडाउन संपेल आणि मनुष्य प्राणी पुन्हा बेजबाबदारपणे वागला, त्याने पुन्हा अशा ठिकाणांना हानी पोचवली, तर आपल्याकडे असणारा अमूल्य ठेवा नष्ट होईल, ही भीती सतत मनामध्ये असते. मग यावर उपाय काय लॉकडाउन तर वाढवता येणार नाही, तसेच लोकांवर निर्बंध घालणे हाही सोईस्कर पर्याय नाही. मग काय करावे, असा विचार जेव्हा माझ्या मनात आला, तेव्हा काही काळासाठी महाराष्ट्रातील काही मोजकी ठिकाणे दोन वर्षांसाठी सर्वांसाठीच बंद ठेवावी, हा उपाय मला योग्य वाटला. आता दोन वर्षे बंद म्हणजे नेमके काय, त्याने काय होणार असे प्रश्‍न पडणे साहजिक आहे. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे गर्दीमुळे, लोकांच्या बेजबाबदार वागण्याने त्या ठिकाणांची अपरिमित हानी झाली आहे. उदाहरणादाखल कास पठार किंवा रायरेश्‍वर पठार. सातारा जिल्ह्यातील ही ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील नंदनवनेच. इतकी सुंदर फुले इतर कुठे शोधून सापडणार नाहीत. पण या जागांचे व्यावसायीकरण झाले आणि येथील परिस्थिती बदलली. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आता गाडी कुंपणात कैद केलेला निसर्ग बघावा लागतो. इथे दोन वर्षे जरी मानवाला, पर्यटनाला बंदी केली तरी येथील निसर्ग पुन्हा तेवढ्याच सुंदरतेने बहरेल. गुराढोरांना घातलेली बंदी उठली, तर निसर्गचक्र पुन्हा जागृत होईल व ज्यासाठी ही पठारे ओळखली जातात, ती पुन्हा एकदा खुलतील व दोन वर्षांच्या बंदीनंतर टप्प्याटप्प्याने सर्वांसाठी खुली करता येतील. जशी गत कास पठारांची आहे, तीच अवस्था आहे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची. काही किल्ल्यांवर तर नेहमी इतकी गर्दी असते, की जसे ए��ादे गावच इथे कायमस्वरूपी वसलेले आहे. खरे तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धंनासाठी हजारो करोड रुपये अगदी पाण्यासारखे खर्च होतात, मात्र त्याचा परिणाम तितकासा दिसून येत नाही. यातील काही किल्ल्यांवर दोन वर्षे मानवी पर्यटनास बंदी घालून, संवर्धनाचे काम केल्यास, तसेच या किल्ल्यांना स्वतःहून नैसर्गिक पद्धतीने सुदृढ होण्यास वेळ दिल्यास जे बदल घडतील, ते नक्कीच सुखावणारे असतील.\nअशी सरसकट दोन वर्षे बंदी घालणे कितपत योग्य आहे, याचे परिणाम काय होतील, याआधी असे कुणी केले आहे का, केले असेल तर त्याचे काय परिणाम झाले, असे एक ना अनेक प्रश्‍न अनेकांना पडतील. मात्र, मी माझ्या अनुभवातून, अभ्यासातून एक मात्र निश्‍चित सांगू शकतो, हा दोन वर्षांचा लॉकडाउन या निवडक ठिकाणांसाठी नवसंजीवनी ठरेल. याआधी हिमाचल प्रदेशहून लडाखला जोडणाऱ्या खारदुंगला या १७,५०० फूट उंचीवर वसलेल्या पासमधून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने, प्रदूषण वाढल्याने या पासमधून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना परवाना देऊन वाहतूक नियंत्रित करण्यात आली, तर काही काळ हा पास बंददेखील करण्यात आला. यातून निसर्गाची होणारी हानी थांबली. त्याचबरोबर उत्तराखंड राज्यातील नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हेदेखील तब्बल २५ वर्षांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद होते. यामुळे येथील निसर्ग अतिशय सुंदरतेने फुलला, हे आपण पाहिले आहे. यांमुळे काही काळापुरता मानवाचा वावर जर थांबवला, तर त्याचा होणारा परिणाम दूरगामी असेल, याची मला शाश्‍वती आहे.\nमहाराष्ट्रामध्ये हा प्रयोग करावयाचा असल्यास कोणती ठिकाणे निवडणार, त्याचा ॲक्शन प्लॅन काय असणार, यातून उद्दिष्टे काय साध्य करणार हे सर्व आपण चर्चेअंती ठरवू शकतो. यासाठी नागरिक म्हणून, जबाबदार पर्यटक म्हणून शासनाशी सतत संपर्क ठेवणे गरजेचे आहे, संस्थात्मक पातळीवरदेखील आम्ही पर्यटन व पर्यावरण मंत्र्यांशी, राज्य शासनाशी समन्वय ठेवून आहोतच. मात्र, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, नव्हे तर कर्तव्य आहे असे मला वाटते. काही महत्त्वाच्या ठिकाणांना दोन वर्षे ‘ब्रेक’ दिला म्हणून दुसरीकडे गर्दी करावी, असे मुळीच नाही. लॉकडाउन जरी संपला अन् भटकंती सुरू झाली तरी लॉकडाउनचे काही नियम आपल्याला नेहमीसाठी पाळायचे आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगले उपाय शोधले व त्यांचे पालन केले, तर आपला निसर्ग पुन्हा एकदा बहरेल व निसर्गातील आनंददायी वातावरणाची अनुभूती घेता येईल. या कोरोना विषाणूबरोबर आपल्याला जगायचे आहे. ट्रेकिंग-भटकंती-गिर्यारोहणदेखील आपल्या जीवनाचा भाग आहे, नव्हे जीवनशैलीच आहे. ही जीवनशैली आत्मसात करत जगायचे असेल, तर कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय आपल्याला लॉकडाउन असो किंवा नसो, नेहमीच्या जीवनात रुजवायचे आहेत. असे केल्यास आपण पुन्हा एकदा निसर्गात भटकंती करून आनंदाची अनुभूती घेऊ शकू, असा विश्‍वास मला वाटतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T22:38:22Z", "digest": "sha1:6X3LU4XLPU7DKH3DNK7QBQTPFNW3FU3N", "length": 5653, "nlines": 142, "source_domain": "swayamprerit.in", "title": "शाळा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nघडवेन मी अशी शाळा ,\nनसेल फक्त निर्जिव फळा\nअसेल वात्सल्य अन् लळा ,\nनसेल तुझ्या तोंडावर बोट ,\nअन् हाताची घडी ,\nअन् टेबलावर छडी ,\nअसतील तूच बनवलेली ,\nउदाहरणे अन् समीकरणे ,\nअन् वापरासाठी भुकेली ,\nनाना परीची उपकरणे ,\nहोणार नाही शिक्षा ,\nअसेल मोकळा श्वास ,\nतुझेच प्रयोग तुझाच अभ्यास ,\nतुझे मत असेल खास ,\nफुलणे यात असेल दक्ष\nNext Post: खेड्यातील शाळा\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/honge-juda-na-hum-season-2-part-24", "date_download": "2020-09-28T22:49:10Z", "digest": "sha1:HLCA4NHOKLXIANSOY36FHTEQZRS3SMPO", "length": 53254, "nlines": 421, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Honge Juda Na Hum Season 2 Part 24", "raw_content": "\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 24\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 24\n\"नाही आदित्य..मी ठीक आहे..\" राहुल\nआदित्यराजने त्याचं काही ऐकून न घेता त्याला फ्रेश होण्यासाठी गेस्ट हाऊस वर पाठवलं..आणि तो आत एम सोफ्यावर बसला..आता त्याला थोडं बरं वाटत होतं..काव्या शुद्धीवर आली, त्याच्याशी नीट बोलली म्हटल्यावर त्याला खूप रिलॅक्स वाटलं..थँक गॉड\nसंध्याकाळी साधारण 6 वाजता काव्याला जाग आली..नर्सने तिला एकदा चेक केलं आणि सलाईन काढुन टाकलं..तिला थोडं फ्रेश केलं आणि बेडवर बसवलं..नर्स गेल्यावर राहुल आत आला..\n\" राहुल तिला थोपटत म्हणाला\n\"हं..डोकं जड वाटतंय..\" काव्या\n\"हं..ते लागलंय ना तिथं म्हणून तसं वाटतंय..\" राहुल\n मला मॉमकडे जायचंय..\" काव्या\n\"मॉम घरी आहे बच्चा..तुला थोडं बरं वाटलं की आपण फोन करू त्यांना..ओके.. तू लवकर बरी ही मग आपण उद्या घरी जाऊ..\" राहुल लहान मुलाची समजूत काढतात तशी समजूत काढत होता..\nआदित्यराज काव्यासाठी ज्युस घेऊन आला..तिला प्यायला दिला..तिने आधी नखरे केले..तोंड वाकडं केलं..पण हे दोघे असतांना तिचं काही चाललं नाही.. आता बऱ्यापैकी झोप झाली होती तिची..ज्युस घेतल्यावर बरं वाटलं..राहुलने मॉमला फोन लावला..\n\" सीमाताईंनी काळजीने विचारलं\n\"आय एम फाईन मॉम..\" काव्या थोडी स्माईल देत म्हणाली\n\"खोटं नको बोलू..मॉम आहे मी तुझी..\" सीमाताई\n\"मॉम..मला आठवण येतेय तुमची..\" काव्या एव्हढंस तोंड करत म्हणाली\n\"राहुलने तिला जवळ घेतलं..ती पण लगेच त्याच्या कुशीत शिरून बसली..\n\"हो बेटा..आम्ही आहोत ना..हे घे डॅड सोबत बोल..\" सीमाताईंनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी पटकन रणजीतरावांकडे फोन दिला\n\"काऊ..आजचा एक दिवस बेटा..उद्या मी तुमची इथे यायची व्यवस्था करतो..संध्याकाळी तू आपल्या घरी असशील..प्रॉमिस..\" रणजीतराव\n\"आणि इथे खूप सारे चॉकलेट्स पण तुझी वाट बघत आहेत..\" मिताली\n\"Wow.. थँक्स मितू..\" काव्या थोडं हसत म्हणाली\n\"काऊ बास आता बोलणं..तू आराम कर..रात्री परत बोलू म्हणे..\" राहुल\n\"तुला तुझ्या बायको सोबत बोलायचंय ते सांग ना..\" काव्या नाक उडवत म्हणाली\n\"कळलं ना आता..मग बोलू दे मला..\" राहुल पण हसत म्हणाला\nतिला नॉर्मल झालेलं बघून त्याला बरं वाटलं..तो मिताली सोबत बोलायला बाहेर गेला..आदित्यराज तिच्याजवळ येऊन बसला..\nतिने ���्याचा हात पकडला..\n\"आदी..मी खूप त्रास दिला ना तुला..\n\"हो..खूप..बस जीव जायचा बाकी होता माझा तुला रूममध्ये पडलेलं बघून..तुला शुद्ध येईपर्यंत कसा वेळ काढला माझं मला माहित..\" आदित्यराज गहिवरून म्हणाला..त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं..तो किती असहाय्य झाला होता ते साफ दिसत होतं..\n\"आदी..\" काव्याने त्याचा हात घट्ट पकडून आपल्या हृदयाशी धरला..तिच्या ही डोळ्यात पाणी आलं..\n\"सॉरी..ते चुकून..तू जास्त विचार करू नको..काही झालं नाहीये..\" आदित्यराज नॉर्मल होत म्हणाला\n\"आदी..मला माहित आहे तुला खूप त्रास होतोय.. आय एम सॉरी..\" काव्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याला बिलगून बसली..\n\"असा चुकूनही विचार करायचा नाही..स्वतःला इतकं लागलंय तरी माझ्या त्रासाचा विचार करते..पागल कुठली..\" आदित्यराज\n\"हं..तूच केलंस मला पागल..आणि इतकं रेडी होऊन का आलास.. ती नर्स किती वळून वळून बघत होती तुझ्याकडे..असं वाटलं की तिलाच एक इंजेक्शन टोचून द्यावं..\" काव्या गाल फुगवत म्हणाली\nआदित्यराज खळखळून हसला..तसं ती आणखी फुग्गा झाली\n\"तुझ्यासाठीच रेडी झालो स्वीटी..मग माझ्या प्रिन्सेसला फ्रेश वाटायला नको का..\" आदित्यराज तिची मान हळुवार त्याच्याकडे वळवत म्हणाला\n\"शू..काही बोलू नको आता..खूप झाली बडबड..शांत बस..\" आदित्यराज\n\"अम्मम्म्म.. नो..किती दिवसांनी भेटतोय तू..\" काव्या\n\"काऊ..तू एक गोष्ट विसरतीयेस..आपण हॉस्पिटलमध्ये आहोत..तुला बरं नाही म्हणून इथे आलोय..ओके..कॅफेमध्ये बसलो नाहीये..गप्पा मारायला..\" आदित्यराज\n\"हूं..जा तू..बोलू नको..\" काव्या\n\"काऊ..अगं तुला त्रास होईल बेबी..तू ठीक हो मग हवं तितकं बोल..प्लिज..\" आदित्यराज\n\"हो आदी..तू म्हणशील तसं..\" काव्या त्याला आणखीनच बिलगून बसली..त्याने ही तिला आपल्या जवळ ओढलं..\n\"आह.. \" काव्या डोक्याला हात लावत म्हणाली\n तू झोप..मी डॉक्टरांना बोलावतो..\" आदित्यराज\n\"नो आदी..मी ठीक आहे..तू इथेच थांब.. माझ्याजवळ..\" काव्या डोळे मिटून शांत बसली\nआदित्यराज तिला हलकं हलकं थोपटत होता..राहुल फोन संपवून आत आला..आदित्यराज त्याला बघून उठणार तोच त्याने इट्स ओके म्हणून सांगितलं..आणि स्माईल दिली..डॉक्टर सोबत बोलायला गेला..\n\"आत्ता जाऊया ना प्लिज..मला बोअर झालंय..\" काव्या\n\"इथे आपण मज्जा म्हणून आलोय का.\n\"हूं..लहान आहे म्हणून असंच करा मला..\" काव्या नाक उडवत म्हणाली\n\"ओके..फाईन..विचारायचं पण नाही का..\" काव्या\n\"किती बोलते गं ��ू..शांत बस आता..\" आदित्यराज\nकाव्या चिडून डोळे मिटून बसली..आदित्यराज हसायला लागला..काव्या आणखीनच डोळे घट्ट बंद करून घेतले..\n\"काऊ..तुझ्यासाठी खिचडी आणायला सांगितली आहे..ती खाऊन मेडिसीन्स घ्यायच्या आहेत..\" राहुल\n\"आणि तुम्ही दोघ काय जेवणार आहेत..\n\"तू आधी तुझं बघ..आमचं नंतर बघू..\" राहुल\n\"मी सांगितलंय ना जास्त बोलू नको..\" आदित्यराज तिच्यावर रागवत म्हणाला\n\"भाई..मला तुझा फोन दे..2 मिन फोनवर बोलते..मग कुणासोबत बोलणार नाही..\" काव्यापण चिडून म्हणाली\nराहुलने तिला फोन दिला..तिने एक कॉल केला आणि कुणाला तरी सूचना देऊन फोन कट केला..\n\"हे घे तुझा फोन..काम झालं माझं..मला थोड्यावेळ आराम करायचा आहे..आणि आता मी बोलणार नाहीये..\" काव्या डोळे बंद करत म्हणाली\nदोघेही डोक्याला हात लावून हसायला लागेल..थोड्यावेळाने गेस्ट हाऊसमधून एक सर्व्हन्ट टिफिन घेऊन आला..राहुलने प्लेटमध्ये खिचडी घेतली..काव्याला भरवली..तिचं खाऊन झाल्यावर तिने त्या सर्व्हन्टला दुसऱ्या टिफिन मधलं जेवण 2 प्लेटमध्ये सर्व्ह करायला सांगितला..\n\"तुम्ही दोघे जेवलात तरच मी मेडिसीन्स घेईन..\" काव्या त्यांच्याकडे न बघता म्हणाली\nराहुल आणि आदित्यराजने एकमेकांकडे बघितलं..त्यांना कळलं तिला राग आलाय खूप म्हणून..त्यांनी काही न बोलता चुपचाप जेवण केलं..जेवण झाल्यानंतर राहुलने काव्याला मेडिसीन्स दिल्या\n\"हे घे..\" राहुलने काव्या समोर मेडिसीन्स धरल्या\n\"अं..इतक्या..नको मला..\" काव्या तोंड वाकडं करत म्हणाली\n\"तुला हवं आहे की नको विचारलं नाहीये..आता आम्ही जेवलो ना..चुपचाप गोळ्या घे..नाटक नकोय..\" राहुल थोडा रुडली बोलला\nकाव्याने लगेच गोळ्या घेतल्या..आणि डोळे बंद करून बसली..राहुल हसला..तिच्या डोक्यावर हलकं किस करून एक चॉकलेट तिच्या समोर धरलं..काव्याने त्याच्याकडे न बघता दुसरीकडे बघितलं. त्याने चॉकलेटचा रॅपर काढून तिला भरवलं..\n\"आता हे पण मी जबरदस्तीने खायचं का..\n\"काऊ..सॉरी बच्चा..ये इकडे..\" राहुल तिला जवळ घेत म्हणाला\n\"हूं..कसा रूड बोलतो माझ्यासोबत..\" काव्या\n\"बच्चा..सॉरी..तू ऐकत नाहीस मग मला ओरडावं लागतं तुझ्यावर..\" राहुल तिला जवळ घेत म्हणाला\n\"नकोय मला तुझं सॉरी..मला बरं नाहीये तरी ओरडतो माझ्यावर..\" काव्या सॅड फेस करत म्हणाली\n\"ओके बच्चा.. परत नाही ओरडत..शांत हो..झोप आता..उद्या घरी जायचंय ना..\" राहुल\nराहुलने तिला नीट बेडवर झोपवलं..झोपेपर्यंत त��च्या हातावर थोपटत बसला..मेडिसीन्समूळे तिला लगेच झोप लागली..\n\"भाई..तू पण झोप..मी तिच्याजवळ बसतो..काही लागलं तर उठवेन तुला..\" आदित्यराज\n\"आत्ता तू झोप थोड्यावेळ..माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे आरामाची..तुझी झोप झाली की मग मी झोपेन..\" राहुलने त्याच काही न ऐकता त्याला झोपायला सांगितलं..\nआदित्यराजने काव्याकडे एक नजर टाकली..ती शांत झोपली होती..तो ही तिथल्या दुसऱ्या बेडवर झोपायला गेला..रात्री कधीतरी त्याला जाग आली..राहुल चेअरला टेकून डोळे बंद करून बसला होता..त्याने त्याला उठवलं आणि बेडवर झोपायला सांगितलं..आदित्यराज काव्याजवळ बसला..तिच्या कपाळावर हलकं किस केलं..तिच्या हातावर हात ठेवून 'बस लवकर बरी हो काऊ..तुला मी असं नाही बघू शकत स्वीटी..' असं मनातच म्हणाला..आणि डोळे मिटून शांत बसला..\nसकाळी राहुल आणि आदित्यराज दोघेही फ्रेश झाले..काव्या अजून उठली नव्हती..राहुलला डॅडचा फोन आला म्हणून तो बाहेर गेला..\n\"अं..भाई..\" काव्या झोपतेच थोडं कळवळली\n\"अं..डोकं..\" काव्याने डोक्याला हात लावला..\n काळजी नको करू..होईल कमी..\" आदित्यराज\n\"इथेच बाहेर आहे..फोनवर बोलतोय..तू फ्रेश होते का..\nआदित्यराजने तिला बाथरूममध्ये सोडलं..\n\"एकदम आरामात आवर.. आणि डोअर लॉक करू नको..मी इथे बाहेरच आहे..काही हेल्प लागली तर आवाज दे..ओके..\nथोड्यावेळाने तिने आदित्यराजला हाक मारली..त्याने तिला बेडवर बसवलं..वाईप्सने चेहरा अलगद क्लीन करून दिला..पाठीमागे पिलो लावून तिला नीट बसवलं..\nड्रायव्हरने कॉफी आणि ज्युस आणून दिला..काव्याला ज्युस देऊन दोघांनी कॉफी घेतली..नर्सने ड्रेसिंग चेंज केलं..डॉक्टरांनी येऊन चेक केलं..आणि डिस्चार्ज प्रोसिजरसाठी बोलवलं..राहुल तिथे गेला..एक दोन तासांत सगळे गेस्ट हाऊसवर पोचले..\nदुपारी लंच केला..काव्याला मेडिसीन्स देऊन झोपवलं.. तिचा थोडा आराम झाला की ते पुण्याला जाण्यासाठी निघणार होते..रणजीतरावांनी त्यांच्यासाठी प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन अरेंज केलं होतं.. 7 वाजेपर्यंत ते तिघे देशमुख व्हिलामध्ये पोचले..\nराहुलने काव्याला उचलून आत आणलं आणि अलगद सोफ्यावर बसवलं..\n\"मॉम..\" काव्या सीमाताईंच्या गळ्यात पडत म्हणाली\n\"काऊ..बेटा काय गं हे..\" सीमाताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या\n\"मॉम..मी ठीक आहे..\" काव्या त्यांचे डोळे पुसत म्हणाली\n\"राहुल, आदी तुम्ही ही फ्रेश व्हा..मग सोबत डिनर करू..\" मिताली\nथोड्यावेळ गप्पा मारून सगळे जेवायला बसले..सीमाताई काव्याला खिचडी भरवत होत्या..\n\"मॉम..मी खाते..तू पण जेवायला बस..\" काव्या\n\"तुझं होऊ दे आधी..मग मी जेवेन..मितू पण आहेच सोबत..\" सीमाताई\nकाव्याचं खाऊन झालं..ती हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसली..डिनर झाला..सगळ्यांना बाय करून आदित्यराज त्याच्या घरी गेला..राहुल तिला घेऊन बेडरूममध्ये आला..तिला मेडिसीन्स दिल्या..बेडवर नीट झोपवलं..तिला मेडिसीन्स आणि ट्रॅव्हल करून दमल्यामुळे लगेच झोप लागली..\n\"मी काऊ जवळ झोपते..तू आराम कर बेटा..थकला आहेस खूप..\" सीमाताई राहुलला म्हणाल्या\nराहुलने काव्याकडे बघितलं आणि तो त्याच्या बेडरूममध्ये गेला..\n\"मॉम..तुम्ही पण आराम करा..मी थांबते इथे..\" मिताली\n\"नको गं.. तू राहुल जवळ थांब..तो काऊची काळजी करत जागत बसेल..आणि तू पण आराम कर..\" सीमाताई\n\"बरं..गुड नाईट मॉम..\" मिताली\nमिताली दार बंद करून तिच्या बेडरूममध्ये गेली..राहुल बाहेर बाल्कनीत होता..तिने त्याला मिठी मारली..त्यानेही तिला जवळ घेतलं..\n\"राहुल..काळजी करू नका..सगळं ठीक आहे..काही नाही झालं काऊला..\" मिताली\n\"चला आता झोपा शांतपणे..तुम्ही खूप थकलाय..\" मितालीने त्याला ओढतच आत आणलं..आणि झोपायला लावलं..\nलाईट्स ऑफ करून त्याला जवळ घेऊन ती ही झोपली..\nदुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि मिताली काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले..आदित्यराज ही सोबत होताच..त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी काव्याला चेक केलं..आणि नर्सला ड्रेसिंग चेंज करायला सांगितलं..राहुल आणि आदित्यराज त्यांच्या केबिनमध्ये आले..\nत्या दोघांनी काय झालं होतं ते सांगितलं..काव्याची ममस्थिती कशी होती ते ही सांगितलं..\n\"राहुल..मला वाटतंय की आपण काव्याच्या काही टेस्ट करून घेऊ..आत्ता ज्या मेडिसीन्स दिल्या आहेत त्याच कन्टीन्यू करा..उद्याचा डोस संपला की 2 दिवसांनी तिच्या टेस्ट करू..दिवसभरासाठी ऍडमिट व्हावं लागेल..\" डॉक्टर\n\"अंकल, काही सिरीयस आहे का..\" राहुलने काळजीने विचारलं\n\"नो माय बॉय..सिरिअस तर नाही..म्हणजे आत्ता तरी सांगता येत नाही..मला काही डाऊटस् आहेत..ते क्लिअर करण्यासाठी टेस्ट आहेत..\" डॉक्टर\n\"ड्रेसिंग साठी यावं लागेल 3-4 दिवस..एकदा जखम भरली की तुम्ही घरी ही करू शकता..\" डॉक्टर\n\"ओके..ठीक आहे अंकल..थँक्स..येतो आम्ही..\" राहुल\nसगळे घरी आले..राहुलने डॉक्टर काय म्हणाले ते सगळ्यांना सांगितलं\n\"पण मी आता ठीक आहे..टेस्ट करायची काय गरज आहे..\n\"काऊ..परत काही त्रास होऊ नये म्हणून टेस्ट करायची आहे..आणी त्यासाठी तुला काही करायचं नाहीये..फक्त हॉस्पिटलमध्ये जायचं..बाकी सगळं ते बघतात..समजलं..\nराहुलने फक्त एक लूक दिला तिला..ती लगेच खाली मान घालून शांत बसली..\n\"चला लंच तयार आहे..फ्रेश होऊन जेवायला चला..काऊ..तुझं फेव्हरेट सूप बनवलय..चल बेटा..\" सीमाताई विषय बदलत म्हणल्या\nसगळे जण फ्रेश होऊन डायनिंग टेबल वर आले..\n\"डॅड.. आज 31स्ट आहे..ऑफिसमध्ये न्यू इयर पार्टी आहे ना..\" काव्या\n\"हो..आहे पार्टी..पण तुला बरं नाहीये तर आम्ही जाणार नाहीये..राहुल, मितू तुम्ही दोघे जा..\" रणजीतराव\n\"नाही डॅड..तुम्ही, मितू आणि मॉम जा..मी घरी थांबतो..\" राहुल\n\"एक मिनिट..तुम्ही सगळे जा..आपल्या ऑफिसची पार्टी आहे..ऑलरेडी सगळ्यांना इंव्हीटेशन्स दिले आहेत..आणि तुम्ही गेला नाहीत तर वाईट दिसेल..मी आता ठीक आहे..माझ्यासोबत संगीता काकू थांबतील..काही प्रॉब्लेम येणार नाही..\" काव्या\n\"मॉम, डॅड, भाई..तुम्ही सगळे पार्टी अटेंड करा..मी थांबतो काव्यासोबत..तुम्ही घरी आलात की मी जाईन.. तसं ही मला या पार्टीज् आवडत नाहीत..\" आदित्यराज\n\"हा..हे बेस्ट आहे..\" काव्या खुश होत म्हणाली\nतिला इतकं खुश झालेलं बघून सगळ्यांनी होकार दिला..कारण मग त्यांना ही त्यांचा क्वालिटी टाइम मिळेल..\nलंच नंतर काव्या मेडिसीन्स घेऊन झोपली..आदित्यराज घरी गेला..तो संध्याकाळी परत येणार होता..बाकी सगळे ही आराम करायला गेले..परत त्यांना संध्याकाळच्या पार्टीसाठी तयारी करायची होती..\nसगळे जण पार्टीला गेल्यानंतर आदित्यराज आणि काव्या लॉनवर बसले होते..संध्याकाळची वेळ होती..थंडीचे दिवस असल्याने सूर्य नारायण लवकर घरी गेले होते..अंधार पडायला सुरुवात झाली होती..\n\"आदी..तू पण जायचं होतंस ना पार्टीमध्ये.. मी आता ठीक आहे.. बाकीचे सर्व्हनट्स पण आहेत घरी..काही लागलं असत तर मी कॉल केला असता..\" काव्या\n\"मला पार्टीज् आवडत नाहीत..त्यात तू पण नाहीस..आणि तसही त्या बोअर पार्टीपेक्षा खूप इम्पॉरटंट काम आहे मला.. माझ्या बेबीला सांभाळण्याच..\" आदित्यराज\n\"ओह..हाऊ स्वीट..\" काव्या क्युट फेस करून म्हणाली\n\"आणि तू नाहीस तर मग किती तरी मिस. चिपकु माझ्या मागे लागतील..डान्स साठी विचारतील..यू नो ना.. ते चालेल का तुला.. ते चालेल का तुला..\" आदित्यराज तिला चिडवत म्हणाला\nतिने त्याला एक रागीट लूक दिला आणि हाताची घडी घालून बसली..\n\"बघ..मी फक्त म्हटलं तर ���सं बघते माझ्याकडे.. खरोखर असं झालं तर मला तर फासावर लटकवशील..\" आदित्यराज तिची आणखी मजा घेत म्हणाला\n\"हो..पण तुला नाही..त्यांना..कॉज यू आर माईन..ओन्ली माईन..नो वन कॅन टच यू ऍक्सेप्ट मी..\" काव्या आदित्यराजची कॉलर पकडत म्हणाली\nत्याने त्या संधीचा फायदा घेत तिला हलकंस किस केलं..\n\" काव्याने डोळे मोठे करून विचारलं\n\"नथींग..\" त्याने आपण काहीच केलं नाही असं बिहेव्ह करत खांदे उडवले..\n\"तू आत्ता मला किस केलंस..त्याचं विचारत आहे मी..\" काव्या\n\"ओह..तुला नको असेल तर मला परत दे..आय नेव्हर माईंड..\" आदित्यराज त्याची किलरवाली स्माईल देत म्हणाला\n\"आदी..तू ना..\" काव्या त्याच्या दंडावर फटके मारत म्हणाली\n\"या आय नो..हँडसम..स्वीट..अँड..\" आदित्यराज तिची नक्कल करत होता ते बघून काव्या खळखळून हसली..तिचं हसणं बघुन तो ही हसायला लागला..\n\"काऊ आत चल आता..थंडी वाढली आहे..\" आदित्यराज\n\"तुझं हे थोड्यावेळ कधी संपतच नाही..\" आदित्यराज हसत म्हणाला\n\"हूं.. असं काही नाहीये..\" काव्या नाक उडवत म्हणाली\n असं नाहीये तर मग कसं आहे..\" तिच्या नाकावर हलकं बोटं मारत आदित्यराज म्हणाला..तिने तिचं क्युटवालं नाक असं उडवलं ना की तो तिच्या नाकावर टिचकी मारायचा..त्याला खूप आवडायचं तसं करायला..\n\"आदी..तुला किती वेळा सांगितलंय असं करू नको..आय डोन्ट लाईक इट..\" तिला ते अजिबात आवडत नव्हतं..\n\"बट आय लाईक..\" तो तिच्या नाकावर किस करत म्हणाला..हे तर ठरलेलं असतं पुढे नाकावर हलकं किस करणं.. मग काव्याच लाजणं..आणि तसंच झालं\n\"आगाऊ झाला आहेस तू..चल आता..आत जाऊ..नाहीतर परत मलाच बोलशील..\" काव्या त्याच्या दंडावर फटका मारत म्हणाली\nत्याने तिला उचललं आणि आत घेऊन आला..\n\"आदी..खाली सोड मला..मी चालू शकते..माझ्या डोक्याला लागलंय, पायाला नाही..\" काव्या\n\"कुठे का असेना..लागलं तर आहे ना..मी इतका मोठा चान्स का सोडू..\" आदित्यराज त्याची किलरवाली स्माईल देत म्हणाला\nतिने ही त्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही समजून गोड हसत त्याच्या गळ्यात आपले हात गुंफले..\nबेडरूममध्ये येऊन त्याने तिला बेसवर नीट बसवलं..पाठीमागे पिलो लावल्या..मी डिनर रेडी आहे का बघून येतो..त्यांनतर मेडिसीन्स पण घ्यायच्या आहेत..\" आदित्यराज\nआदित्यराज खाली आला..त्यांच्या मेडला डिनर बेडरूममध्ये पाठवायला सांगितला..ते झाल्यावर राहुलला कॉल केला..थोड्यावेळ काही महत्वाचं बोलून परत काव्याच्या रूममध्ये आला..काव्या डोळे मिटून शांत बसली होती..\n\" आदित्यराज तिच्या केसातुन हलकेच बोटं फिरवत म्हणाला\n\"हं..थोडं दुखतंय..\" काव्या डोक्याला हात लावून म्हणाली\n\"मेसीसीन्स घेतल्या की कमी होईल..डिनर येईलच आता..तू फ्रेश होते का..मग तुला बरं वाटेल..\" आदित्यराज\n\"हं..मी आलेच..\" काव्या असं म्हणत बाथरूममध्ये गेली\n\"डोअर लॉक करू नको..\" आदित्यराजने जोरात ओरडून सांगितलं..\nती बेशुद्ध पडल्यापासून त्याला तर आता भीतीच बसली होती..फक्त त्यालाच नाही तर सगळ्यांच्याच मनात भीती होती..\nकाव्या फ्रेश होऊन आली.. मेडने डिनर सर्व्ह केला.. आज काव्याने काहीही नखरे न करता छान हसत गप्पा मारत जेवण केलं..त्या नंतर मेडिसीन्स पण घेतल्या..आदित्यराजला थोडं नवलच वाटलं..डिनर नंतर दोघे बाल्कनीत सोफ्यावर बसले..थंडी होती म्हणून आदित्यराजने ब्लँकेट सोबत घेतलं होतं.. त्याने काव्याला त्यात पूर्ण कव्हर केलं..आणि तिला जवळ घेऊन बसला..\n\"काऊ..हे घे..आज एकदम गुड गर्ल सारखं डिनर केला..मेडिसीन्स घेतल्या म्हणून..\" आदित्यराज तिला चॉकलेट्स देत म्हणाला\n\"गुड गर्ल तर मी आहेच..लहानपणापासून..\" काव्या आपल्या ड्रेसला नसलेली कॉलर ताठ करायची ऍक्शन करत म्हणाली\n\"हो..फक्त अधेमधे वेड्यासारखी वागते..हट्टीपणा करते..रडू बाई होते..इतकंच..फुग्गा होणं तर नॉर्मलच आहे आपलं..बाकी तर एकदम गुड गर्ल..\" आदित्यराज मस्करी करत म्हणाला\n\"हूं..\" काव्या नाक उडवत म्हणाली\n\"हे सारखं सारखं असं नाक उडवते..एक दिवस खरंच हे नाक उडून जाईल..\" आदित्यराज तिच्या नाकावर टिचकी मारत म्हणाला\n\"व्हेरी फनी..\" काव्या फुग्गा होऊन म्हणाली\nतो तिच्याजवळ यायला लागला तसं तिने नाकावर हात ठेऊन नाक लपवलं..ते बघून त्याने तिचे गाल ओढले..तिने नाकावरचा हात काढून गालावर ठेवला..त्याने त्याचा फायदा घेत नाकावर किस केलं..आणि खट्याळपणे हसला..काव्या ही त्याला फटके मारत त्याला बिलगली..अर्थात लाजून..\n\"आज मी खूप खुश आहे..खूप छान वाटतंय मला..फ्रेश वाटतंय..\" काव्या\n\"हं..ते दिसतंय बेबी..नेहमी अशीच राहा..\" आदित्यराज तिच्या कपाळावर किस करत म्हणाला\nकाव्याने त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले..त्याने ही तिची इच्छा ओळखून तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि डीप किस केला..\n\"आदी..तू म्हणाला होतास ना ते खरंच होतं..मी खूप वेड्यासारखं वागत होते..पण आता नाही..तू बघ आता..आय प्रॉमिस तुला तुझी आधीची काव्या परत मिळेल..\" काव्या एकदम कॉन्फिडंटली म्हणाली\n\"नाही गं काऊ..तू जशी आहेस तशी राहा..फक्त समजून घे थोडं..बस माझं इतकंच म्हणणं आहे..तू जशी आहेस तशी मला आवडते..आय लव्ह यू मोअर दॅन एनीथिंग..\" आदित्यराज\n\"आय लव्ह यू टू..\" काव्याने परत त्याला किस केलं..\n\"काऊ..तू ठीक झाली ना मी आपलं लग्न प्रिपोन करण्याबद्दल घरी बोलणार आहे..मला आता तुला अजिबातच दूर करायचं नाहीये माझ्यापासून..आता तर नाहीच नाही..भले ही सध्या पद्धतीने झालं तरी चालेल पण तू जवळ हवी आहेस आता..बाकी काही नको..\" आदित्यराज तिला घट्ट मिठी मारत म्हणाला\n\"हं..तू म्हणशील तसं..\" काव्याही त्याच्या मिठीत शिरत म्हणाली\nनंतर ते बराच वेळ गप्पा मारत होते..मेडिसीन्समूळे काव्याला आता पेंग येऊ लागली..ती बोलता बोलता त्याच्या कुशीत मस्त झोपली..आदित्यराजने तिला उचलून बेडवर झोपवलं..ब्लँकेट पांघरलं.. आणि लॅपटॉप घेऊन तिच्या बाजूला बसला..तिला अधून मधून थोपटत होता..ती आधी थोडी चुळबुळ करत होती..त्याने आपला हात तिच्या हातात दिला..तशी ती त्याचा हात पकडून शांत झोपली..\nतो एका हाताने लॅपटॉपवर काम करत होता..काम करता करता मधेच एक नजर काव्याकडे गेली..ती मधेच गालातल्या गालात गोड हसत होती..झोपेत किती क्युट दिसते ही..तेव्हढ्यात काव्याने कूस बदलली आणि आदित्यराजकडे तोंड केलं..ती वळल्यामुळे त्याच्या खूप जवळ आली होती.. त्याला तिला किस करायचा मोह झाला..मोठया कष्टाने त्याने तो आवरला..तिच्याकडे बघता बघता त्याला कधी झोप लागली ते त्याला ही समजलं नाही..\nAnd yes..adi did it..kavya is happy and things are back to normal now..काव्या आता बरीच नॉर्मल झाली आहे..तिला समजलं आपलं काय चुकत होतं ते..आणि तिने स्वतःला बदलायचं ठरवल..गुड..\nकसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद\n**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रिया देशपांडे.\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 38 अंतिम\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 37\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 36\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 35\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 34\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 33\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 32\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 31\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 30\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 29\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 28\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 27\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 26\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 25\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 24\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 23\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 22\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 21\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 20\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 17\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 16\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 15\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 14\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 13\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 11\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 10\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 9\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 8\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 7\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 6\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 5\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 4\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 3\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 2\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/number-of-covid19-cases-has-reached-19063-with-1089-more-people-testing-positive-today-scj-81-2153939/", "date_download": "2020-09-28T22:45:58Z", "digest": "sha1:CDZEJP27SB6FSC4RAVUZULOU4KT33EZ4", "length": 12075, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Number of COVID19 cases has reached 19063, with 1089 more people testing positive today scj 81 | महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण, ३७ मृत्यू, संख्या १९ हजारांच्याही पुढे | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमहाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण, ३७ मृत्यू, संख्या १९ हजारांच्याही पुढे\nमहाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण, ३७ मृत्यू, संख्या १९ हजारांच्याही पुढे\nआज १६९ रुग्णांना डिस्चार्ज\nमहाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात ३७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत ३ हजार ४७० रुग्णांना डिस्चार्ज ��ेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.\nआज झालेल्या ३७ मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला होत्या. या ३७ जणांमध्ये १७ रुग्ण असे होते ज्यांचं वय ६० वर्षे किंवा त्यावरचं होतं. तर १६ रुग्ण असे होते ज्यांचं वय हे ४० ते ५९ वर्षे असं होतं. ज्या ३७ रुग्णांचा मृत्यू झाला त्या ३७ रुग्णांमध्ये २७ जण असे होते ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार अशा गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ७३१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे.\nआत्तापर्यंत २ लाख १२ हजार ३५० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी १९ हजार ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १ लाख ९२ हजार १९७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ३९ हजार ५३१ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर १३ हजार ४९४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर ग���रुवारपासून करडी नजर राहणार\n1 शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही: उद्धव ठाकरे\n2 चंद्रपुरात उद्यापासून रोबोट करणार रुग्णसेवा; करोनाविरुद्धच्या लढ्यात नवा प्रयोग\n3 वर्धा : करोनाच्या संकट काळात माजी नगराध्यक्षांची मोलाची मदत\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/07/13773/", "date_download": "2020-09-28T20:56:41Z", "digest": "sha1:PBWQNK7KKBDKGUL2RJ42NBKJNXURXE7W", "length": 8505, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "बेळगांवच्या युवकांत 'मृत्यूचे भय संपलेय' का? - बेळगांव Live", "raw_content": "\nHome विशेष बेळगांवच्या युवकांत ‘मृत्यूचे भय संपलेय’ का\nबेळगांवच्या युवकांत ‘मृत्यूचे भय संपलेय’ का\nदर रविवारी आंबोली मध्ये पर्यटकांचा अक्षरशः महापूर लोटतो. त्यात हौसे, नवसे, गवसेंचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणारे अनेक जण असतात. त्यामुळे त्यांना हे करण्यापासून रोखायच तर कुणी असा प्रश्न आहे.\nबेळगाव भागातील पर्यटकांचेच का अपघात होत आहेत हा संशोधनाचा विषय ठरला आहे.तिलारी अपघातात ह्याच महिन्यात पाच , गुरूवारी एका विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू, मागील महिन्यात खानापूर रोड वर पर्यटनाला जाणारे तिघे चिमुरडे युवक दुचाकी अपघातात दगावले होतें आज आंबोलीत परत अपघातात एका बेळगावकराचा मृत्यू …. मग नेमकं काय सुरू आहे इतक्या गर्दीमध्ये पर्यटन गरजेच आहे का इतक्या गर्दीमध्ये पर्यटन गरजेच आहे का असा विषय पुढे येतोय. त्यात फिल्मी स्टाईल गाड्या चालवून दुसऱ्याच लक्ष वेधण्याच्या नादात आपल आयुष्य अनेकजण गमावून बसताहेत. मग ह्यांना नव्याने जीवनाची व्याख्या सांगण्याची गरज निर्माण झाली आहे का असा विषय पुढे येतोय. त्यात फिल्मी स्टाईल गाड्या चालवून दुसऱ्याच लक्ष वेधण्याच्या नादात आपल आयुष्य अनेकजण गमावून बसताहेत. मग ह्यांना नव्याने जीवनाची व्याख्या सांगण्याची गरज निर्माण झाली आहे का असे असंख्य प्रश्न यानिमित्तानं समोर येत आहेत.\nगेले दोन महिने बेळगावातील युवक दर रविवारच पर्यटन म्हणून फिरायला जातात अन अपघातात मरतात या कामी खेडे गावात राहणाऱ्या विद्यार्थीनी मागे नाहीत त्यामुळं पुन्हा एकदा बेळगाव साठी 21 जुलैचा रविवार हा चौथा ब्लॅक संडे ठरला आहे.या सगळ्या घटना पहिल्या असता पालकांचा मुलांवर कन्ट्रोल राहिलेला नाही किंवा आजच्या युगातला टी व्ही मिडिया सेल्फी मोबाईल मोटार सायकल आणि नशा ,मौज मजा याच्या आहारी गेलेला युवक अशी प्रमुख कारणे देता येतील.या चारी घटनांत मयत झालेले हे युवकच आहेत त्यांच वय तिशीच्या आतलंच आहे.पर्यटनाच्या नावाखाली मौज मजा करणारे बेळगावात जेवढं साध्या पद्धतीनं राहतात वागतात, ते बेळगाव बाहेर गेल्यावर असे आऊट ऑफ कंट्रोल बेफाम का होतात यावर कुठं तरी लक्ष द्यायला हवं.\nपर्यटन म्हणजे निसर्ग अनुभवणे या गोष्टीला काहीच महत्व राहिलेलं नाही पर्यटन म्हणजे केवळ नशा करणे ते दारूचा असो,गुटखा असो किंवा इतर कुठला तरी असो ही …निसर्ग पर्यटनची व्याख्या बदलायला हवी त्यामुळं पालक असोत किंवा युवक किंवा शिक्षक प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून आत्मचिंतन करण्याची गरज आहे.\nटीप:वाचकांच्या या विषयावर प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.\nPrevious articleआंबोली जवळ दुचाकी झायलो अपघातात बेळगावचा युवक ठार\nमहिलांभोवती चक्रवाढ व्याजाचे चक्रव्यूह\nबेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग\nनिगेटिव्हिटी वर करा मात-\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-rules-relax/", "date_download": "2020-09-28T22:42:59Z", "digest": "sha1:JERORSMR3RV6ZFD4HQ4PNGYONVSVSJ7E", "length": 2802, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown rules relax Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल – मुख्यमंत्री\nएमपीसीन्यूज : व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठा एक सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल.…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ���णखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%22%E0%A4%A4%E0%A5%8B-%22-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE...-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-...-!!/3Syv1t.html", "date_download": "2020-09-28T21:28:47Z", "digest": "sha1:BXKHKAF3NX6IGPFHGEKIESLO6BYUYJ5J", "length": 8925, "nlines": 45, "source_domain": "rajsatya.page", "title": "\"तो \" बाहेर आला... अनेकांचा विश्वास दुणावला ... !! - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n\"तो \" बाहेर आला... अनेकांचा विश्वास दुणावला ... \nApril 18, 2020 • गोरख तावरे • विशेष लेख\n\"तो \" बाहेर आला... अनेकांचा विश्वास दुणावला ... \nयुद्धाच्या समरांगणात लढणाऱ्या योद्धयाला काळाचं भान राहत नाही... त्याचं अंतिम ध्येय असतं... हे रणांगण मारणं असतं. तसे अनेक योध्ये कोरोनाला ( कोविड -19 ) हरविण्यासाठी जीवाचं रान करत आहेत... दुर्देवानी ज्यांना ह्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे... तेही आत त्याचं धैर्याने तोंड देत आहेत. सातारा जिल्ह्यात एक रुग्ण आतापर्यंत कोरोना मुक्त होऊन बाहेर आले आहेत. आजही एक 35 वर्षीय युवक मोठ्या धैर्यानी कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधून बाहेर पडला त्या संदर्भातील हा रिपोर्ताज... \nतो मुंबई वरून आला... सगळं रुटीन सुरु होतं. एकदिवस त्याला नॉर्मल संडास लागली, डोकं दुखायला लागलं... स्थानिक डॉक्टरला दाखविले... पण कमी होतं नाही म्हटल्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये आला... भरती झाला. घशाचे स्त्राव घेतले... दुसरा दिवस उजाडला तो कोरोना घेऊनच... प्रशासन सर्वाना धीर देत होते... गावाला विश्वासात घेऊन प्रत्येक व्यक्ती आणि घर आरोग्य प्रशासनानी चेक केलं... गावाला धडकी भरली होती. प्रत्येक जण एकमेकांना धीर देत होते अजूनही तें आत्मबळ मोठं आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये... या युवकांनी तर किती मोठा धीर आणि आत्मबळ तयार केलं असेल. पंधरा दिवस लिहायला आणि बोलायला सोपे आहेत.. पण अशा अवस्थेत रोजचा दिवस काढायला मोठं स्पिरिट लागतं आणि मनात उद्याचा दिवस उत्तम काही तरी घेऊन येईल हा आत्मविश्वास हवा, तोच आत्मविश्वास या युवकामध्ये दिसला...\nजातील साऱ्या लयाला व्यथा\nभवतीं सुखाचे स्वर्गीय वारे\nनाही उदासी ना आर्तता\nया गीताच्या काव्यपंक्ती जणू आज त्याच्या बाहेर पडतानाच्या ध्येय बोलीतून दिसत होत्या. कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. हा युवक कक्षातून निघाला तिथून ते गाडीत बसेपर्यंत टाळ्यांचा कडकडाट होत होता. या कडकडातच त्यांनी हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे ऋणनिर्देश केले आणि शेवटी युद्ध भूमीतल्या सैनिकाप्रमाणे त्यांनी मला कोरोनाला हरविण्याच्या युद्धात कुठेही माझी गरज पडली तर बोलवा मी तयार आहे. या आश्वासक बोलण्याने आरोग्य सेवेत काम करणाऱ्यात मोठे बळ आले. या अनमोल क्षणाचे साक्षीदार होते तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्यासह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.\nया कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि यांची टीम.. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आरोग्य टीम, कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स यांच्या अथक प्रयत्नातून मोठा धैर्य देणारा टप्पा दिसला आहे. लोकांनाही कोरोना हरतो आहे, त्यामुळे प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आता आपण होऊन पाळल्या पाहिजेत ही भावना जनतेमध्ये प्रबळ झाली आहे... असे वाटण्यासारखे चित्र निर्माण झाले आहे... चला उर्वरित लढाई जिंकू या... घरातच बसून थोडा त्रास होत असेल तरीही कोरोनाला हरविण्याच्या युद्धातले तुम्ही सैनिक आहात हे मनोमन पक्क करून... आत्मबळ वृध्दिंगत करू या... \nजिल्हा माहिती अधिकारी, सातारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-28T22:01:12Z", "digest": "sha1:ESAABFMQATY3XDJH2HA6UMXPVP6FWB7E", "length": 11610, "nlines": 101, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "School van", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nस्कुल व्हॅनला आग ;सुदैवाने व्हॅनमधील सहा विद्यार्थी सुरक्षित\nपुणे : प्रतिनिधी : टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कुलच्या पटांगणात स्कुल व्हॅनला आग लागली ; सुदैवाने व्हॅनमधील सहा विद्यार्थी बाहेर असल्याने सुरक्षित होते सदरील प्रकरणा बाबत अग्निशमनदलला कळवण्यात आल्यानंतर अग्निशमनदल तत्परतेने आले व अग्निशमनदलाच्या जवानांनी कारला लागलेली आग झटपट विजविली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आपण आपल्या मुलांची घरी खूप काळजी घेतो पण शाळेत सोडताना निष्काळजीपणा करतो कि ज्या बस ,कार,रिक्षात, मुले शाळेत जात आहे त्यात तो निवान्त पणे बसू शकतो का त्याचा जीव गाडीत गुदमरत तर नाहीना त्याचा जीव गाडीत गुदमरत तर नाहीना रिक्षाचालक,कारचालक जनावरानप्रमाणे तर मुले गाडीत भरत नाहीना याची काळजी घेतो का रिक्षाचालक,कारचालक जनावरानप्रमाणे तर मुले गाडीत भरत नाहीना याची काळजी घेतो का कि स्कूल ब्याग प्रमाणे ओझ्या सारखे मुलांना कोठेहि फेकून देतो कि स्कूल ब्याग प्रमाणे ओझ्या सारखे मुलांना कोठेहि फेकून देतो मुलांची काळजी घेणे हि पालकांची जबाबदारी नाही का मुलांची काळजी घेणे हि पालकांची जबाबदारी नाही का अशे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत . पुणे परिवहन विभागाकडून स्कूलबस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही शहरात अनेक स्कूलबस,स्कूल वैन बिनदिक्कतपणे नियम तोडून विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत.\nया लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता\nनियमांना धाब्यावर बसवून राजरोसपणे चालविण्यात येणाऱ्या या स्कूलबसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकहीत फाउंडेशनकडून करण्यात आली होती.आरटीओ नियमानुसार रिक्षामध्ये तीन आणि मारुती व्हॅनमध्ये सातपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करता येत नाही. मात्र सध्या रिक्षात ८ ते १२ विध्यार्थी ,तर कार मध्ये १० ते १६ विध्यार्थी कोंबून या दोन्ही वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जात आहे. एकाच वाहनात जास्त प्रमाणात मुले भरल्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी दिली.याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाला यापूर्वी निवेदन देण्यात आले होते .\nया लिंकवर क्लिक करून पहा .619 रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस.\nस्कूलबसच्या अवैध वाहतुकीकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली पावती फाडून टार्गेट पूर्ण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना हे सर्व प्रकार कसे काय दिसत नाही आज मुलांचे नशीब जोरात असल्याने त्यांना काहीही झाले नाही ,जर विद्यार्थी कारमध्ये असते तर केवढे मोठे अनर्थ झाले असते याबद्दल विचार न केलेले बरे असा प्रश्न फाउंडेशनने उपस्थित केला आहे.दरम्यान, याबाबत दोषी स्कूलबस चालकांवर कारवाई करण्यात यावी असे खान यांनी सांगितले.\nआमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा\n← नगरसेविका आरती कोंढरे यांचे जातपडताळणी प्रमाण पत्र रद्द\nबोगस गौरक्षकावर निर्बंध घालण्याची पोलीस आयुक्तांना मागणी →\nदिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर भैरवनाथ”मंदिर येथे दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप\nभिमा कोरेगाव दंगलीचे सूञधारांना अटक करण्यासाठी धरने आंदोलन\nकाँग्रेस तर्फे जन आक्रोश मोर्चा व नोटबंदी मध्ये मृत्यू पडलेल्या लोकांना श्रद्धांजली\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/ram-temple-construction-in-ayodhya-begin", "date_download": "2020-09-28T21:26:07Z", "digest": "sha1:65PLWTPMEOWN3L5KAWDUD5RBHVF6PF3W", "length": 5150, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ram temple construction in Ayodhya begin", "raw_content": "\nअयोध्येत राममंदिर बांधकामाला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर बुधवारपासून (12 ऑगस्ट) मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. य��बाबत एक व्हिडिओ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी शेअर केला आहे. Ram temple\nअयोध्येत आजपासून राममंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. सध्या बांधकामाची गती जास्त नसली, तरी नजीकच्या काळात गती वाढेल आणि तीन वर्षांमध्ये येथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभे झालेले असेल, असे त्यांनी सांगितले आहे.\nराममंदिरासाठी देणगी देण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांनी आपल्या क्षमतेनुसार दान करावे, असे सांगताना त्यांनी न्यासचे बँकेतील खाते क्रमांक आणि अन्य माहिती सादर केली.\nदेश-विदेशातील कोट्यवधी रामभक्तांना मंदिराच्या बांधकामात आपले योगदान देण्याची इच्छा आहे, अनेकांनी ती आमच्याकडे व्यक्तही केली आहे. त्यांसाठी मी न्यासचा खाते क्रमांक आणि अन्य माहिती आम्ही आज सादर केली आहे. आम्हाला केवळ देणगीच नको, तर तुमचे पाठबळ आणि आशीर्वादही हवे आहेत. हे राममंदिर भव्य आणि अद्भूत असेच असेल, असेही ते म्हणाले.\nएल अ‍ॅण्ड टी या नामांकित बांधकाम अद्योग समूहाकडे राममंदिराच्या बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी येथे दाखलही झाले आहेत. या परिसरात आता खोदकामाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या मजबूतीसाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/fight-for-identity-part10", "date_download": "2020-09-28T21:11:31Z", "digest": "sha1:FETBFH4VPH4R4VG5G3LYVWVCX6Z4GB5I", "length": 33285, "nlines": 184, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Fight for Identity-Part10", "raw_content": "\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१०\nअस्तित्व - एक संघर्ष\nराजीव त्याच्या ऑफिसमध्ये पोहचला आणि तडक त्याच्या केबिनमध्ये घुसला..आणि लगेच कामाला लागला. त्याने त्याच्या २-३ केसेसचे पेपर्स चेक केले...काही नोट्स काढल्या...त्याने त्याच्या असिस्टंट नेहाला कॉल करून बोलावलं. तशी नेहा तिची डायरी आणि पेन घेऊन केबिनमध्ये आली. राजीवने त्याच्या नोट्स तिच्याकडे देत एक एक पॉईंट नोट डाउन करायला सांगितलं...मग त्याने तिला प्रेरणाची केस सांगायला सुरवात केली. तो तिला एक एक प्रश्न विचारू लागला आणि ती तिला येत असलेली उत्तरे देत होती...आणि तिला न येणारे काही प्रश्न तिला तो समजावून सांगत होता. तेवढ्यात त्याला रिसेपशनिस्टचा कॉल आला...सर कोणीतरी मि. राजाध्यक्ष म्हणून आले आहेत...तसा राजीव म्हणाला, अग पाठव त्यां��ा आत आणि दोन कॉफी साठी पण ऑर्डर देऊन ठेव आणि थोड्या वेळाने पाठव केबिनमध्ये असं म्हणून त्याने कॉल ठेवला. नेहा, हे नोट्स दिले आहेत ते आणि तूला सांगितलं ते सगळं डिटेल मध्ये टाईप करून मला सेंड कर नंतर... म्हणजे आपण पुढच्या कामाला लागू...आणि लवकरच आपली ही केस पण सुरु होईल कोर्टात. ओके सर, मी कामाला लागते...असं म्हणून नेहा केबिनमधून बाहेर गेली. तोच प्रतीकच्या बाबांनी दरवाजा उघडून आत येऊ का विचारलं..तसा राजीव काहीसा संकोचून म्हणाला, काय काका, मुलाच्या केबिनमध्ये येताना कसली परवानगी..तसे काका आत येत म्हणाले, तसं नसतं रे, शेवटी तू कामात असणार, आणि नेमकं मी डिस्टर्ब करणं बरोबर दिसत नाही म्हणून मी विचारून आलो. तसा राजीव म्हणाला, बसा ना काका. तसे प्रतिकचे बाबा समोरच्या खुर्चीमध्ये बसले. पाठोपाठ कॉफी घेऊन ऑफिस बॉय आला आणि कॉफी डेस्कवर ठेवून गेला.\nऑफिस बॉय जाताक्षणी काका म्हणाले, तू काय सांगणार होतास सकाळी...असं म्हणून त्यांनी लगेच मुद्द्यावरच बोलायला घेतलं...त्यावर राजीव म्हणाला, हो काका, सांगतो, आधी तुम्ही कॉफी घ्या मग आपण बोलू त्यावर सविस्तर...असं म्हणून त्याने कॉफीचा कप त्यांच्या पुढे केला तसं त्यांनी तो घेतला.. त्यांच्याबरोबरच राजीवने ही कॉफी घेतली..दोघांची कॉफी पिऊन झाल्यावर राजीव म्हणाला, काका तुम्ही प्रतिकच्या टीम मधल्याना ओळखता का... त्यावर काका काहीसे विचार करून म्हणाले, तसं मी फार कोणाला ओळखत नाही फक्त त्याला ज्या रिपोर्ट करतात त्या ३ मुलींना मी ओळखतो.. आणि त्याचा बॉस,आणि अजून एक तो ऑफिस बॉय आहे जो घरी आला होता एकदा फाईल न्यायला त्याला ओळखतो..पण काय झालं...तू असं का विचारलंस...तसा राजीव म्हणाला, काका त्याच्या ऑफिसमध्ये प्रेरणा नावाची टीम मेंबर आहे...तिच्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं आहे...तसे काका पुन्हा आठवून म्हणाले, प्रेरणा..... त्यावर काका काहीसे विचार करून म्हणाले, तसं मी फार कोणाला ओळखत नाही फक्त त्याला ज्या रिपोर्ट करतात त्या ३ मुलींना मी ओळखतो.. आणि त्याचा बॉस,आणि अजून एक तो ऑफिस बॉय आहे जो घरी आला होता एकदा फाईल न्यायला त्याला ओळखतो..पण काय झालं...तू असं का विचारलंस...तसा राजीव म्हणाला, काका त्याच्या ऑफिसमध्ये प्रेरणा नावाची टीम मेंबर आहे...तिच्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं आहे...तसे काका पुन्हा आठवून म्हणाले, प्रेरणा..... हां हां...ही तीच ती जिच्या बरोबर माझी आई पूजेच्या दिवशी बोलत होती..अगदी जणू काही तिची मैत्रीणच असावी असं ती तिला काहीना काही सांगत होती..पण मग तिचं काय झालं... हां हां...ही तीच ती जिच्या बरोबर माझी आई पूजेच्या दिवशी बोलत होती..अगदी जणू काही तिची मैत्रीणच असावी असं ती तिला काहीना काही सांगत होती..पण मग तिचं काय झालं... काकांनी पुन्हा राजीवला विचारलं...त्यावर राजीवने घडलेला सगळा प्रकार सांगितला...तसे काका म्हणाले, ओह माय गॉड, खूप वाईट झालं रे...मग आता ती शुद्धीवर कधी येणार...आणि तिचे आईबाबा... काकांनी पुन्हा राजीवला विचारलं...त्यावर राजीवने घडलेला सगळा प्रकार सांगितला...तसे काका म्हणाले, ओह माय गॉड, खूप वाईट झालं रे...मग आता ती शुद्धीवर कधी येणार...आणि तिचे आईबाबा... ते ठीक आहेत ना.. ते ठीक आहेत ना.. तसा राजीव म्हणाला, ती शुद्धीवर यायचीच डॉ वाट पाहत आहेत...आणि तिची अशी अवस्था झाल्यापासून तिच्या घरात कोणाचीही मनस्थिती ठीक नाही. हां ते ही खरं आहे म्हणा, कोणाची मनस्थिती ठीक असेल स्वतःची मुलगी अशा अवस्थेत दिसत असेल तर...ओके म्हणून आपला प्रतिक खूप डिस्टर्ब होता तर...पण मग हे तू घरी सुद्धा सांगू शकत होतास ना... तसा राजीव म्हणाला, ती शुद्धीवर यायचीच डॉ वाट पाहत आहेत...आणि तिची अशी अवस्था झाल्यापासून तिच्या घरात कोणाचीही मनस्थिती ठीक नाही. हां ते ही खरं आहे म्हणा, कोणाची मनस्थिती ठीक असेल स्वतःची मुलगी अशा अवस्थेत दिसत असेल तर...ओके म्हणून आपला प्रतिक खूप डिस्टर्ब होता तर...पण मग हे तू घरी सुद्धा सांगू शकत होतास ना... काकांनी पुन्हा राजीवला प्रश्न केला...त्याक्षणी काकांना सांगू की नको असा विचार राजीवच्या मनात चालला होता... अरे कसला एवढा विचार करतो आहेस...काका पुन्हा म्हणाले.\nतसा राजीव म्हणाला, काका तुम्ही प्रतिकचे बाबा आहात, सो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रतिकला ओळखता... तुमच्याही ती गोष्ट लक्षात येईल जी माझ्या लक्षात आली आहे ती...आणि जी अजून प्रतिकला नीट समजली नाही आहे ती... तसे बाबा अचानक म्हणाले, म्हणजे.... त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी राजीव समजून गेला की त्यांना कळलं त्याला काय म्हणायचं होतं ते...हो काका, तुम्हाला जे वाटलं ना...तेच कारण आहे प्रतिकच्या जास्त डिस्टर्ब होण्यामागे...आणि मी हेच सांगायला तुम्हाला इथे बोलावलं...कारण समजा..फक्त समजा...काका असं होऊ नये पण...जर प्रेरणा शुद्धीवर आलीच न��ही...किंवा मग तिचं काही बरं वाईट झालं तर प्रतिक हे सगळं सहन करू शकणार नाही...आणि आपल्याला त्यासाठी सुद्धा तयार राहावं लागेल...मला जेव्हा तो हे सगळं सांगत होता ना तेव्हा मला त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेरणाच जाणवत होती...तिच्याबद्दलची काळजी ही एक टीम मेंबर म्हणून नाही आहे....तर त्याच तिच्यावर खरं प्रेम आहे म्हणून आहे...आणि हे स्पष्ट जाणवते जेव्हा तो तिच्या बद्दल काहीही बोलत असतो तेव्हा...मी जाऊन आलो हॉस्पिटलमध्ये.. डॉ म्हणाले, की शुद्धीवर आल्याशिवाय काही सांगू शकत नाही आणि अशा केसेस मध्ये काही सांगता ही येत नाही...म्हणून मला प्रतिकची खूप काळजी वाटते आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला इथे बोलावलं...कारण कदाचित हा विषय आजींना खटकला असता..म्हणजे असं मला वाटतं आहे..तसे काका म्हणाले, हो तू बरोबर म्हणतो आहेस...आईला नसतं पटलं हे सगळं कदाचित ती रागावली ही असती प्रतिकवर आणि नंतर आमच्यावर सुद्धा...पण मग आता नक्की काय करावं आपण... मी माझ्या मुलाला ओळखतो...तो तिला कधीच विसरू शकत नाही..तो त्याच्या आईवरच गेला आहे...तिची सुद्धा एक आवडती विद्यार्थिनी होती दिशा नाव होतं तिचं...काही कारणांमुळे १८ वर्ष होताक्षणी तिच्या आईबाबांनी तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं...अर्थात तुझ्या काकीला हे सगळं माहित नव्हत..बरेच दिवस झाले ती कॉलेज मध्ये नाही आली तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला तिने विचारलं तेव्हा तिला कळलं की तिचं लग्न लावून दिलं ते...त्यानंतर सुद्धा तुझ्या काकीने तिचा खूप शोध घेतला मग एकदा अचानक तिला कुठून तरी कळलं की तिच्या विद्यार्थिनीला सासरी खूप छळू लागले तेव्हा ती घर सोडून कुठे तरी निघून गेली...की आत्महत्या केली...तिला काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी कानावर येऊ लागल्या...तुझ्या काकीचा खूप जीव होता तिच्यावर...म्हणजे घरी आली ना की तेव्हा सुद्धा ती तिच्याबद्दलच काही ना काही सांगायची...त्यावेळी आमचं नुकतंच लग्न झालं होतं...तर म्हणायची कशी, मला ना दिशा सारखीच मुलगी झाली पाहिजे...आणि हे सगळं घडल्यावर तर ती खूप कमी बोलू लागली...मी खूप समजावून सांगितलं होतं तिला पण तिला खूप वाईट वाटतं होतं दिशाबद्दल...नंतर त्यातच तिला दिवस गेले...मग म्हणाली की मला कॉलेजमध्ये आता नाही शिकवायचं आहे...मग मी सुद्धा तिला फोर्स नाही केला...नंतर तिने मुलांकडेच मन गुंतवलं....नंतर तिचं तिलाच जा��वलं...की तिला यातून बाहेर पडलं पाहिजे...मग स्वतःला तिने सावरलं.. मग तिने घरातच कोचिंग सुरु केलं आणि बेकिंग प्रॉडक्टचे पण क्लासेस सुरु केले...पण मला प्रतिकची खूप काळजी वाटते...तुझी काकी Psychology प्रोफेसर... म्हणून तिला स्वतःला बाहेर काढता आलं..तिला तिच्या मनाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवता आलं. पण प्रतिक तसा नाही आहे...म्हणजे आता तो तुझ्या बरोबर राहून राहून तरी बराच बदलला आहे पण तरी सुद्धा तो काही बाबतीत अजून ही त्याच्या आईवरच गेला आहे..तो त्याला काय वाटतं हे पटकन कधीच कोणाला सांगत नाही...तुला सांगू प्रतिकची दीदी आहे ना म्हणजे आमची सोना...तर प्रतिक लहानपणी सगळं तिच्याशी शेअर करायचा म्हणजे त्याला करावंच लागायचं कारण सोना सेम तिच्या आजीवर गेली आहे...जसं तिच्या आजीपासून काही लपवू शकत नाही तसंच सोनपासून सुद्धा काही लपवू शकत नाही..तर सोना जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला गेली...त्यानंतर आमचा प्रतिक खूप एकटा एकटा राहायचा...काही दिवसातच त्याच्या आईच्या ते लक्षात आलं...की आता त्याच्या बरोबर बोलणार कोणी नाही...त्याला जे शेअर करायचं आहे त्यासाठी कोणी नाही म्हणून तो तसा वागतो आहे...मग ती त्याला कुठे ना कुठे खेळायला फिरायला घेऊन जाऊ लागली...आजूबाजूच्या मुलांमध्ये तो मिक्स व्हायचा पण तरी सुद्धा तो घरी आल्यावर एकटा एकटाच राहायचा...पण त्याने त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर कधीच होऊ दिला नाही. आम्हा दोघांना ही कळत नव्हत की नक्की काय करावं ते...मग तुझे आईबाबा राहायला आले आमच्या शेजारी...आणि तू तुझ्या बोलक्या स्वभावामुळे लगेच प्रतिक बरोबर बोलायला आला...आणि हळूहळू तुझ्याबरोबर तो सगळं शेअर करू लागला...आता त्यात जो काही बदल झाला आहे ना तो तुझ्यामुळेच झाला आहे...पण मला आता प्रेरणाबद्दल सारं काही ऐकून प्रतिकची काळजी वाटतं आहे..तसा राजीव म्हणाला, काका काळजी करू नका...डॉ प्रयत्न करत आहेत ना...ती येईल शुद्धीवर...आणि आपण ही गोष्ट देवावर सोडूया...तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल तसंच काही घडलं तर...तसे काका पाणी पित म्हणाले, हो तू म्हणतो आहेस ते खरं आहे.\nपुन्हा राजीव काहीसा विचार करून म्हणाला, काका मी तुम्हाला, एक विचारू, म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर...त्यावर काका म्हणाले, हो विचार ना... तसा राजीव म्हणाला, म्हणजे काका, प्रेरणा शुद्धीवर आली आणि प्रतिकला ही आज ना उद्या त्याला काय वाटतं ति���्याबद्दल ते जाणवेल. तर मग तुमची आणि काकूंची तिला सून म्हणून पसंती असेल का.. तसा राजीव म्हणाला, म्हणजे काका, प्रेरणा शुद्धीवर आली आणि प्रतिकला ही आज ना उद्या त्याला काय वाटतं तिच्याबद्दल ते जाणवेल. तर मग तुमची आणि काकूंची तिला सून म्हणून पसंती असेल का.. तसे काका म्हणाले, हे बघ, प्रतिकच्या मनाविरुद्ध आम्ही दोघेही कधीही वागणार नाही...आणि राहिला प्रश्न प्रेरणाच्या बाबतीत जे काही झालं त्याचा..तर त्यात तिच्या बिचारीची तरी काय चूक होती..जी तिने भोगावी...म्हणजे या कारणामुळे मी तिला सून म्हणून नकार नाही देऊ शकत. तसा राजीव म्हणाला, आणि आजी..... तसे काका म्हणाले, हे बघ, प्रतिकच्या मनाविरुद्ध आम्ही दोघेही कधीही वागणार नाही...आणि राहिला प्रश्न प्रेरणाच्या बाबतीत जे काही झालं त्याचा..तर त्यात तिच्या बिचारीची तरी काय चूक होती..जी तिने भोगावी...म्हणजे या कारणामुळे मी तिला सून म्हणून नकार नाही देऊ शकत. तसा राजीव म्हणाला, आणि आजी..... त्या तयार होतील का... त्या तयार होतील का... तसे काका शांत झाले आणि म्हणाले, आई कशी वागेल हे मी सांगू शकत नाही. तिचा तिच्या दोन्ही नातवांवर खूप जीव आहे पण मी नाही सांगू शकत तिच्या या निर्णयावर. त्यावर विषय बदलत राजीव म्हणाला, काका मग तुम्ही आता इथे आलात ते आजींनी नाही का विचारलं तुम्हाला... तसे काका शांत झाले आणि म्हणाले, आई कशी वागेल हे मी सांगू शकत नाही. तिचा तिच्या दोन्ही नातवांवर खूप जीव आहे पण मी नाही सांगू शकत तिच्या या निर्णयावर. त्यावर विषय बदलत राजीव म्हणाला, काका मग तुम्ही आता इथे आलात ते आजींनी नाही का विचारलं तुम्हाला... तसे काका हसून म्हणाले, अरे ती सकाळीच प्रतिकच्या आत्येकडे राहायला गेली आहे...ती इतक्यात नाही येणार आहे...आता.. म्हणजे ताई मला तेच म्हणाली, मी आईला इतक्यात पाठवणार नाही आहे म्हणून...मग मी ही विचार केला ठीक आहे तेवढीच तिला हवापालट. तसा राजीव हसून म्हणाला, मग ठीक आहे. पण काका मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे प्रतिकला कळता कामा नये...तुमच्या कानावर घालणं मला योग्य वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं...पण त्याला हे सांगू नका...तो तुम्हाला आज ना उद्या हे सगळं सांगेल...स्वतःहून समोरून. तसे काका म्हणाले, हो रे, मी नाही सांगणार त्याला काही यातलं...आणि त्याने मला हे सगळं सांगितल्यावर ही नाही सांगणार की मला आधी पासून माहित होतं हे..चल मग ��ी आता येऊ का... तसे काका हसून म्हणाले, अरे ती सकाळीच प्रतिकच्या आत्येकडे राहायला गेली आहे...ती इतक्यात नाही येणार आहे...आता.. म्हणजे ताई मला तेच म्हणाली, मी आईला इतक्यात पाठवणार नाही आहे म्हणून...मग मी ही विचार केला ठीक आहे तेवढीच तिला हवापालट. तसा राजीव हसून म्हणाला, मग ठीक आहे. पण काका मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे प्रतिकला कळता कामा नये...तुमच्या कानावर घालणं मला योग्य वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं...पण त्याला हे सांगू नका...तो तुम्हाला आज ना उद्या हे सगळं सांगेल...स्वतःहून समोरून. तसे काका म्हणाले, हो रे, मी नाही सांगणार त्याला काही यातलं...आणि त्याने मला हे सगळं सांगितल्यावर ही नाही सांगणार की मला आधी पासून माहित होतं हे..चल मग मी आता येऊ का... बराच वेळ झाला..असे म्हणून काका खुर्चीवरून उठले...तसा राजीवही त्यांना सोडायला म्हणून केबिनच्या बाहेर पडला आणि त्यांना ऑटोमध्ये बसवून पुन्हा कामाला लागला.\nतिकडे प्रतिकने त्याच सगळं काम पूर्ण केलं...समिधा ही तोपर्यंत घरी निघून गेली होती. त्याने घड्याळात बघितलं...८.३० झाले होते..उद्या शनिवार आहे...ऑफिसला हाल्फ डे.. मग आपण उद्या मीटिंग ठेवल्या आहेत त्या...तसं त्याने लॅपटॉपवर मीटिंगचे टाइम चेक केले... हां सगळ्या सकाळीच आहेत मग ठीक आहे मनात विचार करत त्याने लॅपटॉप बंद केला आणि बॅग पॅक करून ऑफिसमधून घरी यायला निघाला.\nड्राइव्ह करताना त्याच्या मनात विचार आला, प्रेरणाला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून यायचं का... मग त्याने स्वतःला समजावलं...नको आपण उद्याच तिच्या घरी जाऊ आणि तिच्या भावाला थोडं समजावू...आपण तसे म्हणालो होतो तिच्या बाबांना...असं म्हणून त्याने पुन्हा ड्राइव्ह वर कॉन्सन्ट्रेट केलं..काही वेळानं तो घरी पोहचला...बेलच्या आवाजाने आईने दरवाजा उघडला...घरात सगळे त्याचीच वाट पाहत होते...तसं तो सोफ्यावर बसत म्हणाला, आजी झोपली का... मग त्याने स्वतःला समजावलं...नको आपण उद्याच तिच्या घरी जाऊ आणि तिच्या भावाला थोडं समजावू...आपण तसे म्हणालो होतो तिच्या बाबांना...असं म्हणून त्याने पुन्हा ड्राइव्ह वर कॉन्सन्ट्रेट केलं..काही वेळानं तो घरी पोहचला...बेलच्या आवाजाने आईने दरवाजा उघडला...घरात सगळे त्याचीच वाट पाहत होते...तसं तो सोफ्यावर बसत म्हणाला, आजी झोपली का... त्यावर बाबा म्हणाले, अरे नाही...ती तुझ्या आत्येकडे गेली आहे राहायला...तुझ�� आत्या आली होती ना सकाळी...तर ती म्हणाली, आमच्याकडे राहू दे तिला काही दिवस म्हणजे थोडी हवापालट सुद्धा होईल तिला...तसं प्रतिक म्हणाला, ओके...चांगलं आहे.. तुम्ही सगळे जेवलात का... त्यावर बाबा म्हणाले, अरे नाही...ती तुझ्या आत्येकडे गेली आहे राहायला...तुझी आत्या आली होती ना सकाळी...तर ती म्हणाली, आमच्याकडे राहू दे तिला काही दिवस म्हणजे थोडी हवापालट सुद्धा होईल तिला...तसं प्रतिक म्हणाला, ओके...चांगलं आहे.. तुम्ही सगळे जेवलात का... तशी आई म्हणाली, आम्ही थांबत होतो पण राजीवने आम्हाला, जेवून घ्या म्हणून सांगितलं. थांब तू फ्रेश होऊन ये मी जेवण वाढते तुम्हा दोघांना. तसा प्रतिक म्हणाला, नको आई आम्ही घेतो.. तुम्ही दोघे झोपा..तसं ही माझ्यामुळे तूला खूप लवकर उठाव लागलं आज. तशी आई म्हणाली, अरे काय घेऊन बसलास...मुलांसाठी आईला काही नाही वाटतं त्याच. चल मी गरम करते तू फ्रेश होऊन ये...तसा प्रतिक फ्रेश व्हायला निघून गेला...आईने सगळं जेवण गरम केलं आणि बाबांनी आणि राजीवने ते टेबलवर आणून ठेवलं. थोड्या वेळाने प्रतिक फ्रेश होऊन टेबलवर आला आणि खुर्चीवर बसत म्हणाला, आईबाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे...तसे बाबा समजून गेले...प्रतिकला नक्की काय बोलायचं आहे ते..त्यांनी आईला त्यासंदर्भांत आधीच सांगून ठेवलं होतं. तशी आई म्हणाली, अरे तुम्ही दोघांनी जेवून घ्या आम्ही आहोत रूममध्ये तुमचं झालं की आपण निवांत बोलू...असं म्हणून आईने दोघांना ही जेवण वाढून जेवायला सांगितलं आणि आईबाबा दोघेही रूममध्ये गेले.\nतशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२३\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२२\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२१\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-२०\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-१९\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-१८\nअस्तित्व एक संघर्ष- भाग-१७\nअस्तित्व एक संघर्ष- भाग -१६\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१५\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१४\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१३\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१२\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-११\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१०\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-९\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-८\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-७\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-६\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-५\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-४\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-२\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-३\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/50636-students-get-fyjc-seat-in-third-merit-list-in-mumbai-38204", "date_download": "2020-09-28T21:54:55Z", "digest": "sha1:J5GXKASHSSEM575QGB45SCLTMH57V5UD", "length": 9884, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश\nअकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश\nअकरावी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. तिसऱ्या यादीत ५० हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nअकरावी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. तिसऱ्या यादीत ५० हजार ६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या फेरीअखेर जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तिसऱ्या यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांच्या कट आॅफ अचानक वधारल्यानं कला आणि वाणिज्य शाखेसाठी मुंबईतील काही नामंकित महाविद्यालयांचे कट आॅफ मागील कट आॅफपेक्षा १ ते ६ टक्क्यांदरम्यान वाढल्याची माहिती समजतं आहे.\n१ लाख जागा उपलब्ध\nअकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीसाठी आॅनलाइन प्रवेशाच्या १ लाख ८ हजार ५५४ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी अर्ज दाखल केलेल्या ७३ हजार ४१४ विद्यार्थ्यांपैकी ५० दजार ६३६ विद्यार्थ्यांनाच तिसऱ्या यादीत प्रवेश देण्यात आले. यात तब्ब्ल १५ हजार ५४४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचं महाविद्यालय, ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या तर ७ हजार ००७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं झाले. चौथ्या आणि पाचव्या पसंतीक्रमाचं महाविद्यालय अलॉट झालेले विद्यार्थी अनुक्रमे ५ हजार २९३ आणि ४ हजार १५० आहेत.\nतिसऱ्या कट आॅफ यादीत ज्या नामांकित महाविद्यालयांच्या कट आॅफमध्ये वाढ झाली आहे. या महाविद्यालयांमध्ये के. सी, रूपारेल, मिठीबाई, वझे केळकर, बिर्ला, सीएचएम, केईएस कनिष्ठ महाविद्यालय अशांचा समावेश आहे. या महाविद्यालयांच्या कला शाखेच्या कट आॅफमध्ये वाढ झाली आहे. तर रूपारेल, वझे केळकर, सीएचएम महाविद्यालयांच्या व��णिज्य शाखेच्या कट आॅॅफमध्येही वाढ झाली आहे.\nपहिल्या ३ फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रथम क्रमांकाचं महाविद्यालय मिळूनही १६ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आलं होतं. मात्र, आता या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. त्याशिवाय अद्याप अर्ज न भरलेले आणि अजूनही कुठेही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत सहभागी होता येणार आहे.\nअकरावीतिसरी यादीविद्यार्थीमुंबई विद्यापीठजाहीरकला वाणिज्यविज्ञान\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nहातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/mahasaraswati-saraswati/", "date_download": "2020-09-28T23:16:36Z", "digest": "sha1:YDZANC34NOXGRNFP6M7D7PY77UFFJ5Y2", "length": 12171, "nlines": 124, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "दसर्‍याच्या दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन (dussehra puja)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nविजयादशमी (दसर्‍याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन\nविजयादशमी (दसर्‍याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन\nविजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे.\nपूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात.\nआपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्यांचे एकत्रिकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा. मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा.\nसंपूर्ण सृष्टीतले ज्ञान आम्ही नाही पेलू शकत, ते अफाट आहे. ज्ञान म्हणजे फक्त डिग्री नव्हे. त्यामुळे आपल्या जीवनासाठी आवश्यक तेवढे ज्ञान आपल्याला ग्रहण करता यावे ह्यासाठी हे पूजन आहे.\nही चिन्हं दगडी पाटीवरच का काढावीत कारण पहिले लिहिले गेलेले / कोरले गेलेले वा‌‌ङ‌‌‍मय दगडावर‌ कोरले गेले होते व जी गायत्रीमातेची पहिली प्रतिमा श्रीपरशुरामाने काढली ती त्याने पाषाणावर काढली होती. म्हणून दगडी पाटीवरच ह्या प्रतिमा काढाणे श्रेष्ठ व श्रेयस्कर.\nश्रीसरस्वतीची प्रतिमा प्रथम प्रशुरामाने काढली व धारिणीने रेखाटली. श्रीसरस्वतीला आपण शिक्षणाची देवता मानतो. सरस्वतीच्या प्रतिमेत शिवत्रिकोण व शक्तीत्रिकोण (उलटा त्रिकोण) आहेत. शिवाय सरस्वती चिन्हात १ चे ७ आकडे असतात. हे ७ वेळा १ म्हणजे सप्तस्वर आहेत, मराठीतील “सा, रे, ग, म, प, ध, नी, सा” व इंग्लिशमधील “डो, रे, मी, पा, सो, ला, मी”. अनसूया मातेचा जन्म ही सप्तस्वरातूनच झाला. सप्तस्वर म्हणजे अनसूयेच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे. १ चे ७ आकडे म्हणजे आदिमाते़च्या आमच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे पूजन आहे. ह्या सप्तस्वरांनी बनलेले संगीतचे महत्त्व इतके आहे की ते मानवाला शांती देते. संगीत वनस्पतींना देखील उल्हासित करते. गोशाळेत चांगले संगीत लावले तर त्याचे गाईंच्या गर्भावरसुध्दा चांगलेच परिणाम होतात.\nजो सत्ययुगातला पहिला मानव होता, ज्याची एकही चूक नव्हती, पाप नव्हते, कलंक नव्हता, दोष नव्हता, त्याच्याशी म्हणजे आपल्या त्या स्वरूपाशी, सगळे जन्म पार करून, आपण जोडले जाणे म्हणजे हे पूजन. जेव्हा आपण या चिन्हांचं पूजन आपण करतो तेव्हा सत्ययुगातल्या त्या निष्कलंक पुरुषाबरोबर आपण पूजन करतो.\nश्रीमहासरस्वतीचे चिन्ह प्रथम धारिणीने काढली व परशुरामाने रेखाटले आहे. महाविष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम, हा विवाहित होता व त्याच्या पत्‍नीचे नाव धारिणी होते, जी आल्हादिनी आहे. ही भूदेवी वरुणाची कन्या आहे. आपण नवरात्रीत जो कलश बसवतो त्याची पूजा करताना वरुणाचा उल्लेख येतो. पाऊस पडला की धारिणी फळते फुलते.\nरेणुकेच्या विरह���त परशुराम असताना अत्रि-अनसूया त्याला भेटायला येतात. तेव्हा धारिणी तिथेच असते. त्यावेळी तिच्या मनात सप्तस्वर झंकारत राहतात व ती धुळीत त्याप्रमाणे बोटं फिरवत राहते. तिच्या ह्या हालचाली परशुराम पाहतो आणि धुळीत धारिणीने बोटं फिरवल्याने जी प्रतिमा तयार झालेली असते ती प्रतिमा परशुराम चित्रांकित करतो.\nवर्षातुन एकदा करायचे हे पूजन आपण सर्व श्रध्दावान अगदी प्रेमाने करुया.\nll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ३...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग २...\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T23:08:59Z", "digest": "sha1:2JYB2VSNBADMOER2DJDYQOX2IRHMQ3VR", "length": 3867, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया वर्ग आशय तक्ता साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:विकिपीडिया वर्ग आशय तक्ता साचे\n\"विकिपीडिया वर्ग आशय तक्ता साचे\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया आशय तक्ता साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१८ रोजी २१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/ugc", "date_download": "2020-09-28T22:55:33Z", "digest": "sha1:YYC5QXGTUKAUKXR35S36LREHUN2G2AUL", "length": 4508, "nlines": 131, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "UGC", "raw_content": "\nकमी गुणांची, घरच्या घरी देता येणा-या परिक्षेसाठी युजीसीला विनंती करणार : तंत्रशिक्षण मंत्री\nअंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत राज्यसरकारच ठरलं \nउदय सामंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा\nशैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करण्यास यूजीसीची सहमती\nअंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 सप्टेंबरला सुनावणी\nअंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत शुक्रवारी सुनावणी\nयुजीसीच्या सचिवांना पाठविले ‘शंखपुष्पी’\n‘युजीसी’च्या निर्णयाविरुद्ध विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात\nपरीक्षा रद्दचा अधिकार राज्याला नाही\nअंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य - उदय सामंत\nयूजीसी'ने परीक्षा रद्द कराव्यात\nनेट परीक्षेत अवघे सहा टक्के विद्यार्थी पास; येथे पहा निकाल\nपुणे विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा विषयावर एकात्मिक अभ्यासक्रम; पुढील वर्षी होणार सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/corona-help-rajura.html", "date_download": "2020-09-28T22:25:33Z", "digest": "sha1:2TPYT57UTJLNYYSAELJTFC2LUIVNEA43", "length": 9386, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी केले भोजनदान - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी केले भोजनदान\nनगरसेवक राजेंद्र डोहे यांनी केले भोजनदान\nनगर परिषद सफाई कामगारांना भोजनदान.\nआपल्या कार्यक्षेत्राचेही केले निर्जंतुकीकरण.\nकोविड -19 चा प्रादुर्भाव रोकण्याकरीता जवळपास सर्वच क्षेत्रातिल अधिकारी ,कर्मचारी ,राजकीय व सामाजिक ,धार्मिक संघटना या युध्दपातळीवर कामाला लागले आहेत. अश्यातच भूक तहान विसरून या सर्वांनी कोरोणा ला हरवीन्याकरीता आपआपल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहन्याकरीता नगर परिषदेचे सफाई कामगार सुधा परिश्रम करीत आहेत.\nअश्या सफाई कामगारांनकरीता नगरसेवक राजेंद्र विठल्लराव डोहे यांनी स्वखर्चातून भोजनदान केले. यावेळी चंद्रकांत कुईटे, गजानन येरणे , अमोल जाभोर , उमेश पेंदोर ,सचिन डोहे , छब्बी नाईक , आकाश गंधारे , अजय श्रीकोंडा, बादल बेले, प्रा. बी.यू. बोर्डेवार ,जुगल डोहे आदिसह नगर परिषदेचे सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्तीत होते. सामाजिक अंतर व स्वच्छ हात धूउन आणि तोंडावर मास्क वापरावे तसेच स्वच्छता करीत असतांना सफाई कामगारांनी आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच नागरीकांच्या आरोग्याकरीता सफाई कामगारचे कार्य हे महत्वपूर्ण आणि कौतुकास्कापद असल्याचे मत राजेंद्र डोहे यांनी व्यक्त केले.यावेळी सोमनाथपूर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:45:54Z", "digest": "sha1:WERFYYOQXLGMYVC5OO2AR43YNKVKXQRM", "length": 3539, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "असगरअ��ी इंजिनिअरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअसगरअली इंजिनिअरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख असगरअली इंजिनिअर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइस्लाम धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nफकरुद्दीन बेन्नूर ‎ (← दुवे | संपादन)\nअब्दुल कादर मुकादम ‎ (← दुवे | संपादन)\nमोईन शाकीर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2020-bcci-puts-tournament-schedule-for-hold-after-csk-player-found-covid-19-positive-psd-91-2261610/", "date_download": "2020-09-28T23:00:04Z", "digest": "sha1:4UVE26ZLTNRUTZ7HDG4TSV5WXHESL3VC", "length": 12506, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 BCCI puts tournament schedule for hold after CSK player found COVID 19 positive | CSK च्या गोटात करोनाचा शिरकाव, BCCI ने वेळापत्रकाची घोषणा थांबवली | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nCSK च्या गोटात करोनाचा शिरकाव, BCCI ने वेळापत्रकाची घोषणा थांबवली\nCSK च्या गोटात करोनाचा शिरकाव, BCCI ने वेळापत्रकाची घोषणा थांबवली\nस्पर्धेला अद्याप कोणताही धोका नाही, BCCI ची माहिती\nयुएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या खेळाडूचं नाव CSK प्रशासनाने जाहीर केलं नसलं तरीही टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दीपक चहरचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिपक चहरसह अन्य १२ जणांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं असून त्यांना आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन…करोना निगेटीव्ह असल्या���ा अहवाल घेऊन परत संघात दाखल होता येणार आहे.\n१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेला कोणताही धोका नसल्याचं बीसीसीआयमधील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं असलं तरीही स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, सध्यातरी स्पर्धेला कोणताही धोका नाही. पण सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे वेळापत्रकाची घोषणा उशीराने करण्यात येईल”, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.\nअवश्य वाचा – Viral Video : CSK च्या खेळाडूंकडून BCCI नियमांचा भंग\nदरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होत नाहीयेत. संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली आहे. सुरेश रैनानने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे. वैय्यक्तीक कारणांमुळे सुरेश रैनाने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला असून आम्ही सुरेश रैना आणि त्याच्या परिवारासोबत आहोत अशी माहिती काशी विश्वनाथन यांनी दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटाळेबंदीला अपेक्षित यश नाही\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nIPL 2020 : सुपरओव्हरमध्ये इशान किशनला फलंदाजीसाठी का पाठवलं नाही\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Viral Video : CSK च्या खेळाडूंकडून BCCI नियमांचा भंग\n अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन, द्रोणाचार्य पुरस्कारासाठी झाली होती निवड\n3 IPL 2020 मधून सुरेश रैनाची माघार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shivsena-uddhav-thackeray-cm-ncp-sharad-pawar-congress-sonia-gandhi-maharashtra-political-crisis-sgy-87-2018071/", "date_download": "2020-09-28T23:17:48Z", "digest": "sha1:ONV6FONARFUUJ7YFP5MFLGGZ4XCI3IY6", "length": 15305, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena Uddhav Thackeray CM NCP Sharad Pawar Congress Sonia Gandhi Maharashtra Political Crisis sgy 87 | उद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री ? | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री \nउद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री \nशिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर एकमत झालं असून पुढील महिन्यात दावा केला जाऊ शकतो\nराष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत सगळ्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर एकमत झालं असून पुढील महिन्यात दावा केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर नव्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचेही उपमुख्यमंत्री असतील. तसंच मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात येणार नाही यावरही एकमत झालं असून मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्या�� येणार आहे.\nविधानसभेत असलेल्या संख्याबळाच्या आधार तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीपद वाटून घेण्यात येणार असून यानुसार शिवसेनेकडे १५, राष्ट्रवादीकडे १४ आणि काँग्रेसकडे १३ मंत्रीपदं असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेने ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेस ४४ जागांवर विजयी झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे द्यायचा याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सोपवला आहे. सध्या काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे.\nराज्यात बिगर भाजपा सरकार स्थापन व्हावं यासाठी शरद पवार पुढाकार घेत असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी कोणतीही माहिती उघड न करता पत्रकारांच्या प्रश्नांवर अजब उत्तर देत सर्वांना बुचकळ्यात टाकलं. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने शरद पवार यांनी केली.\nदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबरचा आपला अयोध्या दौरा रद्द केला. हा दौरा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या चर्चेत अडथळा निर्माण करणार ठरु शकतो यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आला.\nमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची नावं चर्चेत होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी स्थिर सरकार हवं असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे मित्रपक्षांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात कमी पडतील तसंच आदित्य ठाकरे या पदासाठी खूपच तरुण असल्याने उद्धव ठाकरे योग्य व्यक्ती असतील यावर शरद पवारांचा भर होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सत्तापेच : काँग्रेस – राष्ट्रवादीची दिल्लीतील आजची बैठक रद्द; कारण…\n2 “संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुजक्या म्हाताऱ्यासारखे”\n3 मराठा आरक्षण : पुढील सुनावणी जानेवारीमध्ये\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/maharashtra-kesri-harshwardhan-sadgir-lifted-opponent-shailesh-shelke-on-his-shoulder-after-win-the-competition-scj-81-2054549/", "date_download": "2020-09-28T22:19:02Z", "digest": "sha1:UWSBB2AIKSVCH3GQZWHVV6UL362VIFTN", "length": 12837, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Kesri Harshwardhan Sadgir lifted opponent Shailesh Shelke on his Shoulder After win the competition scj 81| महाराष्ट्र केसरी: कुस्ती संपली आता दोस्ती! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमहाराष्ट्र केसरी: कुस्ती संपली आता दोस्ती\nमहाराष्ट्र केसरी: कुस्ती संपली आता दोस्ती\nविजेत्या हर्षवर्धनने शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून घेतलं तो क्षण खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवणारा ठरला\nमहाराष्ट्र केसरी कुस्तीगीर ��रिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके या दोन मल्लांची झुंज रंगली होती. मात्र जेव्हा हर्षवर्धन सदगीर विजयी झाल्याची घोषणा झाली तेव्हा हर्षवर्धनने पुढच्याच क्षणी स्पर्धा संपवून आपल्या सहकाऱ्याला म्हणजेच शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून घेतलं. खरंतर दोस्तीत कुस्ती अशी म्हण आहे. मात्र कुस्ती संपली आता दोस्ती असंच बहुदा मनाशी म्हणत हर्षवर्धन सदगीरने आपल्या सहकाऱ्याला म्हणजेच जो प्रतिस्पर्धी शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून धरलं.\nहर्षवर्धन सदगीरने शैलेशला जेव्हा खांद्यावर उचलून धरलं तो क्षण सगळ्यांनीच डोळ्यात साठवून घेतला. हर्षवर्धन सदगीर या मल्लाने फक्त महाराष्ट्र केसरीची गदाच जिंकली नाही तर उपस्थितांची मनंही जिंकली. शैलेश आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये चाललेला सामना चुरशीचा होता. हे दोघेही वस्ताद काका पवार यांच्याच तालमीत तयार झालेले मल्ल. त्यामुळे साहजिकच दोघांना एकमेकांची कुस्ती खेळायची शैली माहित होती. त्यामुळे सुरुवातीला हा सामना काहीसा संथ झाला होता. मात्र नंतर या सामन्यातली चुरस वाढली. एक गुण जिंकून शैलेशने आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. अशात मोक्याच्या क्षणी हर्षवर्धनने बाजी मारली आणि शैलेशवर ३-२ अशी मात केली. त्यामुळे शैलेश जिंकेल की काय असं वाटत असतानाच हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.\nमात्र हे सगळं झालं मॅटवर. हर्षवर्धन सदगीर विजयी झाला ही घोषणा सरपंचांनी जेव्हा केली तेव्हा हर्षवर्धनला आनंद तर झालाच. मात्र त्याच आनंदात हर्षवर्धनने त्याच्यातल्या खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. प्रतिस्पर्धी आणि त्याचा सहकारी असलेला शैलेश शेळके याला हर्षवर्धनने खांद्यावर उचलून घेतलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Ind vs SL 2nd T20I : नवीन वर्षाची सुरुवात विजयाने, ७ गडी राखून भारत विजयी\n2 नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी\n3 Ranji Trophy : संकटात सापडलेल्या मुंबईला मिळाला ‘हिटमॅन’चा आधार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-digitally-sateesh-paknikar-978", "date_download": "2020-09-28T22:13:05Z", "digest": "sha1:IHHCZ6BOJWOU2W7VAYMX2HI6TXKKDXFQ", "length": 21075, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nएक्‍स्पोजर मीटरच्या साहाय्याने अर्थातच आपण शटरस्पीड, ॲपर्चर व आयएसओ या त्रयींचा वापर करीत अचूक असे एक्‍स्पोजर वापरून प्रकाशचित्र टिपू शकतो. पण सर्वसाधारणपणे कॅमेऱ्यातील ऑटो एक्‍स्पोजर या सोयीचा वापर उपलब्ध प्रकाशातील फोटो टिपण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो.\nअतिप्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आजकालचे डिजिटल कॅमेरे बनवले जातात. त्यामुळे अगदी साधा कॅमेरा असो की डीएसएलआर; त्यात प्रकाशचित्राला अचूक एक्‍स्पोजर देण्यासाठी एक्‍स्पोजर मीटर अंतर्भूत असतेच असते. जसजशी कॅमेऱ्यांची श्रेणी वाढत जाईल तसतशी त्यात जास्त सोयी असलेली एक्‍स्पोजर मीटर उपलब्ध होत जातात. त्यामुळे चित्रविषयात असलेला छाया-प्रकाशाचा खेळ उत्तम रीतीने नोंदवत प्रकाशचित्रकलेचा अगदी प्राथमिक अवस्थे���ला साधकही उत्कृष्ट प्रकाशचित्र टिपू शकतो. अशा आधुनिक मीटरचा योग्य वापर केला तर चुकीचे एक्‍स्पोजर असलेले प्रकाशचित्र येण्याची शक्‍यता अंधूक होत जाते.\nएक्‍स्पोजर मीटरच्या साहाय्याने अर्थातच आपण शटरस्पीड, ॲपर्चर व आयएसओ या त्रयींचा वापर करीत अचूक असे एक्‍स्पोजर वापरून प्रकाशचित्र टिपू शकतो. पण सर्वसाधारणपणे कॅमेऱ्यातील ऑटो एक्‍स्पोजर या सोयीचा वापर उपलब्ध प्रकाशातील फोटो टिपण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. इथे खरे तर एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे, ऑटो एक्‍स्पोजरची सोय वापरताना सर्वसाधारण प्रकाश असलेला चित्रविषय योग्य रीतीने चित्रित केला जातो (वेगवेगळी निसर्गचित्रे हे त्याचे उदाहरण असेल). पण जेथे मुख्य चित्रविषय आणि पार्श्‍वभूमी यामध्ये प्रकाशात खूपच तफावत असते अशा वेळी आधुनिक एक्‍स्पोजर मीटरही फसू शकते व येणारे प्रकाशचित्र चुकीच्या प्रकारे नोंदवले जाते.\nडिजिटल कॅमेऱ्यांचा एक फायदा असा, की प्रकाशचित्र टिपल्याच्या पुढच्याच क्षणी ते कॅमेऱ्याच्या मागील भागात असलेल्या स्क्रीनवर लगेचच अवतरते. त्यामुळे त्यातील एक्‍स्पोजर, रंग, पोत, छाया-प्रकाश, संरचना हे आपल्याला हवे तसे आले आहे अथवा नाही हे आपण लगेचच पाहू शकतो. आपल्याला हवा तसा परिणाम साध्य झाला नसेल, तर आपण तो फोटो गाळून टाकू शकतो. पुन्हा हवे तसे एक्‍स्पोजर ठेवून नव्याने प्रकाशचित्र घेण्यास कॅमेरा केव्हाही तयार (फिल्म कॅमेऱ्यांच्या जमान्यात ती संपूर्ण फिल्म प्रोसेस होऊन आल्याशिवाय ते कळत नसे.) एक्‍स्पोजरच्या थोड्याफार फरकाने आलेले प्रकाशचित्र खरे तर फोटोशॉपसारख्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्त होऊ शकते. पण प्रकाशचित्र टिपतानाच जर ते अचूक येण्यासाठी थोडे जास्त कष्ट घेतले तर ते केव्हाही चांगलेच.\nमुख्य चित्रविषय आणि पार्श्‍वभूमी यामध्ये प्रकाशात खूपच तफावत असताना जर आपण ऑटो एक्‍स्पोजर ही सुविधा वापरली (कॅमेऱ्याने चित्रविषयातील प्रकाशाची सरासरी काढून एक्‍स्पोजर ठरवले) तर काय प्रकारची प्रकाशचित्रे येऊ शकतात यांची उदाहरणे द्यायची झाल्यास -\nमुख्य चित्रविषय हा फिक्‍या व जास्त प्रकाश असलेल्या पार्श्‍वभूमीवर असेल व पार्श्‍वभूमीचा भाग जास्त असेल तर कॅमेऱ्याचे मीटर हे पार्श्‍वभूमीवरील प्रकाशाकरिता एक्‍स्पोजर ठरवेल. अशा वेळी मुख्य चित्रव��षय कमी एक्‍स्पोजरमुळे काळपट होईल. (अंडर एक्‍स्पोज्ड).\nयाउलट मुख्य चित्रविषय हा गडद व कमी प्रकाश असलेल्या पार्श्‍वभूमीवर असेल व पार्श्‍वभूमीचा भाग जास्त असेल तर कॅमेऱ्याचे मीटर हे पार्श्‍वभूमीवरील प्रकाशाकरिता एक्‍स्पोजर ठरवेल. अशा वेळी मुख्य चित्रविषय जास्त एक्‍स्पोजरमुळे पांढुरका होईल. (ओव्हर एक्‍स्पोज्ड).\nहे दोन उदाहरणादाखल घेतलेले प्रसंग आहेत. असे घडू नये यासाठी व प्रत्यक्षात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात, रंगात प्रकाशचित्र टिपण्यासाठी कॅमेऱ्यातील एक्‍स्पोजर मीटरमध्ये विविध सेटिंग्ज उपलब्ध असतात. ही सेटिंग्ज साधारणपणे चार प्रकारची असतात.\nइव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग : या मोडमध्ये संपूर्ण चित्रचौकटीचा विचार करून प्रकाशाची सरासरी काढून एक्‍स्पोजर ठरवले जाते. (वरील दोन उदाहरणात हे वापरले गेले आहे.)\nसेंटर वेटेड मीटरिंग : या मीटरिंग मोडमध्ये चित्रचौकटीच्या मध्यवर्ती भागातील प्रकाश मोजून त्या अनुसार कॅमेरा एक्‍स्पोजर ठरवतो.\nपार्शल मीटरिंग : या मीटरिंग मोडमध्ये चित्रचौकटीच्या मध्यभागी असलेल्या ४० - ४५ टक्के भागातील प्रकाश मोजून त्या अनुसार कॅमेरा एक्‍स्पोजर ठरवतो.\nस्पॉट मीटरिंग : मध्यभागी असलेल्या साधारण ५ टक्के भागात असलेला प्रकाश मोजून त्या अनुसार कॅमेरा एक्‍स्पोजर ठरवतो. उरलेल्या ९५ टक्के भागाचा विचार मीटर करत नाही.\nयावरून असे सहज लक्षात येईल, की चित्रविषयाच्या मागणीप्रमाणे आपण हे वेगवेगळे मोड्‌स वापरून योग्य शटरस्पीड, ॲपर्चर व आयएसओ यांच्या जोड्या वापरत अचूक प्रकाशचित्र मिळवू शकतो.\nकॅमेऱ्याच्या बऱ्याच मॉडेल्समध्ये ऑटो एक्‍स्पोजर लॉक (AEL) ही सुविधा असते. चित्रविषयाच्या अगदी जवळ जाऊन कॅमेऱ्याचे क्‍लिकचे बटण थोडेसे दाबून धरत जर आपण एक्‍स्पोजर मोजले व ऑटो एक्‍स्पोजर लॉक (AEL) ही सुविधा वापरली, तर ते चित्रविषय अचूक एक्‍स्पोज होण्यासाठी उपयोगी ठरते. अशावेळी चित्रविषयाच्या अगदी जवळ जाऊन क्‍लिकचे बटण दाबून धरत एक्‍स्पोजर मोजले, ते बटण तसेच दाबून धरत पुन्हा आपल्याला हवे त्याप्रमाणे चित्राची संरचना करीत नंतर ते बटण पूर्ण दाबत प्रकाशचित्र टिपले, तर येणाऱ्या प्रकाशचित्रात चित्रविषय योग्य पद्धतीने नोंदवला जाईल.\nवर म्हटल्याप्रमाणे अतिप्रगत कॅमेऱ्यात हल्ली जी एक्‍स्पोजर मीटर्स असतात त्यामध���ये जवळपास ६३ झोन इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग व थ्री डी कलर मॅट्रिक्‍स मीटरिंग ज्यायोगे प्रकाशचित्रातील सर्व रंगांची नोंदणीही उत्तमरित्या करण्याची सोय उपलब्ध आहे. ज्या कॅमेऱ्यांत प्रोग्राम मोडची सोय आहे, अशा कॅमेऱ्यांत आपण निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण, खेळ (ज्यात ॲक्‍शन आहे), वन्यजीव चित्रण या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशचित्रणांसाठी वेगवेगळी सेटिंग्ज ठेवून योग्य वेळी ती सुविधा वापरू शकतो.\nडिजिटल कॅमेऱ्यांत अजून एक महत्त्वाची सोय दिलेली असते. ती म्हणजे प्रत्येक प्रकाशचित्राच्या बरोबरीनेच त्या प्रकाशचित्राची सर्व ‘कुंडली’ मेमरी कार्डवर जतन करून ठेवली जाते. यालाच फोटोग्राफीच्या परिभाषेत ‘मेटाडेटा’ असे संबोधतात. या बरोबरीनेच प्रत्येक\nप्रकाशचित्राचा ‘हिस्टोग्रामही नोंदवलेला असतो. कधीकधी कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रावरून प्रकाशचित्राचे एक्‍स्पोजर योग्य आहे की नाही हे कळत नाही. अशावेळी जर आपण त्या प्रकाशचित्राच्या ‘हिस्टोग्राम’चा अभ्यास केला तर झालेली चूक आपल्या लगेच लक्षात येऊ शकते. ‘हिस्टोग्राम’ हा एक आलेख असतो. या आलेखात ‘Y’ अक्षावर रंगांचे एकूण पिक्‍सेल्स किती आहेत हे दिसते, तर ‘X’ या अक्षावर अगदी डावीकडे कमी प्रकाश असलेले पिक्‍सेल्स व अगदी उजवीकडे जास्त प्रकाश असलेले पिक्‍सेल्स दर्शवले जातात.\nयोग्य एक्‍स्पोजर असलेल्या प्रकाशचित्रात हा आलेख साधारण मध्यभागात असतो. जर प्रकाशचित्रात प्रकाश कमी पडला (अंडर एक्‍स्पोज्ड), तर हा आलेख आपल्याला डावीकडे सरकलेला दिसतो व जर प्रकाशचित्रात प्रकाश जास्त पडला (ओव्हर एक्‍स्पोज्ड) तर हा आलेख उजवीकडे सरकलेला दिसतो. आलेख जर डाव्या बाजूला चिकटलेला असेल तर प्रकाशचित्रात काही भाग पूर्ण काळा ज्यात कोणतेही बारकावे नोंदले गेले नाहीत असा असतो. आलेख जर उजव्या बाजूला चिकटलेला असेल तर प्रकाशचित्रातील काही भाग हा पूर्ण पांढरा ज्यात कोणतेही बारकावे नोंदले गेले नाहीत असा असतो. कॅमेरा सेटिंग्जमध्ये योग्य असा काँट्रास्ट ठेवून वरील दोष नाहीसे करता येतात.\nफिल्मच्या जमान्याचा विचार करता व आज डिजिटल कॅमेऱ्यात असलेल्या या सोयी पाहता प्रकाशचित्रणकलेने अगदी कमी काळात केलेली ही प्रगती पाहून अचंबित व्हायला होते व बरोबरीनेच प्रत्येक प्रकाशचित्रकारावर आलेल्या जबाबदारीची जाणीवही करून देते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/08/news-806/", "date_download": "2020-09-28T22:11:29Z", "digest": "sha1:GEMLMLUUDGMO2PPXPL7VOVLZZ6NCPZ6D", "length": 12247, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/माजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी.\nमाजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी.\nअहमदनगर :- सध्या भाजपमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा कोणत्याही परिस्थिती लढवायचीच ही भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका युती विरोधी व पक्ष विरोधी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी पक्ष्याने त्यांना दिलेले श्रीसाईबाबा संस्थानचे ट्रस्टी पद सोडणे गरजेचे होते.\nमात्र, आयुष्यात केवळ पद मिळवण्यासाठी झटणाऱ्या वाकचौरेंकडून ही अपेक्षा व्यर्थ असल्याने त्यांना ट्रस्टी पदावरून काढण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले यांनी केले आहे.\nशिर्डीची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. सेनेकडे उमेदवारी मागताना भाजपने दिलेले पद का सोडले नाही तुम्ही अपक्ष उमेदवा��ी करू म्हणता, इथे सगळे कार्यकर्ते मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करत असताना वाकचौरे युतीच्या उमेदवाराविरुद्ध लढण्याची गोष्ट करतात.\nम्हणजे वैयक्तिक स्वार्थ हेच त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान आहे. ते जेव्हा सेनेतून काँग्रेसमध्ये आले व पडले. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर घेतले. मात्र, पुन्हा काँग्रेस सोडून भाजपत उमेदवारी करताना त्यांनी विद्यापीठाचे पद सोडले नाही.\nमाझ्या पक्ष प्रवेशास त्यांनी विरोध केला.वास्तविक मी आजही पक्षाकडे कोणतेही पद मागितलेले नाही. तरीही मला स्पर्धक मानून वाकचौरे मला विरोध करत राहिले. मात्र, मी प्रतिक्रिया दिली नाही. आता ते पक्ष विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे.\nत्याच बरोबर पक्षातील जे लोक त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेचे समर्थन करत आहेत, त्यांचीही माहिती कळवणार आहे. वाकचौरेंनी तत्काळ शिर्डी संस्थानचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांना या पदावरून काढण्यासाठी विनंती करणार आहे. त्यामुळे पक्षात अनेक पात्र कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी मिळेल व अशा प्रवृत्तींना चपराक बसेल, असेही उदमले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंत��ा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/07/crime-parner-drowning-death-of-three-brothers/", "date_download": "2020-09-28T22:56:19Z", "digest": "sha1:H4FL2SYVIFVMPKNSNTN6A37OLQN6M4CW", "length": 10735, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सख्या तीन चुलत भावांचा बुडून मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/सख्या तीन चुलत भावांचा बुडून मृत्यू\nसख्या तीन चुलत भावांचा बुडून मृत्यू\nपारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.\nइस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.\nया बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.\nहे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला\nकाही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली\nपरंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/21/ahmednagar-corona-breaking-last-24-hrs-updates/", "date_download": "2020-09-28T21:59:10Z", "digest": "sha1:WCPNMCVCA2WWYQXGM4HSIBBSADAUUP7M", "length": 13682, "nlines": 157, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899 - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899\nअहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे.\nदरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०७२ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८४, अँटीजेन चाचणीत २७९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३४, राहाता ०१, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ३२, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०२, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०१, कोपरगाव ०१, कर्जत ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज २७९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ४४, संगमनेर २६, राहाता १३, पाथर्डी १४, श्रीरामपुर १४, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २८, श्रीगोंदा २३, पारनेर १४, अकोले ०७, राहुरी २२, शेवगाव ०७, कोपरगाव १४, जामखेड ३१ आणि कर्जत ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०८ रुग्णांची नोंद एकूण रु��्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६७, संगमनेर ०५, राहाता ०३, नगर ग्रामीण ०४, श्रीरामपुर ०४, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०१,अकोले ०५, राहुरी ०१, कोपरगांव ०२, जामखेड ०६ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ४५६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा २२४, संगमनेर २०, राहाता १३, पाथर्डी १४, नगर ग्रा.२३, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २८, श्रीगोंदा २०, पारनेर ०२, अकोले १४, राहुरी १०, शेवगाव २५,\nकोपरगाव ०८, जामखेड १०, कर्जत २५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेले एकूण रुग्ण:१२६०९\nउपचार सुरू असलेले रूग्ण: ३०७२\nजाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .\nपत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर\nपहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn\nफ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या ���सणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/01/corona-crisis-on-the-livestock-market-as-well-turnover-of-crores-stalled/", "date_download": "2020-09-28T21:58:14Z", "digest": "sha1:RMZRSDBCMB5HBKSO2ORXLXIK4ZRGJMXH", "length": 11936, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जनावरांच्या बाजारावरही कोरोनाचे संकट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/जनावरांच्या बाजारावरही कोरोनाचे संकट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प\nजनावरांच्या बाजारावरही कोरोनाचे संकट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प\nअहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. सलग दोन महिने लॉकडाउन करूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने नगर जिल्ह्यात जनावरांच्या बाजारासह गावखेड्यातील छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद आहेत.\nपाच महिन्यांपासून जनावरांची खरेदी-विक्री तर बंद आहेच. पण, छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद असल्याने जिल्हाभरातील सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक बाजारांतील किरकोळ विक्रेत्यांवर बाजार बंद असल्याने\nउपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आधी कोरोना आता लंपी स्कीन डिसीज या आजाराने डोकेवर काढले असल्याने शेतकरी जनावरांची खरेदी विक्री टाळतांना दिसत आहेत.\nदरम्यान, जिल्ह्यात दरवर्षी राज्यातील अन्य जिल��ह्यासह पर राज्यातून व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येत होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पशूधनाचा व्यापार ठप्पच झाला आहे.\nएकीकडे शेतकर्‍यांच्या दुधाला भाव नाही, तर बाजार सुरू नसल्याने शेतकर्‍यांना त्यांची जनावरे विक्री करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.\nजिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे मोठ्या 2 लाख जनावरांची खरेदी-विक्री होत असून त्यातून कोट्यावधी रुयांची उलाढाल सुरू होती.\nमात्र, करोनाच्या संकाटमुळे जनावरांचे बाजारच उध्दवस्त झाले आहेत. लोकांची गरज पाहता आठवडी बाजार, जनावरांचे बाजार सुरू होणे गरजेचे आहे.\nपरंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजार सुरू करणे तसे अडचणीचेच ठरणारे आहे. कारण, बाजारात दूरवरून व्यापारी व लोक येतात. त्यामुळे अधिक संसर्ग वाढण्याची भीती असते असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/08/police-broke-out-in-a-sweat-while-removing-the-hanging-body/", "date_download": "2020-09-28T22:10:45Z", "digest": "sha1:6TRQD67SMBPWLAU6B2BYNFXBTU7QEBNH", "length": 10881, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : 'ह्या' ठिकाणी आढळला मृतदेह,प्रेत झाडाला लटकलेले होते आणि... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी आढळला मृतदेह,प्रेत झाडाला लटकलेले होते आणि…\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी आढळला मृतदेह,प्रेत झाडाला लटकलेले होते आणि…\nअहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलेल्या राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.\nतालुक्यातील कणगर हद्दीत ओढ्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाला एका अनोळखी इसमाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, रामचंद्र भाऊ नरोडे (रा. चिंचविहिरे) यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला पस्तीस वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nसोमवारी दुपारच्या सुमारास जनावरांना गवत आणण्यासाठी गेलेले योगेश प्रकाश नरोडे (रा. चिंचविहिरे) यांनी घटनास्थळी आत्महत्येचा प्रकार पाहिला.\nही घटना सोमवारी घडली असून घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु, मृत इसमाचा गळफास काढला नाही. आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजेपर्यंत प्रेत झाडाला लटकलेले होते.\nपोलीस प्रशासनाने अथक प्रयत्नाने अखेरीस हा मृतदेह खाली उतरवला. गळफास घेऊन आत्महत्या केलेला इसम अनोळखी आहे.\nचार दिवसांपूर्वी गळफास घेतला असावा. मृतदेह कुजलेला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून, मूठमाती दिली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/801/", "date_download": "2020-09-28T20:44:11Z", "digest": "sha1:J5HT7XUIMAMQLRMSYKEASVKWTR3T7KO4", "length": 12854, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nनिसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा\nकोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळ वेगाने ताशी 55 किमी वेगाने मुंबईच्या दिशेन सरकत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nया वादळामुळे रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशावर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाही. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडख्यामुळे जमिनीवर कोसळून पडल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिले आहे.\nवादळाने रायगडच्या किनारपट्टी भागासह सात तालुक्यांना मोठा तडाखा दिला. यामध्ये झाडे कोसळणे, घरावरील छपरे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने यात अलिबाग तालुक्यात विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू झाला.या वादळाचा फटका किनारपट्टीवरील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांबरोबरच महाड, माणगाव, पोलादपूर, पेण या तालुक्यांनाही बसला आहे. साडेतीन तासांनंतर हे वादळ शांत झालं. त्यानंतर रस्ते मोकळे करण्याचे तसेच विजवाहक तारांच्या जोडणीचं काम हाती घेण्यात आलं आहे. गुरुवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.\nतसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भरकटलेलं जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रातील अजस्त्र लाटांमध्ये अडकले आहे. जहालाजा मिरकरवाडा बंदरात नेण्यात अपयश आले आहे. जहाजावर काही खलासी असण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.\nमुंबईतही वाऱ्याचा वेग होता. यामुळे दक्षता म्हणून वरळी-वांद्रे समुद्र सेतूवरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालक माघारी फिरत असून पुढील सूचना येईपर्यंत सी-लिंक बंद असल्याची माहिती पोलिस अधिकऱ्यांनी दिली.\nनिसर्ग वादळामुळे मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर लावल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि उसळणाऱ्या लाटांमुळे या बोटी सुटण्याची भीती मच्छीमारांमध्ये आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा बोटी बांधाव्या लागत आहेत. तसेच कच्च्या घरातील लोकांना पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय साधून इतरत्र स्थलांतरित करत आहेत.\n← कोकणात नुकसान , पंचनाम्याचे आदेश -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nजालना जिल्ह्यात सरासरी 11.09 मि.मी. पावसाची नोंद →\nव्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता ‘कौशल्य विकास परीक्षा मंडळ’\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nजालन्यातील महात्मा फुले भाजीमंडई भागात असलेल्या अतिक्रमणावर हातोडा\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/05/", "date_download": "2020-09-28T22:19:10Z", "digest": "sha1:YMCBN57CGTWX5YOY3IM5H47RRXCHIYOB", "length": 13818, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "May 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nविमानाचे बुकिंग मिळत नसल्याने संभ्रम\nबेळगाव बंगळूर विमानसेवेचे बुकिंग १जुलै नंतर मिळत नसल्याने प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. स्पाईस जेट कंपनीने आपली सर्व विमानसेवा हुबळीला हलवली. बेळगाव बंगळूर चे एकमेव विमान सुरू आहे. हे विमान २८ ऑक्टोबर पर्यत चालू राहील असे कळविले होते पण १...\nअप्पूगोळ च्या घरासमोर ठेवीदार\nआमचे पैसे द्या या मागणीसाठी संगोळी रायण्णा सोसायटीचा चेअरमन आनंद अप्पूगोळ याच्या घरासमोर ठेवीदारांनी रांका लावल्या आहेत. आज देतो, उद्या देतो असे सांगणे बस्स आता पैसे दे नाहीतर जाणार नाही असे लोक बोलत आहेत. सहा महिन्यांपासून ही संस्था अडचणीत आली...\nपडक्या विहिरीतील शोध मोहीम पूर्ण\nवडगांव मलप्रभा नगर येथून मंगळवार दुपार पासून बेपत्ता झालेला सात वर्षीय युवक गणेश होसमनी हा अद्याप बेपत्ताच आहे. रयत गल्ली पोटे मळा येथील पडक्या विहीरीत पडला असावा या संशयाने बुधवारी दुपार पासून विहिरीतील पाणी गाळ काढून शोध मोहीम राबविण्यात आली...\nसतीश जारकीहोळी यांचा आठ दिवसाचा अल्टीमेटम..\nयमकनमर्डी विधान सभा मतदार संघाच्या व्याप्तीत बेकायदेशीर रित्या होत असलेली वाळू उपसा पूर्णपणे बंद करावी अशी मागणी करत आठ दिवसांचा अल्टीमेटम अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी पोलिसांना दिला आहे. या बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात पोलिसांची...\nगायब गणेशचा घेतला जातोय पडक्या विहिरीत शोध…\nमलप्रभा नगर वडगाव येथील राहणाऱ्या सात वर्षीय मुलाचा शोध रयत गल्ली येथील पोटे मळ्यातील पडक्या विहिरीत घेतला जात आहे.गणेश मंजुनाथ होसमनी (वय ७) हा मंगळवार दुपारी पासून गायब आहे खेळायला जातो म्हणून सांगून तो घरातून बाहेर पडला होता तो...\nजिल्यात ५०६ ग्रा. पं. मध्ये ४२००० घरांचे उद्दिष्ट:जि.पं., सी ई ओ\nवस्ती घरांचा उडालेला बोजवारा पाहून राज्य सरकारने यासाठी आता जिल्हा पंचायतींना जिल्ह्यातील उद्दिष्ट जाहिर केले आहे.महत्वाचे म्ह��जे यासाठी आता नवीन गृहखात्री योजना सुरू केली आहे. याबाबत जिल्हा पांच्यातीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर रामचंद्रन यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. जिल्ह्यातील...\nमयत शेतकऱ्यांच्या वारसास मदत देऊन केला कार्यारंभ\nआमदार म्हणून निवडून आल्यावर जवळपास दोन आठवडया नंतर मतदार संघात दाखल झालेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासकीय आणि वयक्तिक मदत देऊन आपला आमदारकीचा कार्यारंभ केला आहे. बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदार संघात दाखल झालेल्या नवनिर्वाचित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर...\nफेरतपासणीनंतर तो दहावीत राज्यात पहिला\nआपल्याला इतके कमी गुण मिळणार नाहीत याची त्याला खात्री होती. त्याने फेरतपासणीसाठी अर्ज केला आणि तो दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. काय आहे त्या बेळगावच्या मुलाची कहाणी दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२४ गुण मिळवून राज्यात दुसरा आणि बेळगाव जिल्ह्यात...\nफेसबुक चॅटिंग आले अंगलट\nफेस बुक च्या माध्यमातून प्रेम करतो असे भासवून फसवणूक करणाऱ्या महिलेस पोलिस स्थानकाची हवा खावी लागली आहे. बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालया जवळ सदर महिलेस लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.संकेश्वर येथील रूपा पाटील वय 37 असे महिलेचे नाव आहे. या प्रकरणी समजलेल्या...\nदुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी झाडे लावा आणि देश वाचवाचा नारा देण्यात आला आहे.मात्र झाडे लावली आणि आपली जबाबदारी संपली असेच काहीसे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र वन खाते आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वन खाते दरवर्षी...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T21:29:25Z", "digest": "sha1:NVXF6TEA4WLDUN4NVDGN6QLX62ZTAC65", "length": 5797, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खंडाळा (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(खंडाळा या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nखंडाळा या नावापासून सुरू होणारे अथवा हे नाव शीर्षकात अंतर्भूत असणारे खालील लेख या विकिवर आहेत:\nखंडाळा, पुणे जिल्हा - पुणे जिल्ह्यात असणारे लोणावळ्यानजिकचे, मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरचे एक ठिकाण. पर्यटकांना आकर्षण असणारे हे एक गाव आहे .\nखंडाळा मरयंबी - तालुका - पारशिवनी, जिल्हा नागपूर यामध्ये असलेले कन्हान नदीवरील एक गाव.\nखंडाळा, सातारा - सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. खंडाळा तालुक्यातील लोणंद हि एक मोठी ग्रामपंचायत असून येथे एम आ डी सी आहे .या गाव जवळ पाडेगाव येथे समता प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा आहे .लोणंद येथे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहे .तसेच मालोजीराजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र आहे .\nनायगाव (खंडाळा) - सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात असणारे एक गाव. येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .व त्यांचे नावाने येथे सावित्रीबाई फुले अध्यापक ‍‍विद्यालय सुरु केले आहे .\nखंडाळा रेल्वे स्थानक - मावळ तालुका, पुणे जिल्ह्यात असलेले मध्य रेल्वेचे एक स्थानक. हे एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे .\nखंडाळ्याचा घाट- हा एक प्रसिद्ध घाट आहे .\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०२० रोजी १८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T21:41:41Z", "digest": "sha1:WM4MI5OUQHIMNOZYLTHBHCXWLVHOYFVM", "length": 6936, "nlines": 91, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टिळक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nटिळक हे मराठी आडनाव असून ते कोकणस्थ ब्राह्मणांत आढळते.\n१.१ बाळ गंगाधर टिळक घराणे\n१.२ नारायण वामन टिळक घराणे\n५ हे सुद्धा पहा\nबाळ गंगाधर टिळक घराणेसंपादन करा\nगंगाधर रामचंद्र टिळक - बाळ गंगाधर टिळक यांचे वडील\nबाळ गंगाधर टिळक ऊर्फ लोकमान्य टिळक - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील राजकारणी, पत्रकार, लेखक, तत्त्वज्ञ.\nतापीबाई टिळक (लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी)\nनारायण वामन टिळक घराणेसंपादन करा\nरेव्हरंड नारायण वामन टिळक - मराठी कवी\nमुक्ता टिळक-लॉरेन्स - अशोक देवदत्त टिळक यांची मुलगी\nबाळ दत्तात्रेय टिळक - मराठी शास्त्रज्ञ\nटिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे\nलोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण. संस्था\nटिळक स्मारक मंदिर (आणि सभागृह), टिळक रोड, पुणे\nलोकमान्य टिळक विज्ञान तथा वाणिज्य महाविद्यालय\nलोकमान्य टिळक शिक्षा परिसर\nलोकमान्य टिळक सांस्कृतिक न्यास\nया सर्व संस्था ’लोटि’ संस्था या नावाने ओळखल्या जातात. हिंदी मुलखात असून संस्थांच्या नावात टिळक हा शब्द आहे, तिलक नाही \nटिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे\nलोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई\nटिळक नगर रेल्वे स्थानक, मुंबई\nटिळक भवन, दादर पश्चिम (मुंबई) : काकासाहेब गाडगीळ मार्गावरील या इमारतीत कॉंग्रेसचे कार्यालय आहे.\nटिळक रोड अनंतपूर; अहमदनगर; ऋषीकेश; घाटकोपर (मुंबई); डेहराडून; दिल्ली; निगडी (पुणे); पुणे; अबिड्स (हैदराबाद)\nनवीन टिळक रोड, अहमदनगर (अहमदनगरमध्ये या रस्त्याला लोटि रोड म्हणतात.)\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7960", "date_download": "2020-09-28T22:54:49Z", "digest": "sha1:VSUWGRJFW5EB7HD5DYAEC5YJEZNG4RCU", "length": 8407, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयात वकील नेमून पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी बाजू मांडण्याची केली मागणी\nअकोला : ५ऑगस्ट - अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षणासाठी याचिका शासनाद्वारे दाखल आहे. दाखल तारखेपासून ते आजपर्यंत शासनाने सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ तज्ञ व वकिलाची नेमणूक नाही नाही. यामुळे राज्य सरकारची बाजू अद्यापपर्यंत न्यायालयासमोर मांडता आली नाही. त्यामुळे शासनाने सर्वोच्च न्यायालयात वकील नेमून अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव यांनी आज शासनाकडे पत्रकार परिषदेततुन केली.\nसर्वोच्च न्यायालयाच्या 19 एप्रिल, 2019 च्या आदेशानुसार परिस्थिती जैसे थे असल्याने सर्व पदोन्नत्या थांबल्या आहेत. या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याचे काम तत्कालीन सरकारने केले नाही. 22 जुलै, 2020 रोजी मुख्य न्यायमूर्ती बोबडे व न्यायाधीश एल.नागेश्वरराव यांच्यासमोर सुनावणी झाली. तर ॲटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती द्या, असे न्यायालयात म्हटले. पण, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 ऑगस्टला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयात शासकीय बाजू भक्कमपणे मांडणे तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला पुरेसे प्रवर्गनिहाय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी शासनाने यासाठी एक वकील नेमावा, अशी मागणी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव यांनी केली. या पत्रकार परिषदेला संदीप तायडे, संजय गवई, सुरज वाडेकर, देवानंद डोंगरे आदी उपस्थित होते.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/category/mumbai/", "date_download": "2020-09-28T23:23:23Z", "digest": "sha1:JJQ6OSKL5762TXC6CAI3SWUKRZHMFZHW", "length": 18721, "nlines": 128, "source_domain": "worldmarathi.com", "title": "Mumbai News in Marathi, Latest Bombay Marathi News-worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\nमुंबई – सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर याप्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.अमली पदार्थाच्या मुद्द्यावर बॉलिवूडमध्ये वेगळीच दहशत पसरली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावे दिवसेंदिवस समोर येतआहेत. ���ा बद्द्ल पुरावे मिळाल्यानंतरआता याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कंबर कसली आहे. एनसीबीच्या एका निर्णयाने बॉलिवूडमधील अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण एनसीबीने एक अत्यंत […]\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nमुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी पद भूषवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वेगळीच चर्चा चालू आहे. फडणवीस हे आता राष्ट्रीय राजकारणात जाणार का अशी चर्चा असून फडणवीस आता दिल्लीत जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्या सगळ्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगीतले की, दिल्लीत न जाता […]\nमराठी पाऊल पडती पुढेः तरुणांनी केले संधीचे सोने\nमुंबई – कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले असताना देशभरातील लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना सारख्या संकटात नोकरी गेल्याने मुंबईतील अनेक तरुणांनी मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्यांनी छोटे – मोठे ऑनलाईन व्यवसाय सुरू केले. हे तरुण मुंबई आणि उपनगरांमध्ये ऑनलाईन ऑर्डर घेऊन ताज्या माशांची विक्री घरपोच करत आहेत. परंतू त्यांच्या या व्यवसायाला ग्रहण लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. […]\nबिहारमधील कोरोना संपला का \nमुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया देत विचारले की, बिहारमधील कोरोना संपला का तसेच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा, यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही राऊत यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूका होणार […]\nयामुळे अजित पवारांनी डिलीट केले ते ट्विट…\nमुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र हे ट्वीट डिलीट का केलं याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. “समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत […]\nदुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो असा…..\nमुंबई – कोरोनाचे वाढते संकट आणि त्यात हे लॉकडाऊन, त्यामुळे आलेली आर्थिक टंचाई, आता यातच होणारी टोल दरवाढ. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलचे दर आता वाढणार आहेत. पाच रुपयांपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत ही वाढ केली जाणार आहे. सोबतच वाहनांच्या मासिक पासच्या दरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येईल. […]\nराज्यमंत्री बच्चू कडूंना कोरोनाची बाधा\nमुंबई – देशासह राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांसह अधिकारी, लोकप्रतिनिधी व सेलिब्रिटींनाही कोरोना बाधा झाल्याची माहिती समोर येत आहेत. अशातच आज राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. याबाबतची […]\nबीएमसीने कंगनाच्या ‘त्या’ दाव्याला मानले निराधार अन् बनावट…\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतच्या याचिकेवर प्रति्ज्ञापत्र दाखल करून २ करोड च्या नुकसानीला निराधार आणि बनावट असल्याचे दाखवले आहे. कंगना रनौतने बीएमसी द्वारा ऑफिस तोडल्यावर २ कोटीची नुकसान भरपाई मागितली होती. बीएमसीने या नुकसान भरपाईला निराधार आणि बनावट असल्याचे सांगितले आहे. बीएमसी ने सांगीतले, “वादी ने वाईट हेतूने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि खर्या तथ्यांना […]\n‘कंगणा विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करा’\nअभिनेत्री कंगणा रणौतच्या अडचणी संपण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेनेच्या आयटी सेलने कंगणा विरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या आयटी सेलने ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे […]\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने धमकीचे फोन केल्याची माहिती मिळत आहे. ‘मातोश्री’वर दाऊदच्या नावे आलेल्या या धमकीच्या फोनमु��ं या ठिकाणी सुरक्षा तातडीनं वाढवण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारू आणि ‘मातोश्री’ निवास्थान बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी या फोनवरुन देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणामी यामध्ये […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nदीपिका राजकारणात; ‘या’ मंत्रीपदासाठी आहे इच्छूक\nनिवडणूक जवळ आल्याने शिवसेना हे नाटक करतेय- राजू शेट्टी\nममता दीदी मला वर्षातून दोन कुर्ते पाठवतात -मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/elgar-parishad-probe-supreme-court-refuses-to-interfere-in-the-arrest-of-five-activists-2-1761744/", "date_download": "2020-09-28T22:47:58Z", "digest": "sha1:PW5CFIUYQY3HD5TLXZEBKSWVRJAMXMHC", "length": 20702, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Elgar Parishad Probe Supreme Court Refuses To Interfere In The Arrest Of Five Activists | विशेष संपादकीय : संतुलनाची संधी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nविशेष संपादकी��� : संतुलनाची संधी\nविशेष संपादकीय : संतुलनाची संधी\nया संतुलित निकालाबाबत उमटणाऱ्या सोयीच्या प्रतिक्रिया अस्थानी ठरतात..\nभीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले ते पाचजण नक्षलवादी असल्याचे सांगून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अव्हेरली, तर आपल्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची आरोपींची मागणीही फेटाळली. या संतुलित निकालाबाबत उमटणाऱ्या सोयीच्या प्रतिक्रिया अस्थानी ठरतात..\nदेशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असलेल्या नक्षल चळवळीचा शहरातील वावर नुसता आभास आहे की वास्तव यावरून देशभर सुरू झालेल्या चर्चेला सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयाने अल्पविराम मिळाला आहे. पूर्णविराम यासाठी नाही कारण आता कुठे चौकशीला सुरुवात होणार आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल अशी आशा.\nजंगलात राहून हिंसक कारवाया करणाऱ्या नक्षलींना शहरातून रसद पुरवली जाते ही गोष्ट तशी जुनीच. रसदीच्या या साखळीत अनेक मोठे चेहरे आहेत, असे पोलीस आजवर म्हणत. या वेळी त्यांनी या विधानाला प्रथमच कारवाईची जोड दिली आणि गहजब उडाला. कालच्या निर्णयाने तो शमायला हवा. न्यायालयाने बहुमताने निकाल देताना पुणे पोलिसांना कारवाईसाठी मोकळीक दिली. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यात तथ्य आहे व केवळ सरकारविरोधी भूमिका घडली म्हणून ही कारवाई नाही, असे न्यायालयाने या निर्णयात म्हटले असले तरी आरोपींना दाद मागण्यासाठी चार आठवडय़ांचा वेळही दिला. सोबतच या कथित समर्थकांची विशेष चौकशी पथकाची मागणी फेटाळताना चौकशी कोणी करायची हे आरोपींनी ठरवण्याची गरज नाही असेही या समर्थकांना सुनावले. हे योग्यच झाले.\nनक्षलींच्या शहरी कारवायांचा सखोल छडा यानिमित्ताने लागायला हवा. नक्षली हे व्यवस्थेविरुद्ध बोलतात म्हणून पुरोगाम्यांनी त्यांची तळी उचलून धरायची तर ते डावे आहेत म्हणून उजव्यांनी त्यांना राष्ट्रद्रोही ठरवायचे या नादात त्यांच्या घटनाविरोधी व हिंसक कृत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. हे भान अनेकांना राहिले नाही हे आजचे वास्तव आहे. काँग्रेसने या कारवाईला केलेला विरोध, गृहमंत्रिपद भूषवलेल्या चिदम्बरम यांनी शहरी नक्षलवाद हा आभास आहे असे केलेले वक्तव्य हेच दाखवून देणारे होते. तर दुसरीकडे उजव्या सत्ताधाऱ्यांनी या कारवाईचे समर्थन करताना मोदींना मारण्याच्या कटाचा ऊहापोह करीत राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला तोही अगदीच केविलवाणा म्हणावा लागेल. आता न्यायालयाच्या निकालामुळे चौकशीतून या साऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. समाजात दुही माजवायची आणि त्यातून हिंसक कारवाया घडवून आणायच्या हा नक्षलींचा हेतू आहे. तो कधीही लपून राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थनालाही काही मर्यादा असायला हव्यात. त्याच वेळी नक्षलवाद्यांची कार्यपद्धती काय असते, याचाही विचार त्यांच्या नावाने ऊठसूट बोटे मोडणाऱ्यांनी करायला हवा. तो केला जात नाही, हे देखील या निमित्ताने दिसून आले. कोणाला तरी पत्र पाठवून नक्षलवादी कोणाच्या तरी हत्येच्या कटाची माहिती देतात असा आरोप तो करणाऱ्यांच्या सच्चेपणाविषयी संशय निर्माण करतो. शिवाय, घटनात्मक सत्य हे की कोणी कोणास असे पत्र लिहिले म्हणून लगेच ते लिहिणाऱ्यास तुरुंगात डांबणे हा देखील काही मार्ग असू शकत नाही. हिंसेचे समर्थन हा गुन्हा असू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले आहे. त्या व्यक्तीच्या समर्थनानुसार हिंसा घडली आणि त्यात या समर्थनाचा वाटा आढळला तर आणि तरच तो गुन्हा ठरतो. तेव्हा या कथित नक्षलवाद्यांचा तसा काही हिंसाचार घडवण्याचा कट होता काय, हे आता पुणे पोलिसांना सिद्ध करावे लागेल.\nहा निकाल देताना न्या. चंद्रचूड यांनी वेगळे मत नोंदवीत पोलिसांची ही कारवाई चुकीची ठरवली. न्या. चंद्रचूड या मुद्दय़ावर अल्पमतात आहेत. परंतु तरीही त्यांनी पोलिसांच्या पत्रकार परिषदेचा मांडलेला मुद्दा दखलपात्र ठरतो. आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी पोलिसांना न्यायालयापेक्षा माध्यमांचा आधार घ्यावा लागणे हे एक वेळ माध्यमांसाठी अभिमानाचे असेलही. परंतु ते खचितच तसे पोलिसांसाठी नाही. न्या. चंद्रचूड यांनी याची जाणीव करून दिली, हे बरे झाले. कोणत्याही प्रशासनात नेहमी एक सरकारधार्जिणा वर्ग असतो. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर कोणत्या मतांची टोपी आहे हे पाहून ही मंडळी आपली मते आणि कारवाई बेततात. या कथित नक्षलवाद्यांवर केलेली कारवाई तशी नाही, हे आता पुणे पोलिसांना सिद्ध करावे लागेल. लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो. त्यामुळे न्या. चंद्रचूड यांच्या मतास निर्णायक महत्त्व नसेल. परंतु च��कशीनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेल्यास काय होऊ शकते याचा अंदाज यावरून बांधता येईल.\nयाचा अर्थ इतकाच की महाराष्ट्र सरकारने या निर्णयावर आनंदोत्सव साजरा करू नये. या कथित नक्षलवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची त्यांची प्रमुख मागणी न्यायालयाने अव्हेरली, हे वास्तव आहे. त्याच वेळी आरोपींचीही विशेष चौकशी पथकाची मागणी न्यायालयाने नाकारली. हे सर्व आता आणखी चार आठवडे नजरकैदेतच राहतील. त्यामुळे न्यायालयाचा शुक्रवारचा निकाल जणू काही या समर्थकांना दोषी ठरवणाराच आहे अशा प्रतिक्रिया सरकारकडून वा सरकारधार्जिण्यांकडून व्यक्त होताना दिसतात, त्या अस्थानी आहेत.\nया निमित्ताने शहरी नक्षली असा एक शब्द सत्ताधार्जिण्यांनी मराठीस दिला. या मंडळींच्या मते सरकारला विरोध म्हणजे नक्षलवाद. वादविवाद, चर्चा, विचारविमर्श यासाठीचा पैस किती आकसू लागला आहे हेच यातून दिसते. नक्षलवादी हे कडवे डावे. ते निषेधार्हच आहेत. परंतु उजवेपणाही टोकाचा झाला की तो टोकाच्या डाव्यांइतकाच घातक असतो आणि तोही तितकाच निषेधार्ह असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सर्वानाच संतुलनाची संधी दिली आहे. पुणे पोलीस आणि या डाव्यांचे समर्थक यातील कोण ती साधू शकतो, हे लवकरच सिद्ध होईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्���ा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ती जगातें उद्धारी..\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/darshan-of-vitthal-rukmini-will-now-be-at-home-during-the-lockdown-aau-85-2190231/", "date_download": "2020-09-28T22:15:04Z", "digest": "sha1:E2S72CCHQENDMPFSBY3JLICIJEGLDYCK", "length": 12181, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Darshan of Vitthal-Rukmini will now be at home during the lockdown aau 85 |लॉकडाउनच्या काळात आता घरबसल्या होणार विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nलॉकडाउनच्या काळात आता घरबसल्या होणार विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन\nलॉकडाउनच्या काळात आता घरबसल्या होणार विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन\nवेबसाईटवरुन थेट दर्शनाची सोय उपलब्ध\nफोटो सौजन्य - श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर\nकरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग म्हणून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही दर्शनासाठी बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना विठठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घरबसल्या घेता येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी श्री विठ्ठल-राक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाचा तसेच गुगल प्ले स्टोअरमधून shree vitthal rukmni live Darshan अॅप डाऊनलोड करावे. तसेच जिओ टीव्हीवरील जिओ दर्शन आणि टाटा स्कायवरील ॲक्टिव्ह चॅनेल या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार पाहता येणार आहेत.\n१ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा करोनाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकाला दर्शनासाठी मंदिरात सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूरात येणे टाळावे. त्याऐवजी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या ऑनलाइन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी यांनी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 “परीक्षांसाठी देशभरात एकच सूत्र हवे”, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी\n2 ‘वन महोत्सव’ काळात सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करणार – वनमंत्री\n3 अकोल्यातील करोनाबाधित रुग्णाचा यवतमाळमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/712/", "date_download": "2020-09-28T21:10:53Z", "digest": "sha1:WLLYMF3KT54I52SQG3BVW3M3DELY4IL5", "length": 13306, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे ; नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nआरोग्य नांदेड मराठवाडा महाराष्ट्र\nनांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे ; नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह\nनांदेड, दि. 2 :- कोरोना विषाणुची बाधा झालेला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील एक रुग्ण आज बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी दिली. या रुग्णावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्यामुळे या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nजिल्ह्यात मंगळवार 2 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 67 अहवालापैकी 60 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 152 झाली आहे. या तीन रुग्णांपैकी 7 वर्षांची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा हे रुग्ण लोहार गल्ली नांदेड येथील तर 55 वर्षे वयाचा एक पुरुष रुग्ण कुंभारटेकडी सराफा बाजार नांदेड येथील आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 23 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.\nआतापर्यंत एकूण 152 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 23 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 12 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण, मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला एक रुग्ण आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.\nकोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 40 हजार 922, घेतलेले स्वॅब 4 हजार 153, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 546, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 3, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 152, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 155, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 28, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 121, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 23, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 267 एवढी आहे.\nदिनांक 1 जून रोजी प्रलंबित असलेल्या 176 स्वॅब तपासणी अहवालापैकी 67 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 109 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 2 जून रोजी 158 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.\nकोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.\n← रुग्णांना नाकारू नये यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nजालना जिल्ह्यात एकाच दिवशी 25 व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह →\nऔरंगाबादेत २२६ नवे कोरोनाबाधित,७ बाधितांचा मृत्यू\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7961", "date_download": "2020-09-28T23:06:55Z", "digest": "sha1:6LTQMNV2KH76YATDZF6JSIL4POHLRNPN", "length": 7210, "nlines": 76, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nटाटा सुमोतील अवैध दारूसाठा पोलिसांनी केला जप्त\nचंद्रपूर : ५ ऑगस्ट - टाटा सुमो वाहनातून वाहतूक करण्यात येत असलेला दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. मुद्देमालासह 6 लाख 50 हजार रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई राजुरा तालुक्यातील पेलोरा फाटा येथे डीबी पथकाने आज (बुधवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केली.\nटाटा सुमो वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. पेलोरा फाटा येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान आलेल्या टाटा सुमो वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता, 1 लाख 50 हजारांचा दारूसाठा आढळून आला. दीड लाखांचा दारूसाठा, पाच लाखांचे वाहन, असा एकूण 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.\nयाप्रकरणी शेख रहेमान शेख जब्बार (रा.वणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उप-विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, डीबी पथकातील पोलीस हवालदार रविंद्र नक्कनवार, हेमंत बावणे यांनी केली.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्य��� स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://gavgoshti.com/tag/birds/", "date_download": "2020-09-28T22:13:47Z", "digest": "sha1:P5XQK7WM6ES6SJT4V3Y2IJHTRH74APO4", "length": 5266, "nlines": 72, "source_domain": "gavgoshti.com", "title": "birds – गावगोष्टी", "raw_content": "\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव… मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\nरानकवी : ना धो महानोर\nअशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे\nदाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे..\nएक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं …\nकाही गंध नेतात मला पाऊस भरल्या रानात …\nमाझी आवडती अनुवादित पुस्तके.\nकोण होती ही हॅना ती कुठे राहायची भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये ती अनाथ कशी झाली ती अनाथ कशी झाली तिचं पुढे काय झालं तिचं पुढे काय झालं आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली\nतो ताल जसा देत होता …\nअल्लडशी ही दुपार बोले\nचल झेलू पावसाचे झेले\nपावसाच्या धारा हातांवर झेलत तू खिडकीत उभी राहतेस\nआणि आजूबाजूचं जग विसरून खोल खोल आत बुडत जातेस..\nतुझं आणि पाण्याचं असं नातं\nमाझ्या आणि तुझ्या नात्याहूनही अधिक प्रवाही\nकवींची समाजाला नेमकी गरज काय\nज्या देशात तत्वज्ञान सुद्धा “गीतेचं” रूप घेऊन येतं तिथे हा प्रश्न कोणाला पडू नये खरं तर.\nजेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही …\nस्वतःला सांगा कि, जर या परिस्थितीतून यशस्वी होण्याची क्षमता या आख्ख्या जगात जर कोणाकडे आहे तर ती माझ्याकडेच आहे.\nविशाखा : साहित्यातील रत्नहार\nगरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे ” हो कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/launch-of-my-family-my-responsibility-campaign-in-ya-district/", "date_download": "2020-09-28T22:53:01Z", "digest": "sha1:BMIF2J34GPV2DWZQ4JCWN6KDTUPOS5KS", "length": 11081, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "'या' जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात", "raw_content": "\n‘या’ जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात\nअमरावती – कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम शासनातर्फे सुरू करण्यात आली असून, गृहभेटी, तपासणी, संशयितांचा शोध व उपचार मिळवून देणे आदी कामे या मोहिमेद्वारे होणार आहेत.\nराज्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सर्वदूर ही मोहीम राबविण्यात येत असून, हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह शासनाचे विविध विभाग, महापालिका व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून प्रत्येक घरी पोहोचून माहिती संकलन, तपासणी केली जाणार आहे.\nयोग्य सर्वेक्षण केले तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकते. त्यामुळे या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणात कोणतीही त्रुटी असता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. ग्रामीण व नागरी भागातील सर्वेक्षणात रुग्णांची अचूक माहिती तसेच हाय-रिस्क व लो-रिस्क रुग्णांचे वर्गीकरण व्यवस्थित करून वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी प्राप्त करावी व रुग्णांना वेळीच उपचार मिळवून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.\nही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुस-या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्���ेक कुटुंबाला भेटणार आहेत. मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे, लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.\nनागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह संपूर्ण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर��भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/what-he-does-right-now/", "date_download": "2020-09-28T20:55:33Z", "digest": "sha1:ONA2DNEYJOO5PIJOH5PVWJPSG4DKVQXS", "length": 12110, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तो सध्या काय करतो", "raw_content": "\nतो सध्या काय करतो\nकाही दिवसांपूर्वी “ती सध्या काय करते’ अशा शीर्षकाचे विनोदी- ललित लेख वगैरेचा नुसता धुरळा उडाला होता. आपल्या असलेल्या, नसलेल्या, भेटलेल्या, न भेटलेल्या बालमैत्रिणीवर किती लिहू आणि किती नाही असं लोकांना झालं होतं. ज्यांना खरोखरच लहानपणी प्रेमळ मैत्रिणी होत्या आणि काळाच्या ओघात संपर्क तुटले होते ते नरपुंगव फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर शोध घेत होते. पण मुली लग्नानंतर आडनाव बदलतात. त्यामुळे सहजी सापडत नव्हत्या. सहज मनात विचार आला, महिलांना अशी उत्सुकता वाटत नसेल का’ अशा शीर्षकाचे विनोदी- ललित लेख वगैरेचा नुसता धुरळा उडाला होता. आपल्या असलेल्या, नसलेल्या, भेटलेल्या, न भेटलेल्या बालमैत्रिणीवर किती लिहू आणि किती नाही असं लोकांना झालं होतं. ज्यांना खरोखरच लहानपणी प्रेमळ मैत्रिणी होत्या आणि काळाच्या ओघात संपर्क तुटले होते ते नरपुंगव फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर शोध घेत होते. पण मुली लग्नानंतर आडनाव बदलतात. त्यामुळे सहजी सापडत नव्हत्या. सहज मनात विचार आला, महिलांना अशी उत्सुकता वाटत नसेल का की आपला बालमित्र किंवा “तो’ सध्या काय करतोय\nफार कोणाला अशी उत्सुकता वाटत असेल असं वाटत नाही. वाटत असती तर त्यांनी एव्हाना शोध घेतला नसता का त्याचा त्याचं आडनाव लपत नाही. चेहरा विशेष बदलत नाही. फारफार तर डोक्‍यावरचा केशसंभार पांढरा होतो किंवा कायमचा गायब होतो. पण छे. त्यांना कित्ती कित्ती कामं असतात. आज कोणाला पैठणी मिळणार, कोणती ललना छोट्या पडद्यावर उकडलेल्या बटाट्यांची भाजी करून दाखवणार आणि सूत्रसंचालक तिचा (म्हणजे भाजीचा) एक घास मटामटा गिळून लगेच “वॉव… अप्रतिम…’ असे उद्‌गार काढणार, राणाच्या संसाराचं काय झालं, सुमी काय करतेय, अभिजित राजेच्या लग्नात आणि मधुचंद्रात बिब्बा घालणारा बबड्या आज काय नवीन उद्योग करणार, हवा येऊ दे���ा देता आज कोणता पुरुष साडी नेसून पडद्यावर येणार, हे सगळं बघायचं असतं. या कामात त्यांचे रिटायर झालेले पतिराज देखील त्यांना कंपनी देत असतात.\nकरून करून तो काय करत असणार म्हणा. तो काही करण्यातला असता तर त्याने त्याच वेळी तिला यशस्वीरित्या पटवलं नसतं का नोकरी लागल्यालागल्या तिला मागणी घालून तिच्याशी लग्न केलं नसतं का नोकरी लागल्यालागल्या तिला मागणी घालून तिच्याशी लग्न केलं नसतं का तेव्हा लेकाचा तिच्यावर कविता लिहित बसला तेव्हा लेकाचा तिच्यावर कविता लिहित बसला आता तो जुन्या आठवणी काढून कण्हत असतो किंवा मी तरुणपणी यंव केलं, मी त्यंव केलं, इतक्‍या जणींबरोबर मौज केली, तितक्‍या जणींना नकार दिला,’ अशा थापा मारीत असतो आता तो जुन्या आठवणी काढून कण्हत असतो किंवा मी तरुणपणी यंव केलं, मी त्यंव केलं, इतक्‍या जणींबरोबर मौज केली, तितक्‍या जणींना नकार दिला,’ अशा थापा मारीत असतो तो देखील तिच्याबरोबर साठीला आलाय. सेवानिवृत्त झालाय. दिवसभर मोकळा असतो. मुलांनी घेऊन दिलेल्या स्मार्ट फोनवर बायकोबरोबर टाईमपास करीत असतो.\nव्हॉट्‌सऍपवर त्याला रोज भंपक सुविचार, सणासुदीच्या पोकळ शुभेच्छा, विविध संदेश, आरोग्यविषयक पोरकट सल्ले, राजकीय नेत्यांची बदनामी करणारे अपप्रचाराचे लेख येतात. तो ते वाचतो आणि कोणताही विचार न करता निर्बुद्धपणे ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करतो. जगातल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे, सर्व रोगांवरची औषधे आपल्याला ठाऊक आहेत असा आत्मविश्‍वास त्याला व्हॉट्‌सऍपने दिलेला आहे.\nफॉरवर्ड करण्याची सवय इतकी वाईट… एकदा त्याला कोणा नातलगाचे निधन झाल्याचा आणि दशक्रिया अमुक ठिकाणी असल्याचा निरोप व्हॉट्‌सऍपवर आला. कोणताही विचार न करता तो त्याने सर्व ग्रुप्सवर पाठवला. एकदा त्याचा वाढदिवस होता. लोकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. त्या त्याने त्याच दिवशी इतरांना फॉरवर्ड केल्या.\nतो आपल्या बायकोच्या नकळत फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरच्या विविध ग्रुपात बालमैत्रिणी शोधत असतो. लग्नानंतर मुली आडनावे बदलतात, जाड होतात, त्यांचे चेहरे बदलतात, त्यामुळे चटकन सापडत नाहीत, सापडल्या तरी ओळखू येत नाहीत म्हणून तो खंत व्यक्‍त करतो. कॉलेजमध्ये असताना त्याला नकार देणारी सुंदरी आज रुट कॅनाल करताना भेटली, आता जाम म्हातारी दिसतेय अशा काल्पनिक आणि कुजकट पोस्ट्‌स लिहितो. कॉलेजमध्ये असताना जिच्याकडे फार लक्ष गेलं नव्हतं अशी कोणी आज योगायोगाने भेटली आणि फार छान दिसत असली की तो मनातल्या मनात सॉलीड व्याकूळ होतो. रिटायर झाल्यामुळे त्याला आता बॉसची भीती वाटत नाही. तो सोशल मीडियावर वेळोवेळी बॉसला शिव्या घालतो. भडास काढत राहतो.\nमुलं परदेशात असतील तर त्यांच्याबद्दल सतत पोस्ट्‌स लिहितो. त्यांनी पाठवलेले टी शर्ट आणि बर्म्युडा घालून बागेत फिरायला जातो. हे कपडे घालून फोटो काढतो. पण फोटोत त्याचा फक्त टी शर्ट दिसतो. कारण सुटलेले पोट लपवण्यासाठी तो फक्‍त वरचा भाग अपलोड करतो किंवा ग्रुप फोटोत मागच्या रांगेत उभा राहून ढेरी लपवतो. आपण तरुण असल्याचा देखावा करण्यासाठी डीपीवर जुने फोटो अपलोड करीत असतो. एवंच, तो सध्या काहीच करीत नाहीये, पण खूप काही करतोय असं समजतोय.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/pramod-mutalik-shriram-sena-provide-security/", "date_download": "2020-09-28T20:41:34Z", "digest": "sha1:EA33K3IUA34DA64YKXZLMXW7W7RKV7HZ", "length": 5771, "nlines": 124, "source_domain": "belgaumlive.com", "title": "प्रमोद मुतालिकांची सुरक्षा वाढवा - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या प्रमोद मुतालिकांची सुरक्षा वाढवा\nप्रमोद मुतालिकांची सुरक्षा वाढवा\nश्री रामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक व राज्याध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीन करण्यात आली आहे.\nसोमवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदन देत सदर मागणी करण्यात आली आहे.\nअलीकडे देशात अनेक हिंदू नेत्यांवर हल्ले झालेले आहेत अनेकांच्या हत्त्या झाल्या आहेत.देश विघातक शक्तींनी या क्रूर हत्त्या घडवून आणल्या आहेत.कर्नाटकात देखील श्री रामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या जीवाला धोका आहे.\nनुकताच अटक केलेल्या टोळीने मुतालिक यांच्या हत्येची सुपारी घेतल्याचे चौकशीत निदर���शनास आले होतेया शिवाय श्रीराम सेनेचे राज्याध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी यांच्या वर देखील हल्ल्याची शक्यता आहे यासाठी तात्काळ यांची सुरक्षा वाढवावी त्यांच्या सुरक्षेकरिता अंग रक्षक नियुक्त करावा अशी मागणी केली जात आहे.\nPrevious articleबस दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार\nNext articleकडोली रस्ता रुंदीजरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-all-players-of-ipl-could-suffer-if-tournament-is-cancelled-1833148.html", "date_download": "2020-09-28T22:25:52Z", "digest": "sha1:FDCYGIUUDDGEAZ4MI6VL3X2MFNI7NJIG", "length": 25392, "nlines": 301, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "all players of IPL could suffer if tournament is cancelled, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची ���यारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nIPL गोत्यात आल्यामुळे खेळाडूंना मोठा आर्थिक दणका बसणार\nHT मराठी टीम, मुंबई\nआयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात खेळाडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता दाट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर देशभरात १४ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे स्पर्धेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर स्पर्धा झाली नाही तर खेळाडूंना मोठा फटका बसणार आहे. स्पर्धा झाली नाही तर खेळाडूंना कोणत्याही प्रकारे मानधन मिळणार नाही.\nसंयम आणि जिद्दीच्या तटबंदीच्या जोरावर आपण हे युद्ध जिंकू : उद्धव ठाकरे\nइंडियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना ठरलेली रक्कम देण्यासाठी एका खास प्रणालीचा वापर करण्यात येतो. स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आठवडाभरापूर्वी खेळाडूंना १५ टक्के रक्कम देण्यात येते. स्पर्धेच्या दरम्यान टूर्नामेंट के दौरान ६५ टक्के आणि स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर निर्धारित वेळेत उर्वरित २० रक्कम देण्यात येते.\nनेयमारनं 'सोशल डिस्टन्सिंग'चं उल्लंघन केलेल नाही, टीमकडून स्पष्टीकरण\nअशोक मल्होत्रा पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे देशांतर्गत खेळाडूंच्या वेतनावर परिणाम दिसू शकतो. त्यांच्या मानधनाच्या रक्कमेत कपात केली जाऊ शकते. सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धेसंदर्भात कोणताही अंदाज वर्तवणे शक्य नाही. आयपीएल स्पर्धे नियोजित वेळेत घेण्यावर ठाम असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सध्याच्या परिस्थिती जैसे थे असल्यामुळे स्पर्धेच नक्की काय होईल, यावर बोलणे शक्य नाही म्हटले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवरही संकटाचे ढग दाटले आहेत. ही स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल व्हावे यासाठी जोर लावला जाईल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nव���धान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nKKR च्या त्या 'विक्रमी' खेळाडूला IPL मध्ये खेळता येणार नाही\nIPL 2020 : लखनऊसह या नव्या शहरातील मैदानात रंगणार सामने\nIPL च्या वेळेत मोठा बदल होण्याची शक्यता, आज होणार निर्णय\nकोरोना: दादा ठाम असताना राज्याचे मंत्री म्हणाले, आता IPL स्पर्धा नकोच\nIPLची फायनल मुंबईत, सामन्याच्या वेळेतही बदल नाहीः सौरव गांगुली\nIPL गोत्यात आल्यामुळे खेळाडूंना मोठा आर्थिक दणका बसणार\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला ��ालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T22:58:10Z", "digest": "sha1:ZANZHWZOZDFWMEUQWRCCL7RWXSN5AH55", "length": 7828, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आडी आगाशे - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथा���थन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nआडी आगाशे उर्फ़ आदित्य आगाशे[१] (जन्म: 10 जून 1 99 7) हा एक मराठी चिट्पावन[२] गायक-गीतकार[३] आहे जो इंग्रजी गीते गातो आणि लिहितो.[४] तो संगीत दिग्दर्शक मंदार आगाशे यांचा मुलगा आहे. तो क्रिकेटर ज्ञानेश्वर आगाशे यांचा नातू आहे, आणि चंद्रशेखर आगाशे यांचा पणतू आहे.[५][६] तो एक अभिनेता म्हणून काम करते.[७] ते ब्राह्मण नैसर्गिक उत्पादनांमार्फत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत.[८]\nइ.स. १९९७ मधील जन्म\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएमबीए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०२० रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-agriculture-news-marathi-onion-seedlings-are-stolen-due-increase-sinnar-taluka-25572", "date_download": "2020-09-28T22:10:07Z", "digest": "sha1:QPSJ5KT2Y5JGCPACPBRDZRIHG6P7INQY", "length": 16291, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agro agriculture news marathi ; Onion seedlings are stolen due to increase in Sinnar taluka! | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा रोपांची होतेय चोरी\nसिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा रोपांची होतेय चोरी\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nनाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असल्याने रोपांची उपलब्धता गरजेनुसार होत नाही. एकीकडे उन्हाळ कांद्याने बाजारात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे चालूवर्षी पाण्याची उपलब्धता आ���े, त्यामुळे कांदा उत्पादकांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय, मात्र थोड्याफार प्रमाणात कांद्याची रोपे शिल्लक आहेत. याच कारणाने रोपांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उपलब्धता व दरवाढीच्या कारणामुळे जिल्ह्यात कांद्याची रोपांची चोरी होत असल्याचे समोर आले आहे.\nनाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असल्याने रोपांची उपलब्धता गरजेनुसार होत नाही. एकीकडे उन्हाळ कांद्याने बाजारात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे चालूवर्षी पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे कांदा उत्पादकांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय, मात्र थोड्याफार प्रमाणात कांद्याची रोपे शिल्लक आहेत. याच कारणाने रोपांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उपलब्धता व दरवाढीच्या कारणामुळे जिल्ह्यात कांद्याची रोपांची चोरी होत असल्याचे समोर आले आहे.\nसिन्नर तालुक्यातील जायगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी भिमा लक्ष्मण गिते यांच्या देशवंडी शिवारातील गट नंबर. ४५१ या क्षेत्रातुन चोरट्याने लागवडीयोग्य झालेले कांद्याच्या रोपांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी चाळीतून कांदा चोरीचे - चोरीच्या घटना घडल्या आहेत; मात्र आता कांदा रोपांचीच चोरी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nकांदा रोपांची चोरी अन् हजारोंचे नुकसान\nअतिपावसमुळे रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून पहिल्या टप्प्यात लागवडी सुरू आहेत. मात्र रोपांची टंचाई असल्याने दुसऱ्या टप्प्यात लागवडी करण्यासाठी पुन्हा रोपवाटिका तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कांदा बियाण्याचा दर २ ते ३ हजार रु किलो दर आहे तर एकरसाठी लागणाऱ्या रोपांचा दर ३५ ते ४० हजारांवर आहे. नायगाव खो-यात गेल्या काही दिवसांपासून शेतातील औजारे, कृषीपंप, केबल आदी वस्तूंच्या चोऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच थेट रोपांची चोरी झाल्याने त्यांचे १० ते १५ हजारांचे नुकसान झाल्याचे श्री. गिते यांनी सांगितले.\nअतिवृष्टी नासा ओला चोरी सिन्नर कृषी\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी व���धेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील नि���्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_94.html", "date_download": "2020-09-28T22:54:23Z", "digest": "sha1:EVO3C2VW6DQINFGU4NT3XIG4OBL2DV3E", "length": 17349, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "बोलघेवडे ट्रम्प - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political बोलघेवडे ट्रम्प\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केल्यानंतर भारतात राजकीय धुराळा उडाला आहे. काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदींचा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे. यात प्रसारमाध्यमेही मागे नाहीत. मात्र ट्रम्प यांचा इतीहास पाहता, वादग्रस्त व खोटे बोलण्यात त्यांचा हात आंतराष्ट्रीय पातळीवरील कोणताच नेता पकडू शकत नाही, याकडे सोईस्कर दुर्लक्ष करुन आपणच इम्रान खान पाकिस्तानचे महत्त्व वाढवत आहोत. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या नामांकित व प्रतिष्ठीत वृत्तपत्राचे कौतूक करायला हवे. त्यांनी ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेत एक फॅक्टचेक अहवाल प्रकाशित केला आहे. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून जून २०१९ पर्यंत तब्बल १०,७९६ खोटे आणि वादग्रस्त दावे केले आहेत. त्यांनी दररोज सरासरी १२ वादग्रस्त विधाने केली असून त्यातील अनेक विधाने निराधार, भ्रामक आणि खोटी होती. काश्मीर मध्यस्थीचे कथित प्रकरण याच पंग्तीत बसणारे आहे. या विषयावरुन वाद वाढण्याची लक्षणे दिसताच घुमजाव करत काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या स्पष्टीकरणरणामुळे ट्रम्प यांची पुन्हा एकदा नाचक्की झाली.\nअमेरिका म्हणजे जागतिक शक्ती आणि जगाचा तारणहार अमेरिकेने स्वतःविषयी अशी समजूत करून घेतली आहे, नव्हे इतरांनी तिला तसे संबोधावे आणि आपल्याहून वरचढ कोणी होऊ नये, अशी त्यांची इच्छा असते. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हा पायंडा कधीच तोडला नाही. डोनाल्ड ट्रम्प यास काहीसे अपवाद ठरत आहेत. वादग्रस्त विधानांची परंपरा त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून आतापर्यंत कायम ठेवली आहे. एक यशस्वी व्यावसायिक, बिल्डर, टीव्ही निर्माता म्हणून प्रसिध्द असलेल्या ट्रम्प यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून अनेक वादांना तोंड फोडले होते. अनेक वाद, आरोपांनंतरही त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही. ट्रम्प म्हणजे अमेरिकी राजकारणात अकास्मातपणे आलेले व उतावळ्या स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे निर्णय अमेरिकी जनतेलाच गोंधळात टाकणारे वाटतात. त्यांचे आंतरराष्ट्रीय निर्णय वादग्रस्त ठरतात. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग व ट्रम्प यांच्यात तर सर्वाधिक वादग्रस्त कोण बोलतो अमेरिकेने स्वतःविषयी अशी समजूत करून घेतली आहे, नव्हे इतरांनी तिला तसे संबोधावे आणि आपल्याहून वरचढ कोणी होऊ नये, अशी त्यांची इच्छा असते. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हा पायंडा कधीच तोडला नाही. डोनाल्ड ट्रम्प यास काहीसे अपवाद ठरत आहेत. वादग्रस्त विधानांची परंपरा त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून आतापर्यंत कायम ठेवली आहे. एक यशस्वी व्यावसायिक, बिल्डर, टीव्ही निर्माता म्हणून प्रसिध्द असलेल्या ट्रम्प यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून अनेक वादांना तोंड फोडले होते. अनेक वाद, आरोपांनंतरही त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही. ट्रम्प म्हणजे अमेरिकी राजकारणात अकास्मातपणे आलेले व उतावळ्या स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे निर्णय अमेरिकी जनतेलाच गोंधळात टाकणारे वाटतात. त्यांचे आंतरराष्ट्रीय निर्णय वादग्रस्त ठरतात. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग व ट्रम्प यांच्यात तर सर्वाधिक वादग्रस्त कोण बोलतो अशी जणू स्पर्धाच लागली होती. किम यांनी ‘अणुबॉम्बची कळ माझ्या पटलावर आहे’, असा चिथावणीखोर संदेश पाठवल्यावर अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उतावळेपणाने प्रत्युत्तर दिले की, माझ्याही पटलावर महाशक्तिशाली बॉम्बची कळ आहे. या बालीशपणाच्या आरोप-प्रत्यारोपांन�� दोन्ही नेत्यांची मानसिक वैद्यकीय चाचणी करण्यापर्यंत वाद रंगला होता. मुळात किम यांचा स्वभाव व उत्तर कोरियाचा इतीहास पाहता त्यांच्या विधानांचे फारसे काही वाटले नाही मात्र महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून अशी अपेक्षा निश्‍चितच नव्हती.\nउतावीळपणा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला शोभणारा नाही\nट्रम्प सत्तेत येण्याच्या आधीपासूनच वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होते. सत्तेत आल्यानंतरही ट्रम्प यांनी वादग्रस्त विधाने करणे सुरुच ठेवले आहे. ट्रम्प यांनी सर्वाधिक वादग्रस्त विधाने मेक्सिकोतून अमेरिकेत होणार्‍या स्थलांतरांवर केली आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाबद्दल सर्वाधिक फसवे दावे ट्रम्प यांनी केले आहेत. ट्रम्प यांच्या विधानाशी सरकारच्या भूमिकेचा संबंध नसल्याची स्पष्टीकरणेही अमेरिकन सरकारने वारंवार दिली आहेत. आतापर्यंत परराष्ट्र धोरण, जेरुसालेमचा प्रश्न, कृषी उद्योग या क्षेत्रांबद्दलही असे खोटे व भ्रामक दावे करणार्‍या ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्‍नी नाक खूपसले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी इम्रान खान यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जर माझी मदत हवी असेल तर मला मध्यस्थी करणे आवडेल. जर माझी मदत हवी असेल तर मला सांगा.’ असे सागंत ‘काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी यांनीही माझी मदत मागितली होती,’ असा दावा केला. मुळात कश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या चर्चेचा मुद्दा आहे. दोन्ही देशांतील चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. त्यामुळे दोघांत तिसर्‍याची गरज नाही. या विषयावर सिमला करार आणि लाहोर डिक्लेरेशननुसारच चर्चा होईल, असे स्पष्ट असतांना ट्रम्प यांचा उतावीळपणा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला निश्‍चितच शोभणारा नाही.\nभारताला अडकविण्यासाठी पाकिस्तानने नवी खेळी\nकाश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने हा विषय सोडविण्यासाठी भारताला कोणाचीही मदत नको, आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने हिच भूमिका कायम ठेवली आहे. पाकिस्तानसारख्या देशाबरोबर सर्वच वाद हाताळण्यासाठी भारत पूर्णपणे समर्थ आहे. या विषयावर भारत नेहमीच वरचढ ठरत असल्याने पाकिस्तान हा प्रश्‍न वारंवार ���मेरिकेस आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत मदतीची भीक मागतो. मात्र भारताने कधीही कोणत्याही देशाला या विषयासंदर्भात मध्यस्थी करण्याची विनंती केलेली नाही. आता पुन्हा एकदा भारताला अडकविण्यासाठी पाकिस्तानने नवी खेळी खेळली आहे. इम्रान खान यांनी केलेली खेळी नीट लक्षात घेतली पाहिजे. भारताने यापासून सावध राहिले पाहिजे. परंतु याच विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेला गदारोळ तितकाच महत्त्वाचा ठरतो. जाणीवपूर्वक हा विषय पाकिस्तानकडून उपस्थित केला गेला आहे म्हणून त्याच्या जाळ्यामध्ये आपण अडकणार नाही याची दक्षता भारताने घेतली पाहिजे. याबाबत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्टीकरण जरी दिले असले तरी ते पुरेसे ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देणे तितकेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये याबाबतचे निवेदन पंतप्रधानांकडून होणे त्याला आंतरराष्ट्रीय दृष्ट्यासुध्दा वेगळे महत्त्व आहे. अशावेळी इम्रान खान किंवा ट्रम्प काय म्हणतात याहीपेक्षा भारताचे पंतप्रधान मोदी काय म्हणतात हे सर्वांसमोर येणे तितकेच गरजेचे ठरते.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2693474", "date_download": "2020-09-28T20:32:27Z", "digest": "sha1:SFJAVO45XXGY6JFKXSPGOL5EVDPXGDQX", "length": 19639, "nlines": 60, "source_domain": "cuiler.com", "title": "सेमिटल 2017 साठी 11 नवीन ईकॉमर्स पुस्तके", "raw_content": "\nसेमिटल 2017 साठी 11 नवीन ईकॉमर्स पुस्तके\nवसंत ऋतु येथे अधिक किंवा कमी आहे नवीन ईकॉमर्स पुस्तके पहाण्याची वेळ आहे डिजिटल मार्केटिंग, नेटिव्ह अॅडव्हर्टायझिंग, प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजीज, गर्दी-आधारित कॉमर्स, जनसंपर्क, आणि कार्य चालू ठेवण्यावर काम केले जाते.\nमी ऍमेझॉन वापरून ही यादी संकलित. ���मेझॉनच्या \"बुक्स\" वर्गात, मी \"व्यवसाय आणि पैशाची निवड केली. \"तिथून मी\" प्रोसेसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर \"उप-श्रेणी निवडली आणि\" ई-कॉमर्स \"निवडले. \"मग मी ग्राहक रेटिंग आणि ईकॉमर्सच्या संबंधात आधारित, त्या गटातील शीर्षके जिंकली. याव्यतिरिक्त, मी \"लहान व्यवसाय आणि Semaltट\" उप-श्रेणीतील काही शीर्षके निवडली आहेत.\nसाठी नवीन ईकॉमर्स पुस्तके\nबारहवीस विक्रिये: रायन हॉलीडे\nनुसार चालू राहणारे आणि मार्केटिंगचे काम\nबारमाही विक्रेते प्रत्येक क्रिएटिव्ह उद्योगात अस्तित्वात आहेत - कालातीत, अवलंबून राहण्यायोग्य संसाधने आणि निरुपयोगी मनीमर्स, ब्लू चिप अॅन्युइटीसारखे भुगतान करणे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधले गेले, ते वेळोवेळी मूल्य वाढवतात, न संपणारा आणि कोणत्याही स्पर्धेतून बाहेर पडतात. रयान हॉलिडे वाचकांना त्यांच्या स्वत: च्या क्लासिक कामासाठी कसे तयार आणि मार्केट कसे करावे हे दर्शविते. जगाच्या काही सर्वात महान क्रिएटिव्हसह मुलाखती आणि प्रत्येक शैलीतील अभिजात भाषेचा गहन अभ्यास करण्यात आला आहे, हे पुस्तक वाचकांना अभिनव तत्त्वांचा मूलभूत संच प्रदान करते. आपल्याकडे पुस्तके किंवा व्यवसाय आहे, एक गाणे किंवा पुढील महान पटकथा आहे, हे पुस्तक बारमाही यश एक कृती मिळतो प्रदीप्त $ 13 99; हार्डकॉर $ 26\nझोनमध्ये डिजिटल मार्केटिंग: डेव्हिड रेस्के\nद्वारा डिजिटल साठी मूलभूत व्यवस्था\nझोनमधील डिजिटल मार्केटिंग मार्केटर्सला विश्वास आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये यशस्वी करण्यास सक्षम करण्यासाठी एक स्पष्ट नकाशा प्रदान करते. निवडणुकीच्या वर जाणे आणि आपल्या डिजिटल मार्केटिंग मोहिमेचे परिणाम वाढवणे याबद्दल जाणून घ्या. बाजाराचे संपूर्ण दृश्य आणि त्यामध्ये आपले स्थान मिळवा आणि त्या कार्य करणाऱ्या योजना आणि योजना विकसित करा. उपलब्ध मोहिमेच्या प्रकारांविषयी गोंधळ टाळा, जाहिरातींमध्ये, संदेशांवर, ऑफरवर आणि उत्पादनामध्ये असलेल्या सामग्रीवर पूर्ण आत्मविश्वास मिळवा. पेपरबॅक $ 17 95.\nगुगल बब्सवरील खडकांचे तुकडे करणे: डग्लस रुशकोफ\nनुसार कुटूंबातील शत्रुत्व कसे वाढले\nGoogle बस वर खडक फोडणे हे आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वोत्तम मानवी स्वभावात कसे एकत्रित करावे याचे परीक्षण करते. विभक्त थ्रेड्स एकत्रित करणे - मोठे डेटा, रोबोट्स आणि एआयचे उदय, शेअरबाजार व्यापारा���ील अल्गोरिदम वाढणे, टमटम अर्थव्यवस्था, युरोझोनची संकुचित - या मार्गदर्शकामुळे आपल्या आर्थिक क्षणासाठी आणि मानवांच्या सूक्ष्म चित्रणासाठी एक शब्दसंग्रह पुरविला जातो. आणि एक गंभीर क्रॉसरॅडो येथे वाणिज्य. पेपरबॅक $ 10 89; प्रदीप्त $ 14 99.\nमूळ जाहिरात लाभ: माईक स्मिथ\nद्वारे डिजिटल ग्रोथ आणि रेव्ह्यू ग्रोथ डिजिटल क्रांती आणणारी अधिकृत सामग्री तयार करा\nमुख्य संपादकीय सामग्रीच्या बाजारासह विक्रेत्यांद्वारे तयार केलेले आणि वैशिष्ट्यीकृत, मूळ जाहिरात जाहिरात आणि संपादकीय दरम्यान पारंपारिक अडथळा खाली तोडते इंडस्ट्री इनसाइडर आणि हर्स्ट एडिशनल एक्झिक्युटिव्ह माईक स्मिथला असे वाटते की नेटिव्ह ही फक्त इथेच राहणार नाही तर मार्केटिंगचे भविष्य आहे. मूळ जाहिरात फायदा हे दर्शविते की कोणत्याही सामग्रीच्या डिजिटल मार्केटिंग धोरणांमधील मूळ सामग्री एक प्रभावी साधन आहे आणि नवीन महसूल प्रवाह तयार करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा. प्रदीप्त $ 28 50 हार्डकॉर $ 30\nप्लॅटफॉर्म स्ट्रॅटजी: लॉरे क्लेयर रीलीयर आणि बेनोइट रीलीयर\nद्वारे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी समुदाय आणि नेटवर्कची शक्ती अनलॉक कशी करायची\nप्लॅटफॉर्म-आधारित व्यवसायाचे व्यवस्थापन करणे नवीन व्यवस्थापन नियमांचा समावेश आहे आणि इतर प्लॅटफॉर्मसह आणि पारंपारिक व्यवसायांशी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन आधार शिकणे. बहुतेक संस्था आता डिजिटल ट्रान्सफरेशन प्रवासाला सुरूवात करत आहेत, तर काही समुदायांची शक्ती पूर्णपणे वापरत आहेत. प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजी आपल्याला या अभिनव प्लॅटफॉर्मवर आधारित व्यवसाय मॉडेल कसे केव्हा आणि कसे नियुक्त करावे हे समजून घेण्याच्या कीज देईल. हार्डकॉर $ 51 95.\nशेअरिंग इकॉनॉमी: द एंड ऑफ एम्प्लॉयमेंट आणि क्राउड-बेस्ड कॅपिटलिझमचा उदय (एमआयटी प्रेस) अरुण सुंदरराजन\nशेअरींग इकॉनॉमी \"गर्दी-आधारित भांडवलशाही\" या संक्रमणाचे वर्णन करते - पारंपरिक कॉर्पोरेट-केंद्रीत मॉडेलला रोखणारे आर्थिक क्रियाकलाप घडविण्याचा एक नवीन मार्ग. सरदार-ते-समकक्ष व्यावसायिक देवाणघेवाण वैयक्तिक आणि व्यावसायिक यांच्यातली दुरूस्ती करतात, अर्थव्यवस्थेचे, शासकीय नियमन कसे करावेत आणि आपल्या सोशल फॅब्रिकवर परिणाम होईल व्यापक संशोधन आणि असंख्य खर्या उदाहरणांवर आधारित चित्रफलक, या पुस्तकात \"भेट���स्तू\" आणि \"मार्केट\" च्या व्यवहारातील वैचित्रयुक्त मिश्रणांचे वर्णन केले आहे, उदयोन्मुख ब्लॉकेन टेक्नॉलॉजीची बाधा आणते आणि उदयोन्मुख ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मची डिझीरींग अॅरे स्पष्ट करते. पेपरबॅक $ 18 9 5 प्रदीप्त $ 9 45.\nजनसंपर्क बद्दल सरळ चर्चाः आपण काय विचार करता हे चुकीचे आहे रॉबर्ट वायन आणि डेव्ह बून\nजनसंपर्कांचे अत्यावश्यक ज्ञान - एक आकर्षक प्रेस विज्ञप्ति कशी लिहिली पाहिजे, यशस्वीरित्या माध्यमांना मिठी मारा, एखाद्या संपादकीय लेखकास लिहा, सोशल मीडियाची प्रेरणा तयार करा, सशक्त सामग्री मार्केटिंगसह प्रेक्षकांना व्यस्त करा आणि यश मिळवा नका - हे नाही सार्वजनिक संबंधांची कला-प्रतिबंधित-भूमिका येथे सुलभ उपाय नाहीत. लोकांना उत्पादने किंवा सेवा विकत घेण्यास प्रोत्साहित करणे किंवा समर्थन देणे कठीण आहे. पण 9) काम करणार्या तंत्रांचा जनसंपर्क बद्दल सरळ चर्चा आहे. हार्डकवर $ 24 95.\nआपल्या स्वप्न लाँच करा: आपल्या व्यवसायात आपले आकलन चालू ठेवण्यासाठी 30-दिवसांची योजना डेल पार्ट्रिज\nसिरियल उद्योजक आणि स्टार्टअपकॅम्पचे संस्थापक. कॉम, डेल प्रेस्ट्रज एक व्यवसाय सुरू करण्यासाठी शोधकांसाठी एक ठोस, सहजपणे अंमलात आणलेली योजना पुरवते ज्यामुळे अधिक स्वातंत्र्य, एक मजबूत कुटुंब आणि आरोग्यदायी वित्तीय परिणाम होईल. आपल्या स्वप्न लाँच करा , पेटरझ आपल्या वाचकांना आपल्या आकांक्षा अनुसरण आणि त्यांच्या स्वप्नांच्या लक्षात घेण्यासाठी एक व्यावहारिक, 30-दिवसांचा प्रवास मध्ये त्या अभ्यासाचे सार वितरण करतो. ते वाचकांना कसे शिकवावे, त्यांचे विचार कसे तयार करावे, प्रेक्षक तयार करायचे, ऑनलाईन उपस्थिती, व्यवसाय सुरू करणे, सामाजिक सोशल मीडिया तयार करणे, एक सुंदर ब्रॅण्ड तयार करणे, प्रदीप्त $ 9 99; हार्डकॉर्व्ह $ 15 88.\nसर्वांचा अंतर्भाव: जॉन हॉल\nने तुमच्यावर प्रभाव पाडणारे आपले प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी सामग्रीचा वापर करा.\nव्यवसाय कधीच \"व्यवसाय\" नाही. हे संबंध आणि मानवी कनेक्शनबद्दल नेहमीच असते. जेव्हा आपण एक मौल्यवान, विश्वासू भागीदार म्हणून पाहिले जातात, तेव्हा संधी अमर्याद असतात. आपणास आणि आपल्या ब्रँडला ठेवणार्या सामग्री-आधारित संबंधांची स्थापना करून आणि विकसीत करून यश मिळवण्यासाठी स्वत: ला स्थान मिळवा टॉप ऑफ मन प्रदीप्त $ 24 70; ह���र्डकॉर $ 26\nसामग्री - विपणन अणू कण: सामग्री विपणन धोरणास निश्चित मार्गदर्शक रेबेका लिब\nसामग्री हा कोणत्याही विपणन मोहिमेचा सर्वात एक महत्वाचा घटक आहे. सामग्री विपणन आणि सामग्री धोरण दरम्यान एक यशस्वी समतोल शोधणे कठीण आहे, परंतु आवश्यक आहे जगातील काही अग्रगण्य ब्रॅण्डमध्ये वरिष्ठ विक्रेत्यांच्या मुलाखतींसह, सामग्री - मार्केटिंगवरील अणू कण शोधते की कसे सर्व सामग्रीच्या व्यापक फ्रेमवर्कमधील सामग्री कार्ये तसेच संस्थात्मक काळजी आणि निर्णय. पेपरबॅक $ 19 19.\nक्विह 360 वे: ग्राहक कनेक्शन जोडणी जे झोउ हाँगयी\nद्वारा इंटरनेट सुरक्षा मधील ग्लोबल एक्सपर्ट पासून मूल्य आणि ड्राइव्ह ग्रोथ कॅप्चर करते.\nद क्यूहू 360 वे , झुउ हाँगयी, सह-संस्थापक आणि क्विह 360 तंत्रज्ञानाचे अध्यक्ष, त्यांनी त्यांच्या कंपनीच्या मोफत अँटीव्हायरस उत्पाद-360- आणि नंतर प्रचंड प्रमाणात महसूल प्रवाहाला चालविण्याकरिता त्या बेसचा पुरेपूर वापर केला. झोउ किती मोठा किंवा लहान असला तरीही, घन, स्मार्ट ऑनलाइन उत्पादने आणि योजनांसह प्रतिस्पर्धात्मक धार जबरदस्तीने कितीही महत्त्वाचा असला तरीही, कोणताही व्यवसाय दाखवतो. वाटेत हँगनी तुम्हाला इंटरनेट एजच्या माध्यमातून टूरमधून घेऊन नेटस्केपच्या भवितव्याबद्दल, ऍपलच्या प्रतिभापासून आणि मायक्रोसॉफ्ट व्हिस्टाच्या मोबाईल फोल्सच्या मोलाची भूमिका ध्यानात येण्याविषयीचे आपले विचार शेअर करते Source . , आणि \"इंटरनेट + मधील\" \" हार्डकॉर $ 35\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/21/baahubali-fame-ya-actor-became-a-sugar-daddy/", "date_download": "2020-09-28T21:44:29Z", "digest": "sha1:OX27W32W5YZGRY2HVDVC352FHUQFRZEB", "length": 11154, "nlines": 155, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "‘या’ अभिनेत्याचा झाला साखरपुडा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्या���े आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Entertainment/‘या’ अभिनेत्याचा झाला साखरपुडा\n‘या’ अभिनेत्याचा झाला साखरपुडा\nअहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- बाहुबली’ या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाचे दोनही भाग प्रचंड गाजले. या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने एक गोड बातमी दिली आहे.\nचाचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मिहिका बजाज हे राणाच्या भावी पत्नीचे नाव आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nराणाने 12 मे रोजी इंस्टाग्रामवर पहिल्यांदा मिहिकासोबतचा फोटो शेअर करुन ‘तिने होकार दिला आहे’, अशी रोमँटिक पोस्ट शेअर केली होती.\nत्यानंतर दोघे लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता 20 मे रोजी साखरपुडा करुन हे दोघे ऑफिशिअली एंगेज्ड झाले आहेत.\nराणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर करुन ‘And it’s official’, असे ट्विट केले आहे. साखरपुड्याला मिहिका पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसली.\nराणाने या खास दिवशी पांढरा शर्ट आणि मुंडू परिधान केला होता. राणाचे वडील सुरेश बाबू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, राणाचं लग्न हिवाळ्यात करण्यात येणार आहे.\nया लग्नाची तयारीसुद्धा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मिहिका ही बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची अतिशय जवळची मैत्रीण आहे.\nसोनमच्या लग्नात मिहिकाने उपस्थिती लावली होती. राणा आणि मिहिकाने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर सोनमने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/03/coronavirus-infection-in-a-patient-in-parner/", "date_download": "2020-09-28T22:17:48Z", "digest": "sha1:DV6RMLSS2VOQEZW7G4ZFNIGR7RF3V4WA", "length": 10234, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पारनेर मधील एका रुग्णास कोरोनाची लागण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/पारनेर मधील एका रुग्णास कोरोनाची लागण\nपारनेर मधील एका रुग्णास कोरोनाची लागण\nअहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गावामध्ये ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने सतर्क होत अत्यावश्यक सेवा वगळता तेथील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.\nया व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १३ नागरिकांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आल्यानंतरच कान्हूर पठार येथील लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल.\nदरम्यान, बाभुळवाडा येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या बाभुळवाडा व लोणीमावळा येथील १९ व्यक्तींचे कोरोना अहवाल गुरुवारी सायंकाळी निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.\nकान्हूर पठार येथील व्यक्ती इतर आजारावर उपचार करण्यासाठी नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nत्यांना कोरोना सदृश्य त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयाने त्यांच्या घशातील स्त्राव घेउन त्याची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. संपर्कातील सर्वांचे स्त्राव घेण्यात आले आहेत.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठ��� ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/851/", "date_download": "2020-09-28T22:44:27Z", "digest": "sha1:E2JRJX233PBHRMIM6BO52PMD2PLE7VXY", "length": 24872, "nlines": 125, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nराज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआतापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडले\nमुंबई, दि.४: राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nसध्या राज्यात ४६ शासकिय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ ( धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १).\nआज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.\nआज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव -१६, ठाणे ८, सोलापूर -६, नवी मुंबई -५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद -२,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार -१ उस्मानाबाद -१, धुळे -१,नांदेड १ आणि यवतमाळ – १ असे मृत्यू आहेत.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४४,९३१), बरे झालेले रुग्ण- (१८,०९६), मृत्यू- (१४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,३६४)\nठाणे: बाधित रुग्ण- (११,४२०), बरे झालेले रुग्ण- (४१७९), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९८७)\nपालघर: बाधित रुग्ण- (१२३४), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४०)\nरायगड: बाधित रुग्ण- (१२९३), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२)\nनाशिक: बाधित रुग्ण- (१२९७), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८४)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)\nधुळे: बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)\nजळगाव: बाधित रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)\nपुणे: बाधित रुग्ण- (८८२५), बरे झालेले रुग्ण- (४७७४), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६७५)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (४५७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६)\nसातारा: बाधित रुग्ण- (५८४), बरे झ��लेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (६१२), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४६)\nसांगली: बाधित रुग्ण- (१२७), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७१४), बरे झालेले रुग्ण- (१११९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०६)\nजालना: बाधित रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)\nपरभणी: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)\nलातूर: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)\nबीड: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)\nनांदेड: बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)\nअकोला: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)\nअमरावती: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)\nवाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्��� रुग्ण- (१)\nनागपूर: बाधित रुग्ण- (६६२), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१)\nवर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)\nभंडारा: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)\nएकूण: बाधित रुग्ण-(७७,७९३), बरे झालेले रुग्ण- (३३,६८१), मृत्यू- (२७१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(४१३९३)\n(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ९३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३८०४ झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार १३२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७२.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.\n← मिशन ‍बिगीन असले तरी संपूर्ण लॉकडाऊन शिथील झालेले नाही- उदय चौधरी\nभारत-ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केले उद्‌घाटनपर भाषण →\n‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’मध्ये १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार\nऔरंगाबाद जिल्ह्यात 437 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,तेरा मृत्यू\n‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7965", "date_download": "2020-09-28T21:36:35Z", "digest": "sha1:6H5VX6GVWOKTKHLQ73HFL6UUL6ZXAIBC", "length": 9267, "nlines": 77, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाची आता देशाला गरज - डॉ. एस. सी. शर्मा\nनागपूर : ५ ऑगस्ट - विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आता देशाला गरज आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक आणि पयार्याने आदर्श समाज घडविण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर असल्याचे मत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) संचालक डॉ. एस. सी. शर्मा यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९७ वा वर्धापनदिन ऑनलाईन सोहळा साजरा झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.\nवर्धापन��िन सोहळ्यात चित्रकार चंद्रकांत चन्ने यांना 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार' जाहीर करण्यात आला. कार्यक्रम ऑनलाईन असल्याने यावेळी पुरस्कार फक्त जाहीर करण्यात आला. कोरोनाचे सावट दूर होताच त्यांना हा पुरस्कार ससन्मान प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. नीरज खटी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठांनी सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडावे, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी यावेळी केले.\nयावेळी त्यांनी राष्ट्रंसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर विद्यापीठाने वाटचाल करावी, असेही म्हणाले. विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सर्व अधिकारी व कर्मचार्यांचा मोठा वाटा असून, विद्यापीठाने उत्तम दजार्चे संशोधन करून त्यात सहभागी होण्याचा संकल्प या वर्धापनदिनी करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी केले. डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.\nराष्ट्रसंताच्या बहुमुखी व्यक्तित्वाचा आणि विचारांचा 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : साहित्यसुगंध' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तर कुलसचिव डॉ. खटी यांनी आभार व्यक्त केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. समारंभात विद्यापीठाने आदर्श पुरस्कार तसेच अन्य विशेष पुरस्कारही जाहीर करण्यात आले.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/10/", "date_download": "2020-09-28T23:25:41Z", "digest": "sha1:WJH46SDL24W6DN3LWDBO3CSVVUNODWGL", "length": 9726, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 10, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nहरियाणाच्या हितेशकुमार यान मारलं कणबर्गीच मैदान\nतब्बल 30 हजार हुन अधिक कुस्ती प्रेमींची उत्कंठा पणास लागल्या नंतर 50 मिनिटात देखील कुस्तीचा निकाल न लागल्याने 2 मिनिटाच्या अधिक वेळेत अत्ता डावावर विजयश्री खेचत 17 वेळा भारत महान केसरी आणि 3 वेळा हिंद केसरी किताब जिंकणाऱ्या हरियाणाचा...\nगोव्यात आप का हरली -वाचा सचिन परब यांचा लेख\nगोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव...\nअगसगा येथील शेतकऱ्याचा चावा घेत जखमी करून लोकांना त्रास देणार पिसाळलेल्या माकडास वन खात्याने जेरबंद केलं आहे.काकती वन अधिकारी नागराज बाळेहोसुर यांच्या नेतृत्वातील अधिकाऱ्यानी जेरबंद करण्यात यश मिळवलंय. शेताला ट्रॅक्टर चालवत जात असतेवेळी शिवानंद कल्लाप्पा पाटील या शेतकऱ्याचा चावा...\nमराठा रेजिमेंट चे 236 जवान देश सेवेत रूजू\nबेळगावातील मराठा रेजिमेंट देशातील जुनं रेजिमेंट असून ऐतिहासिक केंद्र आहे सहा महिने हुन अधिक काळ खडतर परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सीमेवर देश संरक्षण करताना होईल. असे मत आर्मी वार कॉलेज मुहू चे कमांडर,जे सी विंग, मेजर जनरल व्ही के...\nगोमटेश शेडाचा वाद पेटला अन गुंजटकरांचा आवाज दाबला – सभागृह चूपचाप\nमहापौर संज्योत बांदेकर यांच्या कारकिर्दीतील पहिली मासिक सर्वसाधारण सभा गाजली ती वादग्रस्त असलेल्या गोमटेश विद्यापीठ शेड हटविण्याच्या मुद्द्यामुळे .. रस्त्यात बेकायदेशीर असलेले गोमटेश विद्यापीठाचे शेड हटवावे अन्यथा मी धरणे आंदोलन करणार अशी मागणी नगरसेवक आणि बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/banks-should-disburse-crop-loans-immediately-as-per-objective-varsha-gaikwad/", "date_download": "2020-09-28T22:17:40Z", "digest": "sha1:LKSIHLCNMPY4K7NZLU4FGS5R76MZ7PA4", "length": 8856, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "बँकांनी उद्दीष्टानुसार तात्काळ पीक कर्जाचे वितरण करावे – वर्षा गायकवाड", "raw_content": "\nबँकांनी उद्दीष्टानुसार तात्काळ पीक कर्जाचे वितरण करावे – वर्षा गायकवाड\nहिंगोली – खरीप हंगाम २०२०-२१ करिता जिल्ह्यातील बँकांना पीक कर्ज वितरित करण्यासाठी १ हजार १६९ कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी ५७ हजार ३४३ शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या केवळ ३४० कोटी म्हणजे २९ टक्के पीक कर्ज वितरित केले आहे. त्याकरिता सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे यासाठी बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पीक कर्ज वितरण करण्याचे नि���्देश पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार\nजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.\nयावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकरी बांधवांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. परंतु अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ७१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण झालेले नाही. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता टाळाटाळ करुन दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी पीक कर्ज वितरणासाठी गाव व बॅंक निहाय आराखडा तयार करुन तात्काळ पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिले.\n१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nजिल्ह्यातील अनेक बँकाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने बँक कर्मचारी हे दररोज जास्त वेळ थांबून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज करत आहेत. तसेच बँकेचे सर्व कामकाज हे ऑनलाईन रित्या चालते परंतु याठिकाणी इंटरनेट कनेक्टीव्हिटी ची समस्या असल्याचे बँक व्यवस्थापकांनी आपल्या समस्या यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या पूढे मांडल्या.\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nचिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेई पर्यंत ‘हा’ पक्ष संघर्ष करीत राहणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rain-mahabaleshwar/", "date_download": "2020-09-28T21:44:00Z", "digest": "sha1:KTNCRJP3N5LNWRKSFYVBEADDKWHA6NQC", "length": 8084, "nlines": 94, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जगात सर्वाधिक पाऊस महाबळेश्‍वरमध्येच!", "raw_content": "\nजगात सर्वाधिक पाऊस महाबळेश्‍वरमध्येच\nचेरापुंजी आणि मॉसिनरामपेक्षा जास्त पर्जन्यमान\nमुंबई- भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या मेघालयातील चेरापुंजी-मॉसिनरामला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरने यावर्षी मागे टाकले असून आता हे हिल स्टेशन जगात सर्वाधिक पर्जन्यमान असलेले नवे ठिकाण ठरले आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे.\nतर चेरापुंजीजवळच्या मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.\nसर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे.\nतसेच पाटण तालुक्‍यातील पाथरपूंज येथेही तब्बल 7000 मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो. ही नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. तेथे मे ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक पाऊस होतो; परंतु यंदा महाबळेश्‍वरमध्ये झालेल्या पावसाने 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे.\nतेरा वर्षांनंतर म्हणजेच 2006 नंतर इतका विक्रमी पावसाची येथे नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद झाली होती.\nसर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गे��्या वर्षी चेरापुंजी हे दोन नंबरला होते. कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून, पावसाळ्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षी भर पडत आहे.\nहवामान खात्याच्या आकडेवारीनुसार (एक जून ते चार सप्टेंबर)\nमहाबळेश्‍वर, सातारा : 7,631.1 मिलिमीटर.\nपाथरपूंज, पाटण, जि. सातारा : 7,000 मिलिमीटर.\nमॉसिनराम, मेघालय : 6,218.4 मिलिमीटर.\nचेरापुंजी, मेघालय : 6082.7 मिलिमीटर.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/gang-rape-on-the-womans-thirtieth-first-night/", "date_download": "2020-09-28T22:05:43Z", "digest": "sha1:RULUHCS3SVZKQDQLRFCMP22CXITISM6L", "length": 11827, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "थर्टी फर्स्टच्या रात्री महिलेवर सामूहिक बलात्कार - News Live Marathi", "raw_content": "\nथर्टी फर्स्टच्या रात्री महिलेवर सामूहिक बलात्कार\nNewslive मराठी- मुंबईच्या कुर्ला पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला होता, त्यानंतर १ जानेवारी रोजी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.\nमुख्तार शेख (३९) आणि शाहिद आरिफ(४८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित विवाहीत महिला ३१ डिसेंबरच्या रात्री घराबाहेरील सार्वजनिक शौचास जात असताना तिला तीन जणांनी रस्त्यावरच तिला अडवले व एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कोणासमोर काही बोलली तर जीवेमारण्याची धमकी दिली.\nदरम्यान, पीडितेने हिंमत करुन त्याच दिवशी (१ जानेवारी) कुर्ला पोलीस स्थानक गाठलं आणि तक्रार केली. महिलेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्याप तिसरा आ��ोपी फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.\nदहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- पंकजा मुंडे\nNewslilve मराठी- दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे असे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. लोणी काळभोर येथे बोलत होत्या. दहशतवादाने सर्व जगाला पोखरले असून, त्याच्या झळा भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. दिवसेंदिवस फोफावत चाललेला दहशतवाद ही केवळ भारतासमोरच नव्हे तर जगासमोरच मोठी समस्या बनत चालली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशवादी हल्ल्याने […]\nशाळा 21 सप्टेंबरपासून होणार सुरू, केंद्र सरकारने दिले आदेश\nकोरोनामुळे देशात सर्व काही ठप्प आहे. कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर देशातील शाळाही बंद होत्या. अनलॉकच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये शाळांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच शाळा उघडता येणार आहे. केंद्राने याबाबत नियमावलीसुद्धा जाहीर केलीआहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये […]\nराज्यसभेतील कृषी विधेयकांवरुन झालेल्या गोंधळावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया\nराज्यसभेत कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य आणि शेतकर दरहमी ही विधेयके आवाजी मतदाराने मंजूर झाली. ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. यावेळी कृषी विधेयकाच्या विरोधात विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या […]\nअभिनेत्री साराचा हा स्वभाव; आवडला रोहित शेट्टीला\nमोदीना पंतप्रधान करण्यासाठी राज्याचा दौरा करतोय- रावसाहेब दानवे\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nजेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन करणार\nकंगणा राणावतला झेड प्लस सुरक्षा द्या- भाजपची मागणी\nपंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणारा ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/matdanyantra-nako-matpatrika-havi", "date_download": "2020-09-28T20:43:11Z", "digest": "sha1:25WAASTYC66H3TNJOXXVCZHJTQ6TXD53", "length": 10998, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’\nमुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांनी शुक्रवारी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा सामूहीकपणे शंका व्यक्त करत येत्या २१ ऑगस्ट रोजी आगामी निवडणुकांत मतपत्रिकेवर घ्याव्यात या मागणीसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.\nमुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमान पक्षाचे राजू शेट्‌टी, शेकापचे जयंत पाटील, माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. राज ठाकरे व अजित पवार जवळ बसले होते. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमवर नव्हे तर मतपत्रिकेवर (बॅलेटवर) व्हायला हव्यात अशी मागणी केली.\nसर्व विरोधी पक्षांची एकत्रित भूमिका मांडताना अजित पवार म्हणाले, मतपत्रिकेवर निवडणुका घ्या अशी आम्हा राजकीय पक्षांची मागणी नाही तर ती जनतेची मागणी आहे. जनतेच्या मनात निवडणूक ��्रक्रियेविषयी शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका होत असताना पारदर्शकता बाळगली गेली पाहिजे, असे आमचे मत असल्याचे ते म्हणाले.\nतर राज ठाकरे यांनी, २१ ऑगस्ट रोजी होणारा मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही ती जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही. लोकांना काय वाटते ते आम्ही या मोर्चाद्वारे सांगणार आहोत असे सांगितले. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोतच पण भाजप-शिवसेनेही या आंदोलनात यायला पाहिजे असे ते म्हणाले. पारदर्शक निवडणुकांसाठी आम्ही सर्व मतदारांना एक फॉर्म देणार असून तो महाराष्ट्रातल्या घराघरात जाईल, त्या फॉर्मवर मतदाराचे नाव, सही असेल व बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी फॉर्मवर मागणी केली असेल. २१ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या सर्व पक्षीय मोर्चात हे फॉर्म निवडणूक आयोगाकडे दिले जातील असे राज ठाकरे म्हणाले.\nबाळासाहेब थोरात यांनी हे आंदोलन लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी आवश्यक असून ईव्हीएमवरून जनतेत संभ्रम आहे ही भावना लोकशाहीसाठी पोषक नसल्याचे मत प्रकट केले. सर्व जनतेने या आंदोलनात सहभाग अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर राजू शेट्‌टी यांनी २१ ऑगस्टला होणारा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून तो सर्वसामान्य मतदारांचा, जनतेचा असेल. त्यामध्ये सर्वांनी मोठ्या ताकदीने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर १५ ऑगस्टमध्ये प्रत्येक गावात गावसभा होत असते. या गावसभेत ईव्हीएमच्या विरोधात ठराव करावा व तो २१ ऑगस्टच्या आंदोलनात घेऊन यावा असे ग्रामीण मतदारांना त्यांनी आवाहन केले.\nछगन भुजबळ यांनी या सर्वपक्षीय आंदोलनामागे राज ठाकरे यांच्या प्रयत्नांबद्दल प्रशंसा व्यक्त करत ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली त्या देशांनीच ही पद्धत बाजूला ठेवल्याचे सांगितले. भुजबळ यांनी मोदींवर ‘सबका विश्वास’ या घोषवाक्यावर निशाणा साधत मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी मतपत्रिकेवर का निवडणूका घेत नाही असा सवाल केला. तुम्ही निवडून येणार आहेत व तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तर लोक तुम्हाला पुन्हा निवडून देतील. तुम्हाला बॅलेट पेपरला घाबरण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.\nपत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार\n‘फाटा’ची लोकशाहीकडे वाटचाल : ७० वर्षानंतर निवडणुका\n��ाज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/marathi-grah-nakshatra?utm_source=Footer_Nav_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-09-28T21:48:10Z", "digest": "sha1:IUWVLWVADAIM5DZI2PNN3NCAUMLK6SLV", "length": 17153, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रहमान | ग्रह | नक्षत्रे | तारे | ज्योतिष | भविष्य | Astroogy", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनशीब बदलणारे 5 स्वप्न, आपल्या यापैकी कोणतं स्वप्न पडलं\nड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आरोग्यच नव्हे तर दिवस देखील शुभ होतो\nड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी उत्त्म असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतू ज्योतिष शास्त्रात देखील सुक्या मेव्याचे विशेष महत्तव आहे हे बहुतेकच माहित असणार. सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्लयाने दिवस शुभ आणि यश देणारा ठरतो. प्रत्येक वारासाठी विशेष मेवा सांगण्यात आला ...\nकोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या राहू काळ\nज्योतिष शास्त्रात राहू काळ अशुभ असल्याचे मानले गेले आहे. म्हणून या काळात शुभ कार्य केले जात नाही. भारतीय ज्योतिषात नऊ ग्रह आहेत- सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, राहु आणि केतू. ज्यापैकी राहू राक्षसी सापाचा प्रमुख आहे. हिंदू शास्त्रात ...\n29 सप्टेंबर 2020 ला शनि होत आहे मार्गी, जाणून घ्या बचावाचे उपाय\n24 जानेवारीला शनीने धनू ते मकर रास यात गोचर केले होते. नंतर 11 मे रोजी ते व्रकी झाले आणि आता 29 सप्टेंबरला पुन्हा मार्गी होणार. अशात लाल किताबमध्ये यापासून बचावासाठी उपाय सांगण्यात आले आहे.\nसाथीचे आजार, दारिद्र्य दूर पळवण्यासाठी काही सोपे ज्योतिषी उपाय\nलाल कपड्यात 5 वाळक्या लाल मिरच्या बांधून आपल्या बिछान्याखाली ठेवाव्या. दुसर्‍या दिवशी लाल मिरच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित कराव्या. असे केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि कोणतीही साथीचा रोग लागण्याची शक्यता कमी होते.\nअधिक मास 2020 : श्रीकृष्णाचे चमत्कारी राशी ���ंत्र\nअधिक मासात श्री कृष्णाची आराधना केली जाते. गोविन्द, गोपाळ, माधव, बांकेबिहारी, नन्दलाल, मोहन, बंसीवाला, राधारमण असे विविध नावे आाहेत त्यांचे. या विष्णू अवताराची उपासना केल्याने या लोकात सुख प्राप्ती होते आणि विष्णू लोकात गमन करण्यास मदत होते. अधिक ...\nसप्टेंबरमध्ये या दोन दिवसांत जन्मलेली मुले राजा असतील\n9 सप्टेंबर रोजी सकाळी 5.30 ते 11 सप्टेंबरच्या सकाळी 2: 26 पर्यंत जन्मलेली मुले विशेष क्षमतांनी जन्माला आली आहेत. अशी\nसूर्य राशी परिवर्तन : बुधादित्य योग कोणत्या राशींसाठी लाभदायक जाणून घ्या\nसूर्यदेव 17 सप्टेंबर पासून आपल्या राशीवरून कन्या राशीत प्रवेश करत आहे. जेव्हा भगवान सूर्य कन्या राशीत संक्रमण करतात त्याला कन्या संक्रांती असे म्हणतात. याला आश्विन संक्रांतीच्या नावाने देखील ओळखतात.\nभाग्यवान असतात या राशीचे लोक, कमी वयात होतात श्रीमंत\nज्योतिष्य शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं भाग्य त्यांच्या जन्मावेळी असलेल्या ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांप्रमाणे निश्चित होते. प्रत्येक नवजातचे नाव त्याच्या जन्म वेळ, दशा नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीप्रमाणे ठेवण्यात येतं म्हणून राशीचं ...\nया महिन्यात राहू ग्रहासह सात ग्रह चाल बदलत आहे, आपल्या राशीसाठी असू शकतं शुभ संकेत\nसप्टेंबर महिना सुरु झाला असून ज्योतिष्य शास्त्रानुसार या महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलत आहे. एकूण सात ग्रहांच्या स्थितीत परिवर्तन बघायला मिळणार आहे. यापैकी काही ग्रह आपली राशी बदलून दुसर्‍या राशीत प्रवेश करतील तर काही वक्री आणि मार्गी होतील. या ...\nकेळीचे झाड घरात असल्यास मिळणार 5 चमत्कारिक फायदे\nकेळीचे झाड फार पवित्र मानले गेले आहे आणि बऱ्याच धार्मिक कार्यात त्याचा वापर केला जातो. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला केळ्याचा नैवेद्य दिला जातो. केळीच्या पानात प्रसाद वाटप केला जातो. चला जाणून घेऊया केळीच्या पूजेचे 5 चमत्कारिक फायदे.\nसप्टेंबरमध्ये राहूचे राशि परिवर्तन केल्याने ते कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल जाणून घ्या...\nसप्टेंबर महिन्यात राहू ग्रह आपली राशी बदलत आहेत. 23 सप्टेंबर रोजी राहू मिथुन सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. राहूचे हे राशी परिवर्तन अनेक राशींमध्ये उलथापालथ करणार आहे. राहूची स्थिती खराब झाल्यामुळे\nसूर्याचे नक्षत्र बदलल्यामुळे 6 राशींसाठी चांगले आणि इतर 6 राशींच्या लोकांना सांभाळून राहवे लागेल\n17 ऑगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्रात आला आहे. पूर्वी हा ग्रह आश्लेषा नक्षत्रात होता. 31 ऑगस्टपर्यंत सूर्य या नक्षत्रात असेल. आता बुध आणि सूर्य दोन्ही मघा\nFriendship Day : चार राशीच्या लोकांशी मैत्री असते अतूट, जन्मभर एकमेकांचा साथ देतात\n2 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आहे. या प्रसंगी प्रत्तेकाला आपल्या मित्रांसाठी काही प्लान करायचा असतो. तसं तर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या जीवनात एक खरा मित्र\nया ग्रहामुळे उद्भवतात भयंकर रोग, बचावाचे उपाय जाणून घ्या\nकुंडलीत पीडित ग्रह अनेक समस्यांचे कारण बनतात आणि यामुळे आजार देखील उद्भवतात. ज्योतिष शास्त्रात कुंडलीत ग्रह पीडित असल्यास आमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम दिसून येतात. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की कोणत्या आजारासाठी कोणते ग्रह जवाबदार आहेत ते ...\nlunar eclipse 2020 : चंद्रग्रहणाचे 4 दान, देतील धन, सुख आणि मान-सन्मान\nहिंदू धार्मिक शास्त्रांनुसार ग्रहणानंतर दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहणावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच क्रमात असतात, ज्यामुळे चंद्रग्रहण लागतं. ग्रहणानंतर काही विशेष वस्तूंचे दान केल्याने ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचता येतं.\nसकळी या 10 नमस्कार मंत्रांचे उच्चारण करा, श्रीमंत व्हाल\nजगात केवळ मूळभूत आवश्यकता नव्हे तर सर्व भौतिक अभिलाषा पूर्तीचे एकमेव साधन आहे धन. धनच्या बळावर जगातील कोणतीही इच्छा पूर्ण करणे अवघड नाही. याच कारणामुळे धन प्राप्तीची कामना प्रत्येकाच्या मनात असते. परंतू अनेकदा खूप प्रयत्न करुन देखील यश मिळत नाही.\nऐसा दिस न घडो\nहजारो वर्षांची परंपरा असलेली वारी आज चक्क त्यात कोरोनामुळे खंड पडलेला आहे विठ्ठरायाही कदाचित तुम्हा वर रागवला असणार कारण माणसात त्याला देव दिसतोय कुठ\nधनू राशीत गुरूच्या प्रवेशामुळे या पाच राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे\nज्ञान, गुरु आणि धर्म यांचे ग्रह बृहस्पती 30 जूनला धनू राशीत प्रवेश करीत आहेत. 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत हे तिथेच राहणार आहे. यानंतर मकर राशीत प्रवेश करती\nअमावस्या आणि पौर्णिमेच्या जवळच्या का वाढतात आत्महत्या किंवा अपघात, जाणून घ्या गुपित\nवर्षांमधील असे बरेच दिवस आणि रात्र येतात जे पृथ्वी आणि माणसाच्या मनावर सखोल प्रभाव टाक���ात. त्यामधून देखील महिन्यातील 2 दिवस सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत - पौर्णिमा आणि अमावस्या.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-09-28T23:04:36Z", "digest": "sha1:VFFJ2CYZTIKJEYI45VNKKQ7UONDRQYCD", "length": 5660, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हानेडा विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nटोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.\nआहसंवि: HND – आप्रविको: RJTT\n२१ फू / ६ मी\n16R/34L 9,843 3,000 डांबरी काँक्रीट\n04/22 8,202 2,500 डांबरी काँक्रीट\n05/23 8,202 2,500 डांबरी काँक्रीट\nयेथे थांबलेले कोरियन एअरचे बोईंग ७४७ विमान\n२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन हीथ्रो विमानतळ ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/at-rasta-peth-pune-warkari-brothers-muslim-aukaf-welfare-trust-welcomed/", "date_download": "2020-09-28T22:49:19Z", "digest": "sha1:WQEY5LMGMYDOYRZ5QIKPMCY7V5FTN44R", "length": 10150, "nlines": 115, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "at rasta peth pune Warkari brothers Muslim Aukaf Welfare Trust welcomed", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त��रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nपालखीतील वारकरी बांधवांचे मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टने केले स्वागत.rasta peth pune\nपालखीतील वारकरी बांधवां सोबत ईद मिलन कार्यक्रम संपन्न.मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट\nRasta peth pune :पालखीतील वारकरी बांधवांचे मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टने ईद मिलन कार्यक्रमाधून स्वागत केले .\nसोमवार पेठमधील समर्थ व्यायाम मंदिरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,\nसचिव श्रीरंग हुलावळे ,ऍड. मारूख पटेल , डॉ. मिलिंद भोई , अमानुल्ला खान , लतीफ मगदूम , कांता येळवंडे , अजीम गुडाकूवाला , ऍड. ए. रेहमान ,\nआय टी शेख , चेतन शर्मा ,अक्रम शेख , हाजी इकबाल तांबोळी , अयाज शेख , वैशाली पाटील , संजय सरवदे ,\nशब्बीर मुजाहिद ,मुकेश खेतान , संजय रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमधील ह. भ. प. प्रकाश करंजीकर ,\nह. भ. प. प्रकाश किर्दत , ह. भ. प. शारदा बालवडकर, ह. भ. प. पांडुरंग येळवंडे व अन्य वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .\nया कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,समर्थ स्टॉलधारक संघटनेचे सचिव श्रीरंग हुलावळे ,शाहिद इनामदार ,\nमुख्तार पटेल यांनी आयोजन केले होते . यावेळी सर्वानी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला .\nहे पण पहा:येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार\nRasta peth pune येथे यावेळी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल यांनी सांगितले कि , गेली २५ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवतो .\nवारकरी बांधवाना चहा वाटप , आरोग्य शिबीर व फराळ दिला जातो . अशा कार्यक्रमामधून माणसे एकमेकांना जोडून समाजामध्ये माणुसकी निर्माण करणे\nहा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे . यावेळी अमानुल्ला खान , डॉ. मिलिंद भोई ,ऍड. ए. रेहमान आदींनी मनोगते व्यक्त केली .\nहे पण पहा:पुणेकरांनी वारकरी बांधवानसाठी घेतले विविध उपक्रम\n← कोंढव्यात अतिक्रमण व���भागाची तोडू कारवाईl kondhwa news\nपुणेकरांनी वारकरी बांधवानसाठी घेतले विविध उपक्रम →\nघुसखोरीविरोधात चौकीदारच संरक्षण करणार – मोदी\nपत्रकारअनिल मोरे ची अनेक पदावरून हकालपट्टी\nयेवलेवाडी,दांडेकर नगर येथे एका गोडाऊनमध्ये आग(Godown Fire Yewlewadi)\n2 thoughts on “पालखीतील वारकरी बांधवांचे मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टने केले स्वागत.rasta peth pune”\nPingback:\tदलित पँथरच्यावतीने ४६ वा वर्धापनदिनानिमित्त मेळावा - ssan\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/2/27/science-of-language.aspx", "date_download": "2020-09-28T22:55:37Z", "digest": "sha1:P34LVN35T3TZFQT2SY57FEQNZMRNAGBF", "length": 10719, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "परिचय भाषाशास्त्राचा....", "raw_content": "\n सध्या शिक्षणविवेकच्या माध्यमातून आपण विज्ञान आठवडा साजरा करतोय. विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर प्रकाश टाकतोय. विज्ञान किंवा शास्त्र म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतात ते ठरलेले विषय. विज्ञानाचा पेपर म्हणजे भौतिकशास्त्रातील नियम, रसायनशास्त्रातील प्रयोग आणि जीवशास्त्रातील आकृत्या हे आणि इतकंच आपल्याला माहिती असतं आणि तितकंच आपल्याला आठवतं. थोडं पुढे खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान या विषयांचा परिचय होतो. विज्ञानाच्या बाबतीत आपली गाडी यापुढे जात नाही. भाषाविज्ञानासारखे विषय तर कॉलेजमध्ये गेल्यावरच समजतात. तेसुद्धा आपण साहित्य हा विषय घेतला असेल तरच. असं असलं तरी भाषेलाही एक विज्ञान असतंच. भाषा आणि विज्ञान हे समीकरण कानाला वेगळं वाटत असलं तरी भाषा हे सुद्धा एक शास्त्र आहे. कसं ते पाहू या.\nमित्रांनो, आपण बोलतो म्हणजे नेमकं काय करतो एकमेकांशी संवाद साधतो. म्हणजे आपण एकमेकांशी शब्दांचा वापर करून बोलतो. आपल्याला काय वाटत ते सांगतो. पण शब्द अस्तित्वात येण्यापूर्वी आपण चित्रांच्या, हावभावाच्या, निरनिराळ्या आवाजांच्या माध्यमातून संवाद साधत होतो. शब्दांच्या माध्यमातून बोलता येतं ही क्षमता माणसाला कळून आली आणि संवादाचा मार्ग अधिक सोपा झाला. याचाच अर्थ शब्दभाषेमुळे बोलणं सोपं झालं. म्हणजेच भाषा झाली संवादाचं माध्यम. एक किंवा अनेक माणसांमध्ये संवाद साधणं,लिहिणं भाषेमुळेच शक्य झालं. मग निरनिराळे लोक आपापल्या क्षमतेप्रमाणे लिहू लागले. भाषणे देऊ लागले. समाजाला शिक्षित करण्याचं काम करू लागले. चांगली मूल्य आपल्या वर्तणुकीसह शब्दांच्या माध्यमातून समाजात रुजवू लागले. नाट्य, गीत, अभिनय, संगीत अशा अनेक कलांना यामुळे अधिक अर्थपूर्ण रूप आलं. थोडक्यात सांगायचं तर, भाषा ही अभिव्यक्त होण्याचं माध्यम झाली. त्याचबरोबर समाज आणि माणूस यांना जोडण्याचं; त्यांना सुसंस्कृत करण्याचं कार्यही भाषेनं केलं. म्हणून भाषा झाली एक व्यवस्था म्हणजेच सिस्टीम.\nजन्म घेतल्यापासूनच आपला या व्यवस्थेशी संबंध येतो. आईच्या पोटात असल्यापासून आपण ऐकत असतो. थोडे मोठे झाल्यावर हळूहळू आधी बोबडे आणि मग ऐकून ऐकून नीट सुस्पष्ट बोलू लागतो. प्रत्येक इयत्तेत आपण भाषेचे वेगवेगळे स्तर शिकत जातो. आधी अ, आ, इ, ई, हे स्वर, क, ख, ग, घ ही व्यंजन, स्वर आणि व्यंजन यांच्या योग्य वापरातून अर्थपूर्ण शब्द, त्यानंतर अर्थ प्रकट करणारी वाक्य आणि मग धडे. असा साधारण भाषा शिकण्याचा क्रम असतो. भाषा शिकण्याची जी पातळी पहिलीत असते त्याच्या पुढची दुसरीत असते. भाषेचे हे स्तर ठरवण्यामागे असतं विज्ञान. कारण एखाद्या बालकाचा आकलनाचा जी क्षमता पहिलीत असते; त्यापेक्षा जास्त दुसरीत असते, त्यापेक्षा जास्त असते तिसरीत. त्यामुळे आपल्या क्रमिक पुस्तकांची रचनादेखील याच पद्धतीने केलेली असते. भाषेच्या शब्दांतून, वाक्यातून, त्या त्या परिच्छेदामधून काही न काही अर्थ आपल्यापर्यंत पोहोचत असतो.\nमित्रांनो, केवळ काही अक्षरं एकत्र करून शब्द तयार होत नाहीत. ती अक्षरं योग्य क्रमाने, आवश्यक विरामचिन्हांचा वापर करून लिहावी लागतात. अगदी असंच आपल्याला वाक्यांच्या बाबतीतही म्हणता येतं. केवळ शब्दांच्या समूह म्हणजे वाक्य नव्हे. योग्य ते शब्द योग्य त्या क्रमाने लिहावी लागतात. मराठीत आपण सरळ वाक्य कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमाने लिहितो. आवश्यक असेल तेव्हा त्याचा क्रम बदलतो. त्याशिवाय हवा तो अर्थ ऐकणाऱ्या किंवा वाचनाऱ्या माणसापर्यंत पोहोचत नाही. फक्त शब्दांची रचना पाह��नही चालत नाही, तर योग्य ते शब्दही योजावे लागतात. म्हणजे एखाद्या चित्राला सुंदर म्हणायचं, रम्य म्हणायचं, की नेत्रसुखद म्हणायचं याचाही विचार करावा लागतो. हा सगळा विचार जेव्हा केला जातो, तेव्हाच अपेक्षित अर्थ सिद्ध होतो.\nजेव्हा जेव्हा विज्ञान किंवा शास्त्र हा शब्द उच्चारला जातो, तेव्हा तेव्हा नियम, समीकरणे या गोष्टी अपेक्षित असतात. त्यामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या प्रमाणेच भाषा हे देखील शास्त्र आहे आणि त्याचेही नियम आहेत आणि ते अर्थाच्या अचूकतेसाठी आहेत. म्हणूनच महाविद्यालयात भाषाशास्त्र हा वेगळा विषय आज शिकवला जातो. त्याचा परिचय तुम्हाला व्हावा म्हणून हा छोटासा लेख. कसा वाटतो ते नक्की सांगा.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/bjp-mla-atul-bhatkhalkar-target-shiv-sena-over-threatening-calls/", "date_download": "2020-09-28T23:22:40Z", "digest": "sha1:VMMUNQJCSWC37U6XE6XA7TGVDBQEENSB", "length": 16027, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "दाऊदच्या फोटोला काळे फासून चप्पला मारण्याचा कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता ; भाजपाची टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nदाऊदच्या फोटोला काळे फासून चप्पला मारण्याचा कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता ; भाजपाची टीका\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मातोश्री निवासस्थ उडविण्याची धमकी काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून मिळाल्याची माहिती समोर आली आहे . मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे फोन आल्याचा हवाला देत भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) जहरी टीका केली आहे.\nअतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता ��शा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामं करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही हे विधान करुन अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता.\nमातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता…\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकंगनासाठी हिमाचल प्रदेशमधून गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचा फोन\nNext article‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ \n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरो���ा पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/02/09/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T22:44:40Z", "digest": "sha1:YPDNPH5V6ZQXKFYF74LUTTGTUR5V2WEF", "length": 4669, "nlines": 95, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "अबोल मी", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nपापण्यांची उघडझाप न करता\nआणि तुझ्या बरोबर सतत राहुन\nफक्त तुझाच होऊन जावं\nतुझं आवडीचं गाणं लागावं\nतुही त्या सोबत मनसोक्त म्हणावं\nउगाच मला मिठीत घ्यावं\nत्या गाण्यात सुर मिसळून\nसगळं काही विसरु जावं\nआणि कोरलेलं ते नाव माझं\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/launched-by-shiv-sena/", "date_download": "2020-09-28T21:11:21Z", "digest": "sha1:VDXCXDSIKMUFS3MIC2AWEEABPGIH77WV", "length": 2805, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "launched by Shiv Sena Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” अभियानाचा शिवसेनेतर्फे शुभारंभ\nसप्टेंबर 16, 2020 0\nएमपीसी न्यूज - कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या \"माझे कुटुंब - माझी जबाबदारी\" या अभियानाचा शुभारंभ कोथरूड - बावधन क्षेत्रीय कार्यालयामध्ये करण्यात आला. अभियानाची सुरुवात शिवसेना गटनेते आणि नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहर���मध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-see-what-he-did-his-widowed-daughter-law-unique-story-umesh-shelke", "date_download": "2020-09-28T22:15:37Z", "digest": "sha1:GVSQYM4UY6VXID5SEYABGNBX7PMAI55E", "length": 17312, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "विधवा वहिनीसोबत विवाह अन्‌ साली सोबत पहा काय केले...; घाणेगावच्या उमेश शेळकेची अनोखी कहाणी | eSakal", "raw_content": "\nविधवा वहिनीसोबत विवाह अन्‌ साली सोबत पहा काय केले...; घाणेगावच्या उमेश शेळकेची अनोखी कहाणी\nदोघी बहिणी आपापल्या संसारात रमलेल्या असताना दोघांच्या संसाराला जणू दृष्ट लागली ती प्रेमाची. उमेशचे आपली साली पिंकीसोबत प्रेमसंबंध वाढत गेले. मात्र, आपण दोघे विवाह करून एकत्रित येऊ शकणार नाहीत याची त्यांना जाणीव असल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला.\nपाचोरा : अलीकडच्या काळात प्रेमासंदर्भात अनोखे किस्से पाहायला मिळत असले तरी अनेकदा आदर्श प्रेमाचा शेवट किती भयावह होऊ शकतो, याची कल्पनाही करवत नाही. ‘सैराट’ चित्रपटातील प्रेम कहाणीचा शेवट जसा सर्वांनाच हेलावणारा आहे, तशा स्वरूपाचे किस्से समाजात वाढत असल्याचे आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार घाणेगाव (ता. सोयगाव) येथील उमेश शेळके नामक युवकाच्या संदर्भात अनुभवायला मिळाला आहे. भावाच्या निधनानंतर दोन मुलांसह विधवा वहिनीशी विवाह करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवणाऱ्या उमेशचे सालीसोबत प्रेमाचे संबंध निर्माण झाले व तिच्याशी विवाह करणे शक्य होणार नसल्याने तिच्यासोबत आपली जीवनयात्रा त्याने संपवली. एखाद्या या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी उमेशची अनोखी कहाणी आहे.\nघाणेगाव (ता. सोयगाव) येथील रहिवासी असलेला उमेश शेळके (वय ३५) हा उत्कृष्ट मेकॅनिक. अनेक वर्ष त्याने पुणे येथे चांगल्या पगारावर नोकरी केली. दरम्यानच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाल्याने उमेश कमालीचा खचला. या दुःखातून तो सावरू शकला नाही. त्याच्या मयत भावाला मुलगा व मुलगी आहे. भावाची आठवण दीर्घकाळ कायम राहावी व भावाची अपत्ये आपल्याच कुटुंबात रहावीत या उदात्त हेतूने उमेशने भावाच्या दोघा मुलांसह विधवा वहिनीशी दोन वर्षापूर्वी विवाह करून त्यांना आधार दिला. तो घाणेगाव येथेच मिळेल ते शेतीचे काम करून आपला चरितार्थ चालवत होता.\nलहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने कैलास शेळके या काकांनी त्याचा सांभाळ केला व संसारही सावरला. समाजापुढे वेगळा आदर्श ठेवणाऱ्या उमेशचे त्याची विवाहित असलेली साली (पत्नीची लहान बहीण) पिंकी हिच्याशी प्रेमसंबंध कधी जुळले हे त्यालाही कळले नसेल. पिंकीचा विवाह झाला असून तिलाही एक मुलगा आहे. धानोरा (ता. नांदुरा) हे तिचे माहेर असून गहूलखेडा (ता. मलकापूर) हे पिंकीचे सासर आहे. उमेश व पिंकी या दोघांमधील प्रेमसंबंध दिवसागणिक फुलत गेले. मात्र, दोन्ही कुटुंबीयांना त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. दोघी बहिणी आपापल्या संसारात रमलेल्या असताना दोघांच्या संसाराला जणू दृष्ट लागली ती प्रेमाची. उमेशचे आपली साली पिंकीसोबत प्रेमसंबंध वाढत गेले. मात्र, आपण दोघे विवाह करून एकत्रित येऊ शकणार नाहीत याची त्यांना जाणीव असल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला.\nतीन दिवसांपूर्वी मयत पिंकीच्या लहान बहिणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम धानोरा येथे होता. त्यासाठी उमेशची पत्नीही धानोरा येथे गेली होती. साखरपुडा आटोपून दोन्ही बहिणी घाणेगावात दोन दिवसांपूर्वी आलेल्या होत्या. पिंकीला ‘मी तिच्या सासरी गहूलखेडा येथे सोडतो’ असे सांगून उमेश मंगळवारी (१६ जून) सकाळी घाणेगाव येथून निघाला. दोघांना एकत्र येण्याची चांगली संधी मिळाली. ते दोघे पाचोऱ्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवारची रात्र कुठे काढली हे त्यालाच ठाऊक. बुधवारी (१७ जून) सकाळी उमेश व पिंकी यांना गोराडखेडा शिवारातील पीजे रेल्वे मार्गालगत काहींनी बघितले. दुपारी एकच्या सुमारास दोघांचे मृतदेह या परिसरात आढळले. दोघांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा होत्या. या परिसरातील एखाद्या मंदिरात त्यांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकून विवाह केल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. विवाह करून दोघांनी विषारी कीटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतदेहाजवळ डायरी, पेन, कीटकनाशकाची बाटली, दोन प्लॅस्टिकचे ग्लास व मयत पिंकीची पर्स मिळून आली. डायरीत काय गोष्टी नमूद आहेत हे यथावकाश स्पष्ट होईल. परंतु विधवा बहिणीशी विवाह करून समाजापुढे आदर्श ठेवणारा उमेश सालीशी झालेल्या प्रेमामुळे आपली जीवन यात्रा संपवून आपल्याच आदर्शत्वाला त्याने काळीमा फासला. दोघांनी आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच मयत उमेशचे काका कैलास शेळके व त्यांचे पाचोरा येथील नातलगांनी पाचोरा पोलिस ठाणे\nगाठून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहतनूर परिसरात फुलपाखरांच्या ६० प्रजाती आढळल्या\nतांदलवाडी (ता. रावेर) : फुलपाखरांच्या बागेत विविध रंगांची व सुंदर अशा नक्षीने नटलेल्या पंखांची फुलपाखरे स्वच्छंदपणे उडताना मन प्रसन्न करुन टाकतात....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/anushka-sharma-polka-dots-dress-hilarious-memes-natasa-priyanka-339474", "date_download": "2020-09-28T22:44:05Z", "digest": "sha1:SJ2A736V6F7LJWGATC2QR6OUZODLCOQB", "length": 16659, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "'पोल्का प्रिंट ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन', अनुष्का शर्माच्या ड्रेसवरुन मजेदार मीम्स व्हायरल | eSakal", "raw_content": "\n'पोल्का प्रिंट ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन', अनुष्का शर्माच्या ड्रेसवरुन मजेदार मीम्स व्हायरल\nदिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\nअनुष्काने घातलेल्या काळ्या रंगाच्या पोल्का प्रिंट ड्रेसवरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरता येणार नाही.\nमुंबई- अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या कपलने नुकतीच त्यांच्या घरी लहान पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी जो फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली तो फोटो सध्या खूप चर्चेत आहे. या फोटोमध्ये अनुष्काने घातलेल्या काळ्या रंगाच्या पोल्का प्रिंट ड्रेसवरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरता येणार नाही.\nहे ही वाचा: सुशांतची बहीण श्वेताने लीक केले ड्रग ग्रुप चॅट्स, पिठानीने लिहिलंय, 'SSR को डुबी मिल गई ना\nअनुष्का शर्माने तिचे बेबी बंप दाखवत फोटो शेअर केला होता आणि लवकरंच दोघं आई ब��बा बनणार असल्याचं सांगितलं होतं. ही बातमी ऐकून त्यांचे चाहते खूपंच खुश झाले तर दुसरीकडे तिच्या ड्रेसवरुन अनेक मीम्स बनायला लागले. प्रियांका चोप्रा पासून ते नताशा स्टानकोविक यांच्या पोल्का प्रिंट ड्रेसवरुन तेही या मीम्समध्ये झळकायला लागले.\nकाही महिन्यांपूर्वी जेव्हा हार्दिक पांड्या आणि नताशाने गोड बातमी देत फोटो शेअर केला होता त्यावेळी नताशा देखील काळ्या रंगाच्या पोल्का प्रिंट ड्रेस मध्ये दिसून आली होती. ज्यामुळे आता 'हा ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन'चे मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. नताशा आणि अनुष्कानंतर प्रियांका चोप्राचा पोल्का प्रिंट ड्रेस घातलेला फोटो आता व्हायरल होत आहे. यात तीघींचे सेम ड्रेसमधील फोटो शेअर करत म्हटलंय, 'नताशा, अनुष्कानंतर प्रियांकासाठी हा ड्रेस लकी ठरणार का' इतकंच नाही तर करिना कपूर, रणवीर सिंह यांचे फोटो देखील इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालत आहेत.\nत्यांचं म्हणणं आहे ज्यांनी हा ड्रेस घातला आहे ते लवकरचं गोड बातमी देऊ शकतात म्हणून आणखी एका मीम्समध्ये म्हटलं गेलंय की, 'कमिंग सून, नताशा आणि अनुष्कानंतर आता प्रियांका देखील गोड बातमी देऊ शकते कारण तिनेही हा पोल्का प्रिंट ड्रेस घातला आहे.' या मीम्सवरील कॅप्शन पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल आणि लोकांच्या क्रिएटीव्हीटीला दाद द्याल.\nएकाने लिहिलंय 'जादूचा ड्रेस', तर दुस-याने म्हटलंय 'या ड्रेसमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. दोघीही प्रेग्नंट झाल्या.' तर एकाने म्हटलंय, 'जुनी शाळा- मुलीला विचारा की तिला मुल पाहिजे का नवीन शाळा- मुलीला विचारा तिला हा ड्रेस घालायचा आहे का नवीन शाळा- मुलीला विचारा तिला हा ड्रेस घालायचा आहे का' यासारखे अनेक मीम्स पाहून तुम्ही देखील लोटपोट व्हाल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकेईएमनंतर नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात\nमुंबई,ता.28 : केईएम रुग्णालयात शनिवारी सुरू झालेील्या कोव्हीशिल्डच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही चाचणीस सुरूवात करण्यात आली. नायरमध्ये देखील 3...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\nमुंबई महापौरांनी झोपू योजनेतील गाळे लाटलेत - किरीट सोमय्या\nमुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या...\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्यात, म्हणालात 'मास्क न घालणारे किलर'\nमुंबई, ता. 28 : दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ्यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात. हे...\nउच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग\nयवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र...\n'काळे कायदे' ताबडतोब रद्द करा, काँग्रेसची आक्रमक भूमिका; कृषी कायद्यांविरोधात राज्यांनी कायदा करावा\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनावर भेटलेत. देशाच्या संसदेत पारित करण्यात आलेल्या कृषी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/large-increase-demand-turmeric-during-corona-period-emphasis-boosting-immune-system-341131", "date_download": "2020-09-28T21:23:41Z", "digest": "sha1:22J4Z2MHOGHUJ6P6IL2QRT27PPJZJAW7", "length": 14334, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाकाळात हळदीच्या मागणीत मोठी वाढ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर | eSakal", "raw_content": "\nकोरोनाकाळात हळदीच्या मागणीत मोठी वाढ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर\nकोरोना आणि पावसाळी आजारांच्या साथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nमुंबई : कोरोना आणि पावसाळी आजारांच्या साथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निल्सन कंपनीच्या सर्व्हेनुसार, कोरोना काळात देशात हळदीची मागणी 40 टक्क्यांनी वाढली. या काळात लोकांनी हळदीचे दुध किंवा काढे पिण्यावर भर दिल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.\nकोरोना काळात दालचिनी, तूळस, काळीमिरी अशा वेगवेगळ्या काढ़्यांचे सेवन वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हळदीसह इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या मसाल्यांच्या मागणीतही 40 टक्के वाढ झाल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. पुढील सहा महिने रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मागणी कायम राहिल, असेही सर्व्हेत सांगण्यात आले आहे.\nऑनलाईन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत पायाभूत सुविधांचा अभाव; वकील, पक्षकारांची गैरसोय\nयाबाबत आहारतज्ज्ञ तसेच, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या प्रतीक्षा कदम सांगतात की, हळदीचे गुणधर्म जगजाहीर असल्यामुळे कोरोना काळामध्ये हळदीच्या विक्रीत वाढ झाली आहे. परंतु, हळदीमुळे कोरोना बरा होता यावर अजूनही कोणतेही संशोधन आलेले नाही. हळद काहीशी रुक्ष, पचायला हलकी, चवीला तिखटसर कडू आणि उष्ण असते. गुणाने उष्ण असल्यामुळे हळद कफ-वाताच्या विकारांमध्ये उपयोगी होते. कडू चवीमुळे ती पित्तशामकही असल्याने तिच्या सेवनाने फायदा होतो.\nकोरोनाकाळात हळदीचे सेवन केल्यास ते नक्कीच उपयोगी होईल. परंतु, कोरोना झाल्यावर डा‌ॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करणे आवश्यक आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकेईएमनंतर नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात\nमुंबई,ता.28 : केईएम रुग्णालयात शनिवारी सुरू झालेील्या कोव्हीशिल्डच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही चाचणीस सुरूवात करण्यात आली. नायरमध्ये देखील 3...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\nमुंबई महापौरांनी झोपू योजनेतील गाळे लाटलेत - किरीट सोमय्या\nमुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या...\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्यात, म्हणालात 'मास्क न घालणारे किलर'\nमुंबई, ता. 28 : दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ���यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात. हे...\nउच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग\nयवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र...\n'काळे कायदे' ताबडतोब रद्द करा, काँग्रेसची आक्रमक भूमिका; कृषी कायद्यांविरोधात राज्यांनी कायदा करावा\nमुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनावर भेटलेत. देशाच्या संसदेत पारित करण्यात आलेल्या कृषी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ambulance-control-room-rto-office-fixed-rates-ambulances-339863", "date_download": "2020-09-28T21:43:53Z", "digest": "sha1:NMC37M2U5FHG3YOEQ4FZINHNJMP4BKKM", "length": 14349, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगली \"आरटीओ' कार्यालयात रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष; रुग्णवाहिकांचे दर निश्‍चित | eSakal", "raw_content": "\nसांगली \"आरटीओ' कार्यालयात रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष; रुग्णवाहिकांचे दर निश्‍चित\nनियंत्रण कक्ष क्रमांक - (0233) 2310555\nसांगली ः येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. चोवीस तास ही सेवा सुरू राहणार असून रुग्णवाहिकांचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.\nमहापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला पाचशेच्या पटीत रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. शिवाय खासगी रुग्णवाहिका चालकांकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.\nश्री. कांबळे म्हणाले,\"\"कोरोनाबाधिक रुग्णांना रुग्णालयात वेळेत पोहचवण्यासाठी हा नियंत्���ण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. चोवीस तास हा कक्ष सांगलीकरांच्या सेवेत असेल. खासगी मालकीच्या नोंदणी असलेल्या रुग्णवाहिकांना यात समावेश करून घेण्यात आले आहे. रुग्णवाहिकेची मागणी केल्यानंतर चालकाचे नाव, रुग्णवाहिका क्रमांक, मोबाईल क्रमांक दिला जाईल. रुग्णवाहिकेचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यापेक्षा अधिक भाड्याची मागणी केल्यास तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. जादा भाडे घेणाऱ्यांवर कावाई केली जाईल.''\nनियंत्रण कक्ष क्रमांक (0233) 2310555\n25 किलोमीटर किंवा 2 तासासाठी मारूती व्हॅन 550 रुपये, टाटा सुमो, इको 700 रुपये, टेंम्पो ट्रॅव्हलर 900 रुपये, तर आयसीयु रुग्णवाहिकीचे 1200 रुपये दर असतील. लांब जाण्यासाठी प्रति किलोमीटर भाडे निश्‍चित करण्यात आले आहे. मारूती व्हॅन 11 रुपये, टाटा सुमो, इको 14 रुपये, टेंम्पो ट्रॅव्हलर 18 रुपये, आयसीयु रुग्णवाहिका 24 रुपये दर असतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधुळे जिल्‍हा : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख उतरला\nधुळे : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख जिल्ह्यात पुन्हा खाली आल्याचे चित्र आहे. काल (ता.२७) बाधितांची संख्या ७१ होती, आज (ता.२८) यात पुन्हा घसरण होत...\nमुंबई महापौरांनी झोपू योजनेतील गाळे लाटलेत - किरीट सोमय्या\nमुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या...\nनाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या ५० हजारांवर; जिल्‍ह्यात आज १ हजार ५७ बाधित\nनाशिक: जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना, यात नाशिक शहरातून सर्वाधिक रूग्‍ण आढळून येत आहेत. शहरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍...\nपिंपरी-चिंचवडमध्ये महावितरण लागलंय कामाला; तीनशे ट्रान्सफॉर्मर्सना लावणार सेफ्टी कव्हर\nपिंपरी : शहरातील वर्दळीच्या व वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या तीनशे रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे. त्यात विजखांबावर...\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - मागील आठवडाभरापासून कोरोना किटची कमतरता भासू लागली आहे. कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्यात ��ेत आहे. त्यामुळे...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन\nनाशिक : पावसाळ्यात शहरात जागोजागी खड्डे पडल्यानंतरही सत्ताधारी भाजपकडून खड्डे बुजविले जात नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खड्ड्यांमध्ये दिवे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/was-corona-virus-diagnosis-345082", "date_download": "2020-09-28T21:30:31Z", "digest": "sha1:5ZQDYAPLKSRGOGGYLTZN4DSKJNGM2DAC", "length": 14478, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "असे होते कोरोनाचे निदान... | eSakal", "raw_content": "\nअसे होते कोरोनाचे निदान...\nकोरोनाची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली, दुसरी केल्यावर मात्र निगेटिव्ह आल्याचे आपण ऐकले असेल. तुमची तारांबळही उडाली असेल. पण कोरोना निदानासाठी अशा दोन चाचण्या का घेतल्या जातात, त्यांचे अर्थ नक्की काय आहे. त्याबाबत ...\nपुणे - कोरोनाची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली, दुसरी केल्यावर मात्र निगेटिव्ह आल्याचे आपण ऐकले असेल. तुमची तारांबळही उडाली असेल. पण कोरोना निदानासाठी अशा दोन चाचण्या का घेतल्या जातात, त्यांचे अर्थ नक्की काय आहे. त्याबाबत ...\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमोठ्या लोकसंख्येचे जलद निदानासाठी प्रथम ‘अँटीजन’ टेस्ट घेतली जाते. आर्थिक दृष्ट्या कमी खर्चाची ही चाचणी काही मिनिटातच होते. या चाचणीची अचूकता कमी असते. परंतु, कोरोना नसल्याचे यातून लगेच स्पष्ट होते. पण निदान पॉझिटिव्ह आल्यास. पक्के निदान करण्यासाठी ‘डीएनए’ची प्रयोगशाळेतील चाचणी घेतली जाते.\nप्रयोगशाळेतील निदान (आरटी-पीसीआर) -\nव्यक्तीच्या नाकातील स्राव प्रयोगशाळेत पाठवला जातो.\nआरएनएची वाढ करत डीएनए विकसित केला जातो.\nरिव्हर्स ट्रान्सक्रिप्टीड पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन (आरटी-पीसीआर) नावाने ही पद्धत ओळखली जाते.\nअचूकता ७० टक्के आहे. एक ते दोन दिवसाचा कालावधी लागतो.\nविषाणुजन्य प्रथिनांचे निदान (अँटि���ेन टेस्ट) -\nसंसर्गाने रुग्णाच्या शरीरात विषाणूजन्य प्रथिने (अँटिजेन) तयार होतात.\nरुग्णाच्या श्वसनमार्गातील नमुने घेतल्यानंतर हे अँटिजेन आहेत की नाही, याची माहिती मिळते. कोरोनाशी निगडित प्रथिने न मिळाल्यास निश्‍चितपणे सांगता येते. परंतु प्रथिने आढळल्यास आरटी-पीसीआर चाचणीकडे जावे लागते. निदान जलद होते. खर्च व अचूकता कमी.\nप्रतिपिंडांचे निदान (अँटिबाॅडीज) -\nविषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात त्या रोगजंतूंचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडे (अँटिबाॅडीज) तयार होतात.\nरक्तचाचणीच्या आधारे प्रतिपिंडे तपासून कोरोनाचे निदान करता येते.\nप्रतिपिंडे तयार होण्यासाठी संसर्ग झाल्यापासून किमान आठ ते दहा दिवस लागतात. निदानाला वेळ जास्त लागतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरी���र परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2695305", "date_download": "2020-09-28T21:32:05Z", "digest": "sha1:LWDKIVZBBAYFW7BLNJIQZ5MJXJSF5NND", "length": 10898, "nlines": 60, "source_domain": "cuiler.com", "title": "विपणन दिवस: स्नॅप ऍड न्यूज, मिमल सीईओ आणि एन्जॉय; अधिक", "raw_content": "\nविपणन दिवस: स्नॅप ऍड न्यूज, मिमल सीईओ आणि एन्जॉय; अधिक\nस्नॅप-चॅट स्टोअर पिक्सेल रूपांतरण-ट्रॅकिंग ट्रॅकिंग ब्रॅण्डसाठी इन-अॅप्स जाहिरातींसाठी\nनोव्हेंबर 1, 2017 द्वारे टिम पीटरसन\nसुरुवातीला, स्नॅपचाॅटचा टॅग केवळ रूपांतरणे मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते, पण अखेरीस, ब्रॅण्ड साइट अभ्यागतांना पुनर्जीवित करण्यासाठी आणि लुकलिक ऑडियन्स तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्यास सक्षम असतील.\nनोव्हेंबर 1, 2017 मध्ये एरिक एनगे\nयांनी Google च्या गॅरी इलीलेससह 'मी माझ्याकडून काहीही' सेंद्रीय क्रमवारीत Google च्या भूमिका बद्दल प्रश्न आहेत वैशिष्ट्यीकृत स्निपेट्सवर शोध इंजिन भूमीच्या अलीकडील संमेलनात योगदानकर्ते एरिक एंजच्या या माहितीसत्राची उत्तरे वाचा.\n3 एबीएम थीमची अपेक्षा ड्रीमफोर्स 2017\nनोव्हेंबर 1, 2017 रोजी पीटर इसास्कोन\nअधिक लोक खाते-आधारीत विपणनकडे लक्ष देत आहेत, आणि ड्रीमफोर्सच्या कॉन्फरन्ससह उपस्थित राहणार नाहीत. स्तंभलेखक पीटर इझेस्कोनने तीन एबीएम थीम ज्यात वर्चस्व गाजवले.\nयांनी सातत्याने वाढणारी स्थानिक शोध ब्रह्मांड\nनोव्हेंबर 1, 2017 स्तंभलेखक ऍडम डॉर्फमन सध्याच्या स्थानिक शोध पर्यावरणातील तत्वांशी चर्चा करतो आणि नियमितपणे आपला डेटा आणि सामग्री अनुकूलित करण्याची आवश्यकता व्यक्त करतो जेणेकरून आपला व्यवसाय लोक कोठे शोधत आहे ते शोधू शकेल.\nस्मार्ट कॉमर्सने सीजीजी ब्रॅण्डसाठी ऑनलाइन प्रेरणा-खरेदी अनुभव ऑनलाइन दिले आहेत\n1 नोव्हेंबर 2017 द्वारे एमी गेसेंह्यूज\nजेनिफर सिल्व्हरबर्ग, स्मार्टमॉमस सीईओ विचारतो, जर एखादा ब्रॅण्ड तुम्हाला ऑनलाइन काहीतरी ह���े असेल तर ते विकत घेण्यासाठी सोपा मार्ग का करणार नाही\nस्थानिक घटनांचा दर्जा कसा काढावा\n1 नोव्हेंबर 2017 आपण एका लहान बजेटसह किंवा प्रमाणावर कार्य करीत असलात तरी, स्तंभलेखक मेगन हॅन्ने म्हणतात स्थानिक कार्यक्रमांचे प्रायोजक विपणकांसाठी एक वरदान असू शकते, विशेषत: जेव्हा आपण आपल्या फायद्यासाठी ऋतुमानता वापरता.\nऍमेझॉनला एसएमएम विक्रेत्यांकडून टॉप टेन-प्रमोटर स्कोअर मिळतो\nनवा 1, 2017 ग्रेग स्टर्लिंग\nGoogle AdWords, Bing आणि Facebook जाहिराती सर्व नकारात्मक क्षेत्रामध्ये होते\nअलिकडील मथळ्याच्या आजच्या तारखेपासून, आमची बहीण साइट विपणन तंत्रज्ञानाच्या समर्पित:\nनवा 1 2017 पर्यंत होते डेटा ऑर्केस्ट्रेशन व्यासपीठ देश मूळ ओळखण्यासाठी आणि तृतीय पक्ष प्रदात्यांना अपघाती रीलीझ डेटा रोखण्यासाठी साधने जोडते.\nब्लॉकचैन इकॉनॉमिक फोरम बॅरी लेविइन\nनुसार टेक्नोलॉजीजची युक्ती आणि हाताळणी\n1 नोव्हेंबर 2017 ऑफर करते. न्यूयॉर्क शहरातील घटना या सर्वांत उदयोन्मुख व्यासपीठाचा सर्वोत्तम फायदे आणि सर्वात वाईट प्रकारचा हाइपे आहे.\nआघाडीच्या ओळींमधील धडे: डन अँड ब्रॅडस्ट्रीटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी जेरेड डोडसन\n1 नोव्हेंबर 2017 लावला. सहयोगी जारेड डोडसन सीएमओ ऋषि दवे यांच्याकडे अकाउंट-बेस्ड मार्केटिंगच्या आव्हानांना व संधींबद्दल बोलतात आणि एबीएम जाताना ते कुठे पाहतात हे पाहतात.\nवेबवरील ऑनलाइन विपणन वृत्त:\nसामग्रीच्या भविष्याबद्दल 10 संभाषणपूर्ण संभाषणे,\nऍमेझॉन ने ब्लॅक व्हायरस सौद्यांची सुरूवात केली - 50 दिवस लवकर, रिटेल डिव्हव\nग्राहक-घ्या: लिंग लक्ष्यित करणे आणि डिजिटल जाहिरात करताना स्टिरिओरीटींग, MarTech Advisor\nव्हायनल सिक्युरिटी, ट्यूबलर इनसाइटस्\nयानंतर जुकिन मिडिया मूळ व्हिडिओ सामग्री वापरत आहे\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स Source . कॉम, सॉफ्टवेअरसी��ओ कॉम, आणि विक्री आणि विपणन व्यवस्थापन मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा\n(15 9) फेसबुक पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोचा साठी पाहण्यायोग्य केवळ इंप्रेशन मोजले सुरू करणे\n(15 9) सीएमओला 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगबद्दल माहिती असणे आवश्यक आहे\n(15 9) ग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: सीएमओ झोन मार्केटिग डे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE", "date_download": "2020-09-28T23:02:29Z", "digest": "sha1:LD4V4YXKBKKSM3ZX4QB62RDGXLQLHLBV", "length": 7544, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिम - विकिपीडिया", "raw_content": "\nसिम (SIM) अर्थात सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल फोनच्या वर्गणीदाराचा परिचय (IMSI) आणि मोबाईल फोनवर किंवा संगणकासारख्या साधनांवर वर्गणीदारांची ओळख आणि अधिकृतता पटविण्याच्या कळा त्यावर सुरक्षितपणे नोंदलेल्या असतात. फोनमधून काढता घालता येण्याजोग्या सिम कार्डवर हा सिम परिपथ आरूढ झालेला असतो. हे कार्ड वेगवेगळ्या मोबाईल फोनवर वापरता येते. ही कार्डे सुरुवातीला क्रेडिट कार्डाइतक्या आकारमानाची बनली. मोबाईल फोने आकारमान जेव्हा लहान झाले तेव्हा छोटी मिनी- सिमकार्ड तयार करणे भाग पडले. त्यांची जाडी पूर्वीच्या कार्डाइतकीच राहिली, मात्र त्यांची लांबी २५ मिलीमीटर आणि रुंदी १५ मिलीमीटर इतकी कमी करण्यात आली. जागातील तमाम मोबाईल फोनमध्ये या आकाराची सिम कार्डे वापरली जातात. (२०१९ साल)\nकार्डाचा एकमेव अनुक्रमांक (ICCID), आंतरराष्ट्रीय मोबाईल वर्गणीदार परिचय (IMSI), सुरक्षा अधिकृतता आणि सांकेतिक माहिती, स्थानिक नेटवर्कबाबत तात्पुरती साठवलेली माहिती, वापरकर्त्याला मुभा असलेल्या सेवांची माहिती इत्यादी अनेक प्रकारची माहिती सिम कार्डावर नोंदलेली असते. याशिवाय दोन संकेतशब्दही नोंदलेले असतात. एक, सामान्य वापरासाठीचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर किंवा PIN) आणि दुसरा, वैयक्तिक अवरोधक संकेतांक (पर्सनल अनब्लॉकिंग कोड) किंवा (PUK). हा दुसरा पिन क्रमांकाच्या कुलुपासारखे काम करतो.\nसिम कार्डांचा आकार अनेक वर्षांत लहान होत गेला आहे. सामान्य आकाराच्या सिम पाठोपाठ आकारविल्हे मिनी सिम, मायक्रोसिम आणि नॅनो सिम अशी कार्डेही अस्तित्वात आली आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१९ रोजी ०६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.visputeeducation.info/gallery-events/", "date_download": "2020-09-28T22:53:50Z", "digest": "sha1:7AU2G6JTENU3N6P3JFLMDFFAF4CKNKXS", "length": 6867, "nlines": 110, "source_domain": "www.visputeeducation.info", "title": "Gallery & Events - D. D. Vispute College of Education", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र व कोकण विभागातून एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी २६ उत्कृष्ट शिक्षकांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यातील मा.आरती वर्मा यानां या वर्षीचा माहेर पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nकोविड-१९ याविषयी बोलत असतांना कोरोना हा जास्तीत जास्त ड्रॉपलेट (Droplets) मधून पसरू शकतो, तसेच आपण मास्क लावणे, हात वारंवार हैंडवॉश ने धुणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण केले…\nमा.श्री.धनराजजी विसपुते सरांनी सर्वप्रथम आपल्या आई व वडीलां विषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी निसर्ग व पर्यावरण हाच आपला गुरू आहे, गुरूसाठी त्यांचे वय महत्वपूर्ण नाही तर त्यांची योग्यता महत्वाची आहे, असे विचार मांडले व सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.\nआदर्श शैक्षणिक समुहाच्या मुख्य कार्यालयामध्ये वृक्षारोपण सोहळा लॉकडाऊन काळातील सर्व नियम पाळून व पर्यावरण संरक्षणाची जाणीव लक्षात घेऊन संपन्न झाला.\nरयतेचा राजा… लोककल्याणकारी लोकराजा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती… महाराष्ट्राच्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा..\nयोगा ने शरीर चांगले राहते… तर मेडिटेशनने मनाचे स्वास्थ्य चांगले राहते.\nदि. १७.०६.२०२० रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय परिसंवाद…\nश्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन व बाबासाहेब डॉ.आंबेडकर टीचर्स असोसिएशन (BDATA) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादाचे आ���ोजन करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/3000-to-3500-per-quintal-of-green-chillies-in-aurangabad-agricultural-produce-market-committee-update/", "date_download": "2020-09-28T21:42:40Z", "digest": "sha1:UADJOMROQNW3VO2I4TIJGZZHWIBL2YEO", "length": 8335, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरवी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये", "raw_content": "\nऔरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरवी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये\nऔरंगाबाद – आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते.\nमहाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्‍दा होतो.\nऔरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. तसेच त्यासोबत कांद्याची ५९५ क्‍विंटल आवक झाली. तर कांद्याला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. तसेच टोमॅटोची ५१ क्विंटल आवक झाली. तर टोमॅटोला १२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची आवक ६०० क्विंटल तर दर २३०० चे २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मका आवक ४५ क्विंटल तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.\nराज्यात पावसाचा जोर कायम राहणार; ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज\nकेंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ\nमध्यमहाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम\nसर्व साखर कारखाने 30 ऑक्टोबर पर्यंत सुरु करण्याची मागणी\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेई पर्यंत ‘हा’ पक्ष संघर्ष करीत राहणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shirur-ncp-mp-amol-kolhe-helped-the-girl-who-achieved-success-in-10th-exam/", "date_download": "2020-09-28T21:14:39Z", "digest": "sha1:O33NCVGPZQYYTFXJFUEVD27ERZHUJBLT", "length": 17745, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "99 % गुण मिळविणार्‍या ‘त्या’ मुलीचं डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं 'पालकत्व' | shirur ncp mp amol kolhe helped the girl who achieved success in 10th exam | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n99 % गुण मिळविणार्‍या ‘त्या’ मुलीचं डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं ‘पालकत्व’\n99 % गुण मिळविणार्‍या ‘त्या’ मुलीचं डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं ‘पालकत्व’\nफरिदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – परिस्थिती हालाकीची असतानाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळवून ऋतुजा प्रकाश आमले हिने यश संपादन केले आहे. ऋतुजा हि बोतार्डेच्या (आमलेवाडी) इथली आहे. परिस्थितीमुळे तिला पुढील शिक्षण घेणे अवघड असल्याने तिचे शैक्षणिक पालकत्व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं आहे.\nडॉ. अमोल कोल्हे यांनी या विद्यार्थिनीला डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे, असे आश्वासन दिले आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण घेता यावे, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ’जगदंब प्रतिष्ठान’तर्फे तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल देखील भेट दिला आहे.\nपुणे येथील जुन्नर तालुक्यातील आदिवासी ’पेसा’ क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे इथल्या ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करून 99.99 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार 99.60 टक्के गुण मिळवून पहिले स्वप्नं पूर्ण केलंय.\nगरीब कुटुंबातील ऋतुजाला बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. ’जगदंब प्रतिष्ठान’चे सदस्य ऋतुजाच्या घरी पाठवून कार्यकर्त्यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट दिला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारुन मदत करण्याचे आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.\nयाबाबात खासदार डॉ. कोल्हे म्हणतात, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी मेहनतीने शैक्षणिक यश मिळवते. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान आणि समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणार्‍या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलंय ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘प्रायव्हेट’ जेट, ‘अलिशान’ हॉटेल खरेदी करण्याची इच्छा होती रियाची, अभिनेत्रीनं स्वतः सांगितली होती संपुर्ण यादी\nSSR Death Case : आदित्य ठाकरेंचं नाव नाही, तपास CBI कडे गेलाय – संजय राऊत\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट देण्यास प्रशासकिय…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\n गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली…\n‘होम’, ‘कार’ आणि ‘पर्सनल’ Loan वर SBI ची…\nVastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय वाढेल आत्मविश्वास, मिळेल यश\nIPL 2020 मध्ये क्रिस गेलच्या वापसीमध्ये ‘अडसर’,…\n… म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी…\nरोगप्रतिकारशक्ती होईल कमी, पावसाळ्यात चुकूनही करू नका ’या’ 4…\nPune : नोकरी देण्याच्या आमिषाने उच्च शिक्षीत तरुणीची ३३ हजार…\n…तर बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढतील DGP ची खुर्ची…\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ \nPM केअर फंडासाठी बँका, वित्तसंस्थांकडून 349 कोटींची…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nज्युस ऐवजी सालीसकट फळ खाणं का असतं जास्त फायदेशीर \nओरल सोरायसिस म्हणजे काय \nदूधापेक्षा ‘बियर’ पिणे जास्त फायद्याचे, PETA…\nबोदवड शहरातील प्रभाग क्रं.४ मधील अनाधिकृतपणे सुरू असलेला…\nCoronavirus : जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसवरील…\nपोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहात, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे…\nतुम्ही कधी लाल भेंडी पाहिली आहे का \nया टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण\nकेसांच्या समस्या समूळ नष्ट करा, ‘हे’ आहेत उपाय\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nराज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त\nरोगप्रतिकारशक्ती होईल कमी, पावसाळ्यात चुकूनही करू नका ’या’ 4…\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा…\nकमी दरात धान्य मिळवण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक \nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nVideo : एका ‘डॉगी’नं घडवलं मानवतेचं दर्शन, व्हिडीओ पाहून…\n कोल्हापूरमधील CPR मधील ट्रॉमा केअर सेंटरला आग, दोघांचा…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर बनणार…\nपाथरी शहराच्या दर्गा परिसरातील हातपंपातून आपोआप पाणी बाहेर पडतंय\nकमी दरात धान्य मिळवण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक लगेच करा ‘हे’ काम नाहीतर होईल मोठं नुकसान\nMP : पत्नीला मारहाण करणार्‍या स्पेशल डीजींवर मोठी कारवाई, कार्यमुक्त केल्यानंतर गृहमंत्रालयाशी करण्यात आलं…\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ancient-buddhist-stupas-were-sworn-akp-94-2017937/", "date_download": "2020-09-28T22:49:55Z", "digest": "sha1:WUZGMEJRDD36W5XEBB57HT7IXHCFCEYK", "length": 12747, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ancient Buddhist stupas were sworn akp 94 | राजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nराजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात\nराजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात\nरूवानवेली सेया या स्तूपाच्या ठिकाणी हा शपथविधी झाला.\nबौद्ध धर्माला प्राधान्य, तर इतर समुदायांच्या रक्षणाचीही ग्वाही\nश्रीलंकेचे सातवे अध्यक्ष म्हणून चीनमित्र गोताबाया राजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात सोमवारी झाला. सिंहली बहुसंख्याकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने हा शपथविधी या ठिकाणी घेण्यात आला. बौद्ध धर्माला प्राधान्य देतानाच इतर समुदायांचे रक्षण केले जाईल असे गोताबाया राजपक्ष यांनी सांगितले.\nरूवानवेली सेया या स्तूपाच्या ठिकाणी हा शपथविधी झाला. या धार्मिक ठिकाणी जगातून आणलेले काही बौद्ध अवशेष असून हा स्तूप कोलंबोपासून २०० कि.मी अंतरावर अनुराधापुरा येथे आहे.\nराजपक्ष हे कोलंबोबाहेर शपथविधी करणारे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. पांढरा वेष परिधान केलेल्या राजपक्ष यांनी सरन्यायाधीश जयंत जयसुरिया यांच्या उपस्थितीत अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी त्यांना अध्यक्षीय सचिव उदय आर सेनेविरत्ने यांनी अधिकारपदाची ��पथ दिली.\nश्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा (एलटीटीई) लढा मोडून काढण्यात राजपक्ष यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. गोताबाया राजपक्ष हे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्ष यांचे भाऊ आहेत. नंतर ते महिंदा राजपक्ष यांची पंतप्रधानपदी नेमणूक करणार आहेत. गोताबाया हे लष्करात कर्नल होते. नंतर १९९२ मध्ये ते अमेरिकेत गेले. एलटीटीईला संपवण्यात गोताबाया यांचा मोठा वाटा मानला जातो. निर्णय क्षमता व खंबीर नेतृत्व या दोन गुणांमुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.\nअध्यक्षीय निवडणुकीत सर्वोच्च बौद्ध धर्मगुरूंनी पाठिंबा दिल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. सिंहली लोकांचाही या विजयात मोठा वाटा आहे. सिंहली लोकांच्या पाठिंब्यावर निवडून येईन असे वाटत होते. अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तो मिळाला नाही. पण असे असले तरी मी सर्वाचा अध्यक्ष असेन याची ग्वाही देतो. बौद्धधर्मीयांना प्राधान्य देतानाच सर्व धर्मीयांचे रक्षण केले जाईल.\n– गोताबाया राजपक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष, श्रीलंका\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहण���र\n1 अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांचा\n2 पंतप्रधानांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक\n3 अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी समाजात विश्वासाची भावना रुजवण्याची गरज\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/andre-russell-loses-his-cool-after-controversial-umpiring-call-in-cpl-2020-semi-final-psd-91-2271418/", "date_download": "2020-09-28T22:53:33Z", "digest": "sha1:ULCYIYJUXNU6BBNKAKZ4PRO37UYYWREL", "length": 11854, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Andre Russell loses his cool after controversial umpiring call in CPL 2020 semi final | Video : पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर भडकला रसेल, मैदानातच बॅट आपटून व्यक्त केली नाराजी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nVideo : पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर भडकला रसेल, मैदानातच बॅट आपटून व्यक्त केली नाराजी\nVideo : पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर भडकला रसेल, मैदानातच बॅट आपटून व्यक्त केली नाराजी\nजमैका संघ उपांत्य फेरीत पराभूत\nकॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना जमैका संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा रुद्रावतार प्रेक्षकांना पहायला मिळाला. त्रिंबागो नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्या उपांत्य सामन्यात रसेलला पंचाच्या वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरावं लागलं. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलने एका चेंडूवर बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतू चेंडू हा रसेलच्या पॅडला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या हाती गेला. नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी यावर रसेल बाद असल्याचं अपिल केलं, जे पंचांनी उचलून धरलं.\nपंच नायजेल डग्वाइड यांनी रसेल बाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर रसेलला सर्वप्रथम विश्वासच बसेना. परंतू CPL मध्ये DRS ची संधी नसल्यामुळे रसेलला माघारी परतणं भाग होतं. यामुळे संतापलेल्या रसेलने रागात आपली बॅट मैदानात आटपून आपला राग व्यक्त केला.\nभारतीय खेळाडू अभिनव मुकुंदनेही CPL सारख्या स्पर्धेत DRS ची सुविधा नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं.\nदरम्यान नाईट रायडर्स संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना जमैकाला १०७ धावसंख्येवर रोखलं. कायरन पोलार्डच्या नाईट रायडर्स संघाने हे आव्हान सहज पूर्ण करत आपली विजयी घौडदौड कायम राखली. या विजयासह नाईट रायडर्स संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n युवराज निवृत्ती मागे घेणार, पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळण्यास उत्सुक\n2 “क्रिकेटमध्ये युसूफ पठाण सचिनपेक्षाही मोठा हिरो बनू शकतो”\n3 ICC T20 Rankings: पाकिस्तानच्या बाबरने गमावलं अव्वलस्थान, विराटला बढती\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/recruitment-of-10000-teachers-in-maharashtra-1849958/", "date_download": "2020-09-28T23:20:33Z", "digest": "sha1:EVIGRA5HIUVOKRSBP7G6FAXO2H5DZULP", "length": 14979, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Recruitment of 10000 teachers in maharashtra | राज्यात १० हजार शिक्षकांची भरती | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्��� भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nराज्यात १० हजार शिक्षकांची भरती\nराज्यात १० हजार शिक्षकांची भरती\nभ्रष्टाचारमुक्त भरतीचा शिक्षणमंत्र्यांचा दावा\nभ्रष्टाचारमुक्त भरतीचा शिक्षणमंत्र्यांचा दावा\nमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये १० हजार शिक्षकांची भरती करण्याची अधिकृत घोषणा गुरुवारी राज्य सरकारने केली.\nविधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. त्यानुसार शनिवारपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. ही भरती पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असेल, असा दावा शिक्षणमंत्री तावडे यांनी केला.\nपुढील आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे त्या आधी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली. त्या बाबतची जाहिरात शिक्षक भरतीसाठी तयार केलेल्या ‘पवित्र वेब पोर्टल’वर प्रदर्शित करण्यात आली.\nराज्यात १०,००१ इतक्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदा, ११ महानगरपालिका, ५२ नगरपालिका १२५ खासगी प्राथमिक आणि ६१२ खासगी माध्यमिक शिक्षण संस्थांमध्ये ही महाशिक्षक भरती होणार आहे, असे सांगण्यात आले.\nया संदर्भात शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले की, सुमारे ५०००च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. सहा जिल्ह्य़ातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी असल्यामुळे त्या सहा जिल्ह्य़ांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरित भरल्या जातील. तोपर्यंत तेथील ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहित ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे आर्थिक शोषण थांबविण्यात सरकारला यश येईल, असा दावाही तावडे यांनी केला. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरून कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरू होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशीला चौधरी यांच्या कार्यगटाने परिश्रम करून काम पूर्ण केले आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.\nशिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. ही जाहिरात २ मार्च २०१९ रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्याचवेळी पवित्र पोर्टलवरही ही जाहिरात उमेदवारांना वाचता येईल, असेही तावडे म्हणाले.\nपवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहित अशी ही पहिलीच शिक्षक भरती असेल. यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे आर्थिक शोषण थांबविण्यात सरकारला यश येईल. – विनोद तावडे, शिक्षणमंत्री\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 देशहितापेक्षा भाजपला निवडणूक महत्त्वाची\n2 मराठा नेत्यांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित\n3 सुरक्षेच्या मुद्दय़ांवरून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-in-solapur-to-review-the-corona-situation-msr-87-2220917/", "date_download": "2020-09-28T21:52:13Z", "digest": "sha1:2KTFRMP7ACPSNJOP7XEVJAMUD6I2BKKE", "length": 12723, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sharad Pawar in Solapur to review the Corona situation msr 87|करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार सोलापुरात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nकरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार सोलापुरात\nकरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार सोलापुरात\nआरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक\nसोलापुरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला असताना अखेर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापुरात येत आहेत. आज (रविवार) दुपारी शरद पवार हे दोन तास आढावा बैठक घेऊन करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेणार आहेत. त्यांच्या समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे उपस्थित राहणार आहेत.\nसात रस्त्यावरील नियोजन भवनात दुपारी एक वाजता होणाऱ्या एका बैठकीत शरद पवार हे स्थानिक आमदार, खासदारांसह महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची बैठक घेऊन करोनाच्या संदर्भात प्रशासकडून होत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांची मते आणि सूचना जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रशासनाची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत येत्या काळात करोना रोखण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील प्रशासनाच्या अडचणी काय आहेत, याचीही चर्चा पवार करणार आहेत.\nया अगोदर आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पा��ील आदींनी सोलापुरात येऊन करोना भयसंकट दूर होण्याच्या दृष्टीने आढावा बैठका घेतल्या होत्या. पालकमंत्री भरणे हे सोलापूरकडे लक्ष ठेवून आहेत. परंतु तरीही परिस्थिती आटोक्यात न येता हाताबाहेर जात आहे.\nसोलापूर शहराच्या बरोबरीने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोना विषाणूचा कहर वाढला आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा करोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. तर मृत्युचा आकडाही ३६० च्या पुढे गेला आहे. करोनाची साखळी तोडण्याचे प्रशासनासमोरचे आव्हान अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीकडे सोलापूरवासियांचे लक्ष लागले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अकोल्यातील करोना बळींची शंभरी पार\n2 बारा दिवसांनी आलेल्या अहवालात व्यक्ती करोनाबाधित\n3 जालन्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढतीच; रुग्णांचा आकडा १२८० वर\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/unpublished-p-l-deshpande-literature-by-loksatta-3-1798576/", "date_download": "2020-09-28T22:19:38Z", "digest": "sha1:OHKPDUDBO4H7S55JDPYGB75Z7U6PZR56", "length": 37188, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unpublished P L Deshpande Literature By Loksatta | ‘पुल’कित आठवणींचा भरजरी सोहळा! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘पुल’कित आठवणींचा भरजरी सोहळा\n‘पुल’कित आठवणींचा भरजरी सोहळा\n‘अप्रकाशित पु.ल.’च्या प्रकाशन कार्यक्रमाला काव्यवाचनाच्या मैफिलीने रंगत\n‘लोकसत्ता’तर्फे ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात पुलंचे मानसपुत्र डॉ. दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांच्या हस्ते पुलंच्या व्यंगचित्राची प्रतिमा देऊन ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला.\n‘अप्रकाशित पु.ल.’च्या प्रकाशन कार्यक्रमाला काव्यवाचनाच्या मैफिलीने रंगत; रसिकांचा उदंड प्रतिसाद\nबहुरंगी आणि बहुढंगी कलाकार, लेखक पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या आठवणींना मिळालेला उजाळा.. अभिनेता सचिन खेडेकर यांनी सादर केलेले काव्यवाचन.. दर्दी पुणेकरांनी भरभरून दिलेली दाद.. अशा वातावरणात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘अप्रकाशित पु. ल. ’ या विशेषांकाचे प्रकाशन आणि काव्यवाचनाचा सोहळा रंगला.\nपुलंच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’तर्फे त्यांच्या अप्रकाशित साहित्याचा समावेश असलेल्या ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन पुलंचे मानसपुत्र डॉ. दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, आयुकाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी निरंजन अभ्यंकर, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सहायक संपादक मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत झाले.\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे पुलंना का म्हटले जाते, याचा प्रत्यय या विशेषांक प्रकाशनाच्या कार्यक्रमातून रसिकांना आला. पुलंच्या निधनानंतर आजही पुलं मराठी साहित्यप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. जुन्या पिढीइतकेच नव्या पिढीच्या वाचकांमध्ये पुलंच्या साहित्यावि���यी उत्सुकता आहे. त्यामुळे तरुण वाचकही प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.\nकेशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर आधारित पुलंनी लिहिलेल्या संहितेचे सचिन खेडेकर यांनी केलेले अभिवाचन उपस्थितांची दाद मिळवणारे ठरले. त्यातून आजच्या काळातही साहित्यप्रेमींचे कवितांवर असलेले प्रेम दिसून आले. सचिन खेडेकर यांनी वाचिक अभिनयाद्वारे कवितांमधील विविध पदर, त्यातील नाटय़ विलक्षण ताकदीने उभे केले. त्यामुळेच या अभिवाचनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.\n‘लोकसत्ता’ने अप्रकाशित पु. ल. या विशेषांकाची घोषणा केल्यावर कुतूहल निर्माण झाले. कारण, आता पुलंचे अप्रकाशित असे काय साहित्य आहे, याची उत्सुकता निर्माण झाली. हे अप्रकाशित साहित्य वाचण्याचा आनंद ‘लोकसत्ता’ने मिळवून दिला, त्यासाठी ‘लोकसत्ता’चे आभार मानावेसे वाटतात. पुलंनी लिहिलेल्या संहितेचे अभिवाचन हे प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय़. सचिन खेडेकर यांचा आवाज फारच अप्रतिम आहे. त्यांच्या आवाजाने पुलंच्या संहितेतील शब्दांना वजन मिळाले. पुलंनी जे अभिवाचनाचे कार्यक्रम केले, त्यात एकप्रकारे ममत्व होते. सचिन खेडेकर यांची शैली त्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षक, आस्वादक म्हणून एक नवा अनुभव मिळाला. – राजीव तांबे, बालसाहित्यकार\nहृद्य संवाद वाचण्याचा आनंद\nपुलंनी त्या काळात जो संवाद साधला, तो अप्रकाशित राहिला. हा संवाद सुहृदांशी, मित्रांशी झालेला होता. या विशेषांकातून हा संवाद वाचायला मिळेल ही विशेष आनंदाची गोष्ट ठरेल. सचिन खेडेकर हे उत्तम अभिनेता, अभिवाचक आहेतच.. मात्र, केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर आधारित पुलंनी लिहिलेल्या संहितेचा कार्यक्रम ऐकायला मिळाला नव्हता. मात्र, ती उणीव या कार्यक्रमातून पूर्ण झाली. – सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासक\n‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अत्यंत उत्तम प्रकारे झाला. ‘लोकसत्ता’च्या लौकिकाला साजेसा झाला. पुलंचे साहित्य पुस्तकातून आले आहे. मात्र, या विशेषांकातील अप्रकाशित लेख, भाषणे वाचणे नक्कीच आनंददायी ठरेल. १९६५ मध्ये पुलंनी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसमोर असा काही अभिवाचनाचा कार्यक्रम केला असेल, त्याचा कसा प्रतिसाद मिळाला असेल हे आताच्या वातावरणातून डोळ्यासमोरही येत नाही. सचिन खेडेकर यांनी फारच उत्तम पद्धतीने काव्यवाचन सादर केले. – चंद्रकांत काळे, ज्येष्ठ गायक-अभिनेते\n‘लोकसत्ता’ने महत्त्वाचा दस्तावेज दिला\nदेखणा, सुटसुटीत, आटोपशीर आणि दर्जेदार कार्यक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन. सचिन खेडेकर यांनी पु. शि. रेगे, केशवसुत यांच्या कवितांचे केलेले वाचन हा कळस होता. या निमित्ताने माहिती नसणारे पुलं आम्हाला कळाले. कशा प्रकारचे संबंध पूर्वीच्या काळी लेखक, कलाकारांसह दिग्गजांमध्ये होते. आपल्या समकालीन लेखक, कलाकारांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती होती. या सर्वाचे दर्शन काव्यवाचनातून झाले. या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिला. – वीरेंद्र चित्राव, सचिव, आशय सांस्कृतिक\nपुलंच्या काळात घेऊन जाणारा समारंभ\nकविता वाचनाच्या कार्यक्रमाला बेताचाच प्रेक्षकवर्ग लाभतो. परंतु, ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी नाटय़गृह खचाखच भरलेले होते. कार्यक्रम सुरेख झाला. पु. ल. देशपांडे यांच्यावरील प्रेमाने आलेला हा वर्ग होता. कविता सादर होताना उपस्थितांकडून प्रतिसादही मिळत होता. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम आनंददायी होता आणि सदैव लक्षात राहील, असा होता. एकूणच पुलंच्या काळात घेऊन जाणारा हा समारंभ होता. – शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार\nजुन्या काळाची आठवण झाली\nजन्मशताब्दी वर्षांत पुलंचे अप्रकाशित साहित्य वाचकांपुढे आणण्याची कल्पनाच फार उत्तम आहे. ‘लोकसत्ता’सारख्या वृत्तपत्राने पुढाकार घेऊन हे साहित्य प्रकाशित करणे ही विशेष आनंदाची बाब. पुलंचे हे अप्रकाशित साहित्य वाचकांना नक्कीच आनंद देईल. अभिवाचनाच्या कार्यक्रमामुळे जुन्या काळाची आठवण झाली. पुलं आणि सुनीताबाईंनी केलेल्या कार्यक्रमांच्या आठवणी मनात साठवल्या आहेत. सचिन खेडेकर यांनी अप्रतिम वाचनाने त्या कार्यक्रमांच्या काळात नेले. इतक्या उत्तम कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. – उल्हास पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते\nपुलंचे पुष्कळ साहित्य आतापर्यंत वाचले आहे. तसेच सुनीताबाईंचे कवितावाचनाचे कार्यक्रम अनुभवण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांची एक स्मृती माझ्या मनात कायम आहे. दोन वेगळ्या प्रकृतीच्या कवींच्या कवितांचे रसग्रहण ख���डेकरांनी उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. अशा प्रकारचा कार्यक्रम ‘लोकसत्ता’ने केला, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. कार्यक्रमाची कल्पना छान होती. – शमा भाटे, ज्येष्ठ कथक गुरू\nदिनेश ठाकूर यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्याबद्दलचे १९५७ पासून पुलंनी केलेले काम प्रकाशात आणले आणि त्यासाठी ‘लोकसत्ता’ने पुढाकार घेतला, हा सुंदर योग जुळून आला. ‘अप्रकाशित पु. ल.’ हा अंक म्हणजे लोकाभिमुख आणि कायम लक्षात राहण्यासारखे काम आहे. ‘लोकमान्य लोकशक्ती’ हे केवळ घोषवाक्य म्हणून न ठेवता ते प्रत्यक्षात आणणारे वृत्तपत्र म्हणून ‘लोकसत्ता’चा लौकिक आहे. त्यामुळे वर्षभर पुण्यासह महाराष्ट्रात असे कार्यक्रम घ्यायला हवेत. खेडेकरांनी सादरीकरणात कवितांच्या अभिवाचनाची खुबी दाखवून दिली. हा कार्यक्रम मनाला भावला. – डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष, पुण्यभूषण फाउंडेशन\nसादरीकरणाला दाद द्यायला हवी\nपु. ल. देशपांडे ही काय चीज होती, त्यांची निवड काय होती हे अनाकलनीय आहे. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांचा साधलेला संयोग आणि सचिन खेडेकर यांनी केलेल्या सादरीकरणाला खरोखरच दाद द्यायला हवी. पुन्हा त्या काळात गेल्यासारखे वाटले. – श्रीराम रानडे, ज्येष्ठ रंगकर्मी\nतोच आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला\nपु.ल. आणि सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा कार्यक्रम झाला. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्या कवितांनी माझ्या पिढीला खूप आनंद दिला आहे. तोच आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला. पुलंची गुणग्राहकता, कवितांमधील नाटय़मयता खेडेकरांनी उत्तमरीत्या मांडली. अभिवाचनासाठी सचिनने केलेला अभ्यास सादरीकरणातून दिसत होता. चांगला, दर्जेदार कार्यक्रम घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’च्या संपूर्ण टीमचे आभार. – सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ भरतनाटय़म् गुरू\nसंपूच नये, असे वाटत असताना कार्यक्रम संपला\nअभिनेता सचिन खेडेकर यांनी कवितांचा मथितार्थ डोळ्यासमोर उभा राहील अशा पद्धतीने कवितांचे वाचन केले. कविता आणि कार्यक्रमाची उंची एवढी होती, की हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत असतानाच संपला. – चंद्रकांत दळवी, माजी सनदी अधिकारी\nआटोपशीर कार्यक्रम लवकर संपल्याची हुरहुर जरूर आहे. पण, संपू नये असे वाटत असताना संपलेल्या कार्यक्रमाने भरपूर आनंद दिला. ‘अप्रका��ित पु. ल.’ आमच्यासाठी खुले केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मनापासून धन्यवाद. शब्दांवरचे आघात आणि स्वर केव्हा बदलायचा यावर हुकमत असलेल्या सचिन खेडेकर यांच्या काव्य अभिवाचनाने भारावून गेलो. असे सुस्पष्ट वाचन करणे अवघड असते. – डॉ. श्रीकांत बहुलकर, मानद सचिव, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था\n‘अप्रकाशित पु. ल.’ ही कायमस्वरूपी ठेव\nपुलंच्या साहित्याबद्दल अनेकांच्या मनात आजही उत्सुकता आहे. पुलंचे अप्रकाशित साहित्य वाचायला मिळणार हीच सुंदर कल्पना आहे. मी स्वत: माझ्या मित्रमंडळींना देण्यासाठी अंक विकत घेतले. या अंकाच्या निमित्ताने पुलंच्या साहित्याचा एक ठेवा साहित्यप्रेमींना कायमस्वरूपी उपलब्ध झाला. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्या कवितांचे वाचन खेडेकरांनी जीव ओतून केले. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच\nअफलातून ठेवा ‘लोकसत्ता’ने सुपूर्द केल्याचा आनंद\n‘अप्रकाशित पु. ल.’ विशेषांकाच्या माध्यमातून अफलातून ठेवा ‘लोकसत्ता’ने आमच्या हाती सुपूर्द केला आहे. कार्यक्रम तर सुरेखच झाला आणि सचिन खेडेकर यांच्या काव्य अभिवाचनाने त्यावर कळस चढविला. दोन तासांच्या कार्यक्रमानंतर केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कविता गुणगुणतच मी घरी गेले. या कार्यक्रमाने माझ्या महाविद्यालयीन दशेतील सुखद स्मृती जाग्या केल्या. – डॉ. सरोजा भाटे, विश्वस्त, प्राज्ञ पाठशाळा\nनियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारे ‘अप्रकाशित पु. ल.’ हा मौल्यवान विशेषांक दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. सचिन खेडेकर यांच्या काव्य अभिवाचनाची मैफील सुरेख झाली. केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांची निवड चांगली होती. मुख्य म्हणजे आवाजाचा पोत, शब्दांवरचे आघात हे ध्यानात घेता सचिन खेडेकर यांनी या कवितांच्या वाचनासाठी मेहनत घेतली असल्याचे जाणवले. – निर्मला गोगटे, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री\nवाचक म्हणून ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकात काय असेल, याची उत्सुकता मला होती. कारण पुलंचे बहुतेक साहित्य पुस्तकांतून वाचकांसमोर आले आहे. मात्र ‘लोकसत्ता’ने हा विशेषांक प्रकाशित करून मोठे काम केले आहे. सचिन खेडेकर यांचे अभिवाचन कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी राहील. पुलंचे शब्द आणि सचिन खेडेकर याचे अभिवाचन हा उत्तम योग ‘लोकसत्ता’ने जुळवून आणला, विशेषांकाच्या निमित्ताने पु���ंचे मानसपुत्र डॉ. दिनेश आणि ज्योती ठाकूर यांचा सन्मान ‘लोकसत्ता’ने केला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. – गजेंद्र पवार, बांधकाम व्यावसायिक\n‘अप्रकाशित पु.ल.’ येथे मिळेल – ग्रंथविक्रेत्याचे नाव- संपर्क क्रमांक- शहर\nक्रांती बुक स्टॉल, एचडीएफसी बॅंकेजवळ- ९८९०३३२६६६- बीड\nलाखेरा एनपीएस एसटी बुक स्टॉल- ९८२२६६१३८१- अंबेजोगाई\nअभंग बुक स्टॉल, आयटीआय चौक-९८२३४७०७५६-नांदेड\nयोगी बुक स्टॉल- ९४२३४३७९५७-नांदेड\nए. एच. व्हीलर, रेल्वे स्टेशन- ९४२०९६५०४२-परभणी\nअपुर्वा बुक स्टॉल, बस स्टॅन्डजवळ- ९८५०५६७०३९-हिंगोली\nदी युनियन एसटी बुक स्टॉल-९४२११८६१४०-चाळीसगाव\nसर्कल न्युज पेपर- ९३७३२३१७७९- धुळे\nगुरू बुक स्टॉल, सिडको- औरंगाबाद\nगजानन बुक स्टॉल, गारखेड- औरंगाबाद\nधामणे बुक स्टॉल, नुतन कॉलनी- औरंगाबाद\nसनराईज बुक स्टॉल, रेल्वे स्टेशन- औरंगाबाद\nगजानन बुक स्टॉल, सुतगिरणी चौक- लातूर\nविवेक बुक स्टॉल, हनुमान चौक- लातूर\nकराड बुक स्टॉल, सिग्नल कॅम्प- लातूर\nकेशव बुक स्टॉल, शिवाजी चौक- लातूर\nविजय बुक स्टॉल- बर्डी, नागपूर\nफ्रेंडस् बुक स्टॉल- छावणी, नागपूर\nविजय बुक स्टॉल- इंदोरा, नागपूर\nमॅगझिन स्टेशनर्स- रामदासपेठ, नागपूर\nमनिष बुक स्टॉल- मेडिकल स्वेअर, नागपूर\nनाथे बुक डेपो-मेडिकल स्वेअर, नागपूर\nपटेल बुक स्टॉल- धंतोली, नागपूर\nसतीश बुक स्टॉल- प्रतापनगर, नागपूर\nधांडे बुक स्टॉल-रामनगर, नागपूर\nसंदेश एजन्सी- आप्पा बळवंत चौक, पुणे\nरसिका साहित्य-आप्पा बळवंत चौक, पुणे\nउत्कर्ष बुक डेपो- डेक्कन, पुणे\nअक्षरधारा बुक डेपो-बाजीराव रोड, पुणे\nजवाहर बुक डेपो-पार्ले पूर्व, मुंबई\nमॅजेस्टिक बुक डेपो- पार्ले पूर्व, मुंबई\nमॅजेस्टिक बुक हाऊस, भगतसिंग रोड- डोंबिवली, पूर्व, मुंबई\nगद्रे बंधू, फडके रोड-डोंबिवली, पूर्व, मुंबई\nबागवे बुक स्टोअर्स- गिरगाव, मुंबई\nतुकाराम बुक स्टोअर्स- सीपी टॅंक, मुंबई\nमनिष बुक स्टॉल- शिवाजी मंदिर, मुंबई\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तीन हजार वर्षांपूर्वीच्या कातळांचा गोऱ्हेवाडा येथे शोध\n2 पुण्यात पतीने पत्नीला सलाईनमधून दिले HIV संक्रमित रक्त\n3 सिमेंट काँक्रिटच्या पुलांवर डांबरीकरण\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bus-accident-badlapur-school-bus-1829062/", "date_download": "2020-09-28T22:33:54Z", "digest": "sha1:C53UBQP2AQRFBP3HVCFMHOK44I56O4BL", "length": 12342, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bus Accident , badlapur, school bus | VIDEO : शाळेची बस दुकानात शिरली, सुदैवाने जीवितहानी नाही | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nVIDEO : शाळेची बस दुकानात शिरली, सुदैवाने जीवितहानी नाही\nVIDEO : शाळेची बस दुकानात शिरली, सुदैवाने जीवितहानी नाही\nचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खाजगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातादरम्यान बस चालक उडी मारून फरार झाला होता. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते.\nएक दिवसापूर्वी शाळेतील शिबिरादरम्यान एका मुलीचा डोंगरावरून घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर पश्चिमेत एका शाळेची बस थेट दुकानात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्लॉसम या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ही बस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी दीडच्या सुमारास विद्यापीठ रस्त्याच्या उतारावरून गणेश चौकात येताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याचे जाणवताच या चालकाने बसमधून उडी घेऊन पोबारा केला. मात्र शाळेची ही बस गणेश चौकात असलेल्या मंगलज्योत इमारतीतील पुजा साहित्य विक्रीच्या शिरली. सुदैवाने या घटनेती कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या घटनेने बसमधील शाळेचे विद्यार्थी भयभीत झाले होते. स्थानिकांनी तातडीने या विद्यार्थ्यांना बसमधून उतरवत बाजूला केले.\nया घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबामुळे आणि दुकानाला लावलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे बस थांबली. त्यामुळे मोठा अपघात टळला. बसचा चालक नविन असल्याने त्याला वाहनावर नियंत्रण ठेवणे जमले नसल्याची माहिती आता मिळते आहे. मात्र बसची इमारतीला लागलेी धडक इतकी जोरात होती की इमारतीतील दुसऱ्या मजल्यापर्यंत याचे धक्के जाणवले. तसेच नेहमी वर्दळीच्या असलेल्या गणेश चौकातील रस्त्यावर कुणीही व्यक्ती नसल्याने मोठा अपघात टळला. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत बदलाापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करताना रेकॉर्ड केला ‘तो’ व्हिडीओ आणि…\n2 जावा मोटरसायकलनी मुंबईत उघडल्या चार शोरूम\n3 प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशावर अमृता फडणवीस म्हणतात…\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/speakers/fd-w330bt-21-bluetooth-speakers-price-p80Wsl.html", "date_download": "2020-09-28T21:37:07Z", "digest": "sha1:2C3NANZ7QIHRY5J5VIPMQZFW6VFXYLO6", "length": 9653, "nlines": 233, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "F&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये F&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स किंमत ## आहे.\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स नवीनतम किंमत Sep 17, 2020वर प्राप्त होते\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्सशोषकलुईस उपलब्ध आहे.\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 3,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स दर नियमितपणे बदलते. कृपया F&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स वैशिष्ट्य\nपॉवर आउटपुट रुम्स 56 W\nमॅक्स आउटपुट रुम्स सुबवूफेर 28 W\nमॅक्स आउटपुट रुम्स साटेललिते 14 W x 2\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\nF&D व३३०बत 2 1 ब्लूटूथ स्पीकर्स\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2020-09-28T22:59:32Z", "digest": "sha1:MQCHVMC6FSAJKPWMTPR7UQ5JXNHV6T4Z", "length": 8072, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गांधीनगर (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nगांधीनगर हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गुजरातची राजधानी गांधीनगरसह गांधीनगर जिल्ह्यामधील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून ५ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.\nचौथी लोकसभा १९६७-७१ सोमचंद्रभाई सोलंकी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (ओ)\nपाचवी लोकसभा १९७१-७७ सोमचंद्रभाई सोलंकी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (ओ)\nसहावी लोकसभा १९७७-८० पुरुषोत्तम मावळणकर जनता पक्ष\nसातवी लोकसभा १९८०-८४ अमृत पटेल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस\nआठवी लोकसभा १९८४-८९ जी.आय. पटेल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ शंकरसिंह वाघेला भारतीय जनता पक्ष\nदहावी लोकसभा १९९१-९६ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष\nअकरावी लोकसभा १९९६-९८ अटलबिहारी वाजपेयी\nविजय पटेल भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष\nसोळावी लोकसभा २०१४-२०१९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गांधीनगर (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nअमरेली • अहमदाबाद पश्चिम • अहमदाबाद पूर्व • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • दाहोद • बारडोली • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • भरूच • भावनगर • महेसाणा • नवसारी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nअहमदाबाद • धंधुका • कपडवंज • मांडवी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/seven-people-including-four-sanitation-workers-cleaning-a-hotels-septic-tank-have-died-allegedly-of-suffocation-in-fartikui-village-in-vadodara-scj-81-1912636/", "date_download": "2020-09-28T20:34:00Z", "digest": "sha1:XCXJ7I5MDSBFLKJVS7KZENDQ7FIV3Y2O", "length": 11990, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Seven people including four sanitation workers cleaning a hotel’s septic tank have died, allegedly of suffocation, in Fartikui village in Vadodara scj-81 |हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या सात जणांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nहॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या सात जणांचा मृत्यू\nहॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या सात जणांचा मृत्यू\nअग्निशमन दलाच्या जवानांनी सात जणांचे मृतदेह टँकबाहेर काढले\nगुजरात येथील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अजय विसावा, विजय चौहान, सहदेव वसावा, अशोक हरिजन, महेश पतनवडिया, बृजेश हरिजन, महेश हरिजन हे सगळेजण सेप्टिक टँकमध्ये सफाई करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी महेश पतनवडिया सेप्टिक टँकमध्ये उतरला होता. तो बराचवेळ परतला नाही त्यानंतर अशोक, बृजेश आणि महेश त्याला पाहण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये उतरले. हे चौघेही बराचवेळ परत आले नाहीत त्यामुळे सहदेव, चौधरी आणि अजय हे त्यांना शोधण्यासाठी आतमध्ये उतरले. ज्यानंतर हे तिघेही बेशुद्ध झाले. टँक स्वच्छ करण्यासाठी गेलेले सातजण बाहेर आले नाहीत तेव्हा दाभोई नगर पालिका आणि स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आली. ज्यानंतर अग्निशमन दलाकडे मदत मागितली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सातही जणांचे मृतदेह बाहेर काढले. या सातही जणांचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला. टँकमध्ये गॅसचे प्रेशर मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे या सातही जणांचा मृत्यू झाला असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nबडोदा येथील फर्टीकुई गावात असलेल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे.पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n डॉक्टरांनी केली म��िलेची प्रसुती\n2 विनायक राऊत यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड\n3 बहिणीच्या लग्नाला सुट्टी नाकारली, डॉक्टरची आत्महत्या\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/prayogik-rangabhumi-teen-ank-by-shanta-gokhale-book-review-abn-97-2046485/", "date_download": "2020-09-28T22:57:02Z", "digest": "sha1:EMQXHXKH6KJQWW4IIKHAH26QF4LPRQGW", "length": 30131, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prayogik Rangabhumi Teen Ank by Shanta Gokhale book review abn 97 | माग.. वेगळ्या प्रयोगस्थळांचा! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nनाटय़समीक्षक माधव वझे यांनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद राजहंस प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. त्याचाच हा परामर्श.\nमुंबई हे भारतीय रंगभूमीचं केंद्रच आहे. परिवर्तनाच्या काळात- म्हणजे प्रामुख्याने १९६० ते १९९० या तीन दशकांत केंद्रस्थानी असलेल्या रंगभूमीवर आमूलाग्र बदल घडत गेले. हे बदल मुंबईतील ज्या तीन वास्तूंच्या छताखाली घडले, त्या वास्तूंतील ‘घडण्यांचा’ धांडोळा घेणे या उद्देशाने ज्येष्ठ समीक्षक शांता गोखले यांच्या संपादकत्वाखाली एक इंग्रजी ग्रंथ सिद्ध करण्यात आला (‘सीन वुई मेड’). नाटय़समीक्षक माधव वझे यांनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद राजहंस प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. त्याचाच हा परामर्श.\n‘भुलाभाई इन्स्टिटय़ूट’, ‘वालचंद टेरेस’ आणि ‘छबिलदास हायस्कूल’ या तीन वास्तूंच्या अवकाशात मुंबईतली नाटय़परंपरा विकसित झाली याबद्दल दुमत नाही. नावीन्याची असोशी, वेगळेपणाचा शोध, ते आपलंसं करण्याची प्रचंड ऊर्जा आणि तेच एकमेव लक्ष्य हे त्यावेळच्या रंगकर्मीचं उद्दिष्ट होतं. अर्थात झपाटलेपणाला शिस्त नसते. काटेकोरपणा नसतो. उद्रेक हा अखेरीस उद्रेकच असतो. त्याची व्याख्या करता येत नाही. परिणामी या सगळ्या प्रवासाचा लेखाजोखा ठेवण्याचे भान कुणाला नसले तर नवल नाही. पण म्हणून जी धडपड एकूणच रंगभूमीला प्रगतिपथावर नेण्यासाठी कारणीभूत झाली, ती अंधारात ठेवण्यापेक्षा रसिकजनांसमोर आणणं अनेक अर्थानी महत्वाचं आहे. अन्यथा या समृद्ध ठेव्यापासून नाटय़ रसिक आणि अभ्यासक वंचित राहतात. ही त्रुटी बऱ्याच प्रमाणात भरून काढण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न ‘प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक’ या पुस्तकाने केला आहे. त्यात निर्देश केलेल्या तीन वास्तू डोळ्यासमोर उभ्या राहाव्यात म्हणून त्या, त्या वास्तूंची वर्णनं या पुस्तकात आहेत. या तीन जागी ज्यांनी तालमी केल्या त्या व्यक्तींबद्दल आणि त्यांनी स्वत: केलेल्या किंवा पाहिलेल्या नाटकांबद्दल जे काही बोलणं झालं, तेही येथे नमूद केलेलं आहे. प्रायोगिक रंगभूमी म्हणजे नक्की काय किंवा तिच्या विश्लेषणाचा पट या पुस्तकातून उभा राहत नाही हे तर खरंच, पण प्रायोगिकतेचा सतत शोध घेणं, हाच तर त्या तरुण मंडळींचा निरंतर ध्यास असतो. तेव्हा प्रायोगिक नाटक म्हणजे नक्की काय, या प्रश्नाची चर्चाच अप्रस्तुत आहे. ज्याची अमुक एक म्हणजे प्रायोगिक अशी व्याख्याच होऊ शकत नाही, तेच प्रायोगिक- असं ढोबळमानाने म्हणायला हरकत नाही.\n‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट’ ज्यांची कर्मभूमी होती त्या सर्वानीच तिच्याबद्दल भरभरून लिहिलं आहे. या सर्वानी आपल्या शब्दांतून जणू निसर्गाच्या पार्श्वभूमीवरचं एक लॅंडस्केपच उभं केलं आहे. ही वास्तू म्हणजे चित्रकार, संगीतकार, नृत्यकार, शिल्पकार आणि नाटकवाले यांचं दररोज भरणारं एक सळसळतं संमेलनच होतं. सर्व प्रयोगजन्य कला एकत्र आल्या तर त्या एकमेकांना पूरकच ठरतात, या मूलभूत कल्पनेवर आधारित नंतर ठिकठिकाणी ज्या संस्था उभ्या केल्या गेल्या, त्यांचं बीज प्रथम ‘भुलाभाई’मध्ये अध्र्या शतकापूर्वी पडलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. इथले विख्यात नाटय़गुरू इब्राहिम अल्काझी यांच्या गुणवत्तेची, नाटय़कर्तृत्वाची आणि त्यांच्या नाटय़विषयक धारणांची फार नेटकी ओळख सर्वच शिष्यांच्या उद्गारांतून प्रकट झाली आहे. गिरीश कार्नाड त्यांच्याबद्दल म्हणतात, ‘‘आम्ही जे काही केलं त्यामध्ये अल्काझींचा वाटा म्हणजे त्यांनी आम्हाला कुठं नेलं ते नाही, तर त्यांनी आम्हाला कशापासून दूर केलं, हा आहे. अल्काझींनंतर आलेल्या श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी कोणकोणती नाटकं केली, तालमी कशा घेतल्या, कलावंत कसे मिळवले, वगैरे तपशील येतो. थिएटर ग्रुप, थिएटर युनिट वगैरे चमू कसे तयार झाले, हेही कळते. अलेक पदमसी, अलकनंदा समर्थ, श्या��� बेनेगल, गर्सन डा’कुन्हा, प्रफुल्ला डहाणूकर, पिलू पोलखनवाला, अकबर पद्मसी, मीना नाईक, रत्ना पाठक, अरुण काकडे, इ. कलावंतांनी आपापल्या सहभागाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.\n‘भुलाभाई मेमारिअल’ची जागा बांधकाम उद्योजकाने घेतल्यानंतर नाटकवाल्यांना तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली ती उदारहृदयी आणि नाटकवेडय़ा विनोद दोशी कुटुंबाने. सत्यदेव दुबे यांच्या नाटकावर खूश होऊन त्यांची मागणी विनोद दोशींनी ताबडतोब पूर्ण केली आणि भारतीय रंगभूमीला आकार देण्याच्या कार्यासाठी एक बैठकच बहाल केली. (मुंबईत मी शाळेत असल्यापासून व्यावसायिक नाटकं बघत होतो आणि मी पाहिलेल्या प्रत्येक प्रयोगाला पहिल्या रांगेत शुभ्रवेशधारी पिळदार मिशांचे कुणी धनिक मी बघत असे. ते होते लालचंद हिराचंद. त्यांचं हे नाटकवेड त्यांच्या सुपुत्रातही उतरलं होतं.)\nपुस्तकाच्या पहिल्या टप्प्याचे सर्वेसर्वा अल्काझी आहेत, तर दुसऱ्या टप्प्याचे नायक पं. सत्यदेव दुबे हे आहेत. उपनायक अमोल पालेकर. ‘वालचंद टेरेस’ला भेटलेल्या सर्व कलावंतांच्या मुलाखतींतून ‘सत्यदेव : एक संपूर्ण नखशिखांत नाटकवाला’ उभा राहतो. त्यांची नाटकाविषयीची सुस्पष्ट धारणा, त्यांचा नावीन्याचा शोध, त्यांची निर्भीडता, त्यांचा कमालीचा चक्रमपणा, त्यांचा संताप आणि ‘सारे काही नाटकासाठी’ हे चित्र अगदी यथार्थपणे प्रत्ययाला येते.\n‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘आधे अधुरे’ अशा काही वेगळ्या नाटकांना कवेत घेण्याच्या धडपडी- अमोल पालेकरांमधला नट कसा निर्माण झाला किंवा चिं. त्र्यं. खानोलकरांनी बंगाली गीतांची केवळ लय आणि चाल ऐकून त्याचा बसल्या जागी अप्रतिम अनुवाद कसा केला तो प्रतिभावान अनुभव, कलावंत आणि नाटकांच्या निर्मितीच्या कथा, इ. सर्वच भाग केवळ किश्श्यांपेक्षाही अधिक काही प्रकट करतो. वाचकाला गुंतवून टाकतो. ‘सखाराम बाइंडर’ नाटकावरील सेन्सॉरच्या हरकतीची कथा कमलाकर सारंग सांगतात. कलावंतांच्या अनुभवांत पुनरावृत्ती असली तरी त्यामुळे काही गोष्टी अधोरेखित होतात. मतप्रदर्शन करण्याकडे मात्र बहुतेक कलावंतांचा कल दिसत नाही. रंगभूमीला क्रांतिकारक वळण देण्यामागे फार मोलाचे साहाय्य कुमुदबेन मेहता यांनी केले. या नाटय़जाणकार आणि विद्वान महिलेच्या सर्वाधिक महत्त्वाच्या अपरिचित रंगकार्याची नोंद या पुस्तकाने ठसठशीतपणे घेतली आहे आणि त्यांच्या कार्याला विस्मृतीत जाण्यापासून वाचवले आहे. गिरीश कार्नाड यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नाटककाराने आपलं नाटक ‘वालचंद टेरेस’ या वास्तूलाच अर्पण केलं होतं, खरं तर एवढं एकच उदाहरण या वास्तूचं महत्त्व पटवायला पुरेसं आहे. पुस्तकाच्या या दुसऱ्या प्रकरणात गिरीश कार्नाड, अमोल पालेकर, गो. पु. देशपांडे, हेमू अधिकारी, अच्युत वझे, श्याम बेनेगल, सरयू दोशी, दीपा श्रीराम या रंगकर्मीशी संवाद साधण्यात आला आहे. ते या वास्तूतील ज्या वेगवेगळ्या नाटकांच्या जडणघडणीबद्दल बोलले आहेत ती नाटकं- अनुष्ठान, आधे अधुरे, हयवदन, गाबरे, वल्लभपूरची दंतकथा, अंधारयात्रा, सखाराम बाइंडर, अवध्य, चूप कोर्ट चालू है, सुनो जनमेजय, इ.\nपहिल्या दोन अंकांचे जनक अल्काझी आणि पं. सत्यदेव दुबे होते, तर तिसऱ्या अंकाचे- छबिलदास नाटय़ केंद्राचे नायक होते अरुण काकडे. तिन्ही नाटय़केंद्रांत सर्वाधिक काळ- म्हणजे १८ वर्षे कार्यरत असलेले हे बिनव्यावसायिक प्रयोगस्थळ होते. सुलभा देशपांडे आणि माधव साखरदांडे यांच्या छबिलदास शाळेशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे ते माफक भाडय़ावर ‘आविष्कार’ नाटय़संस्थेला उपलब्ध झाले. या केंद्रात कार्यरत राहिलेल्या रंगकर्मीनी या नाटय़स्थळाच्या त्रुटी जशा नोंदवल्या आहेत, तद्वतच या स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रागतिक रंगभूमीला या स्थळाने दिलेले योगदान याचीही आवर्जून नोंद घेतली आहे. छबिलदासमुळे नवे काही करू इच्छिणाऱ्यांना एक हक्काचा मंच प्राप्त झाला. नाटककारांना प्रेरणा मिळाली. कमानी रंगमंचाशिवाय नाटक होऊ शकतं, हा आत्मविश्वास मिळाला. रंगभूमीविषयीची कमालीची जवळीक निर्माण झाली आणि सर्वाना छबिलदास नाटकघर हे आपलंच घर वाटू लागलं. जमेची बाजू इतकी भरघोस होती, की त्यापुढे ती चळवळ होती का उपक्रम होता, हा प्रश्नच नगण्य ठरावा. कुठल्याही नव्या उपक्रमाचे स्वत:चे म्हणून काही आयुष्य असते, त्या मुदतीनंतर तो उपक्रम केवळ जगत असतो, पण जिवंत नसतो. ‘छबिलदास’चं तसंच झालं. सातत्य हा ‘छबिलदास’चा सर्वात मोठा गुण. त्यामुळेच अनेक फलितं प्राप्त झाली आणि त्यामुळेच छबिलदास ‘आओ- जाओ, घर तुम्हारा’ झालं. दर्जा घरंगळण्यास हा सातत्याचा सोस कारणीभूत झाला. एक मात्र निर्विवाद खरं आहे की, या छबिलदासच्या प्रेरणेने महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटी छोटी नाटय़केंद्रे युवकांनीच चालू केली आणि आपल्या मगदूराप्रमाणे कार्यरत ठेवली. ‘छबिलदासनंतर’ या अखेरच्या प्रकरणात संपादिकेने ‘पृथ्वी थिएटर’ आणि ‘एनसीपीए’ या मुंबईतील दोन प्रायोगिकांचे पाठबळ ठरलेल्या नाटय़घरांचा आणि त्यात वावरणाऱ्यांचा त्रोटक परिचय करून दिला आहे. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंचा’चीही नोंद घेतली आहे. मराठी अनुवादाच्या संपादकांनी ‘तीन अंकी गोष्ट’ या प्रास्ताविकात ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक छबिलदासमध्ये प्रयोगान्वित न केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ती विवाद्य आहे.\nहे पुस्तक म्हणजे काही स्वातंत्र्योत्तर काळातील प्रायोगिक रंगभूमीचा संपूर्ण इतिहास नव्हे. मुंबईत मुलुंड, डोंबिवली, विलेपार्ले, गोरेगाव, वांद्रे या ठिकाणीही ‘प्रायोगिक’ ऊर्जा प्रकट होतच होती. साहित्य संघ (अमृत नाटय़ भारती), आय. एन. टी., कलाघर याही संस्था प्रायोगिकतेत आपला सहभाग देत होत्या. त्या सर्वाच्या रंगकार्याचा दस्तावेज तयार होईल तेव्हाच प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासाला पूर्णत्व लाभेल. पण तोपर्यंत परिश्रमपूर्वक हे जे हाती गवसले आहे तेही तितकेच मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. या पुस्तकातून व्यक्तिचित्रांबरोबरच विविध कार्यस्थळांची, नेमक्या स्थानांची दर्शने झाली असती (तालमीच्या जागा- गच्चीवरचा रंगमंच आणि प्रेक्षक, छबिलदासचा रंगमंच आणि प्रेक्षक) तर हा इतिहास अधिक रोचक झाला असता. प्रत्येक नाटय़रसिकाने आणि नाटय़अभ्यासकाने आवर्जून वाचावा असा खिळवून ठेवणारा हा तीन अंकी मामला आहे.\n‘प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक’, मूळ इंग्रजी ग्रंथ संपादन- शांता गोखले, अनु. व संपादन- माधव वझे, राजहंस प्रकाशन, पृष्ठे- १८७ रुपये, मूल्य- २७५रुपये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 पुस्तकांशी गट्टी करताना..\n2 नाटकवाला : ‘राम’\n3 संज्ञा आणि संकल्पना : आनंदयात्री\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/when-vicky-kaushal-call-himself-husband-material-cute-reaction-ssj-93-2153513/", "date_download": "2020-09-28T23:11:20Z", "digest": "sha1:2FL2QSTG4HJJBI7YGB6RE63JPWPF55TW", "length": 12547, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "when vicky kaushal call himself husband material cute reaction ssj 93 |विकी स्वत:लाच का म्हणतोय, ‘हसबंड मटेरिअल’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nविकी स्वत:लाच का म्हणतोय, ‘हसबंड मटेरिअल’\nविकी स्वत:लाच का म्हणतोय, ‘हसबंड मटेरिअल’\nनेमकं काय आहे प्रकरण\n‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. उत्तम अभिनय शैली आणि दर्जेदार कथानकाची निवड यामुळे विकीचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. केवळ देशातच नाही तर विदेशातही त्याचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची सर्वाधिक क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तरुणींमध्ये त्याची लोकप्रियता किती आहे हे दिसून येतं. इतकंच नाही तर या व्हिडीओत त्याने स्वत:ला हसबंड मटेरिअल म्हटलं आहे.\nसध्या सोशल मीडियावर विकीचा टोरंटोमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. विकी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी काही काळापूर्वी टोरंटो इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी विकीला पाहून एका चाहतीने मोठ्या आवाजात त्याला आय लव्ह यू म्हटलं होतंं. यावेळी बोलत असताना त्याने मी हसबंड मटेरिअल असल्याचं म्हटलं होतं.\nया फेस्टिव्हलमध्ये विकीला पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे विकी स्टेजवर गेल्यानंतर एका चाहतीने मोठ्या आवाजात आय लव्ह यू असं म्हटलं. या चाहतीचा आवाज ऐकल्यानंतर अभिषेकने मजेमध्ये विकी अजून लहान आहे असं म्हटलं. मात्र अभिषेकचं हे वाक्य ऐकल्यानंतर विकीनेही मस्करीमध्ये स्वत:ला हसबंड मटेरिअल असल्याचं सांगितलं विकीचं हे उत्तर ऐकून उपस्थित साऱ्यांमध्ये एक हशा पिकला.\nदरम्यान, विकी ‘मसान’, ‘संजू’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. विकी केवळ प्रकाशझोतातच आला नाही तर त्याने लोकप्रियतेचं शिखरही गाठलं. अलिकडेच त्याचा ‘भूत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून तो बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरु��ारपासून करडी नजर राहणार\n1 रामायणानंतर ‘उत्तर रामायणा’चा विक्रम\n2 “भविष्यात फोनवरुनच दिग्दर्शन केलं जाईल”; दंगल फेम दिग्दर्शकाचा दावा\n3 ‘त्या’ फाईटमुळे आजही शरीर काळं-निळं पडतं; महाभारत मालिकेतील दुर्योधनाने सांगितला अनुभव\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/migrant-workers-should-be-given-the-right-to-vote-by-post-abn-97-2220762/", "date_download": "2020-09-28T23:19:22Z", "digest": "sha1:EFL7PO47ZPLOLBKFMZ24VTBGJHLPVGKP", "length": 11793, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Migrant workers should be given the right to vote by post abn 97 | ‘स्थलांतरित मजुरांना टपालाने मतदानाचा हक्क द्यावा’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘स्थलांतरित मजुरांना टपालाने मतदानाचा हक्क द्यावा’\n‘स्थलांतरित मजुरांना टपालाने मतदानाचा हक्क द्यावा’\nमूळ गावात घर असल्याने ७८ टक्के मजुरांचे मतदान ओळखपत्र हे मूळ राज्याचे असते.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असून अशा मजुरांना टपालाद्वारे मतदानाचा अधिकार द्यावा, अशी भूमिका मांडणारे निवेदन ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने निवडणूक आयोगाला पाठवले आहे.\nअनेक स्थलांतरित मजूर हे पूर्ण वर्षभर स्थलांतर करत नाहीत. तर अनेकांना कामासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरावे लागते. मूळ गावात घर असल्याने ७८ टक्के मजुरांचे मतदान ओळखपत्र हे मूळ राज्याचे असते. मात्र मतदानासाठी मूळ गावात एका दिवसासाठी ते पोहचू शकत नाहीत. केवळ ४८ टक्के स्थलांतरित मजूरच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मूळ मतदारसंघात येऊन मतदानाचा हक्क बजावू शकल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. तर अतिदूर असलेले केवळ ३१ टक्के मजूरच मतदान करू शकले. स्थलांतरित मजुरांना त्यामुळे एकूण निवडणूक प्रक्रियेत दूर सारले जात आहे. त्यामुळेच अशा मजुरांना पोस्टाने मतदान करण्याचा हक्क देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nअशा प्रकारची सुविधा जर त्यांना उपलब्ध क��ून दिली तर नजीकच्या काळात असलेल्या काही राज्यांच्या आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये याचा लाभ मजुरांना घेता येईल अशी अपेक्षा याद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस या संस्थेबरोबर लोकशक्ती अभियान, बांगला संस्कृती मंच, ऑल इंडिया युनियन ऑफ फॉरेस्ट वर्किंग पीपल आणि भारतीय नागरिक अधिकार सुरक्षा मंच या संस्थांचा समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’वरील २०० पट दंड कायम\n2 एक लाख मुंबईकर बाधित\n3 ..तर टाळेबंदी वाढवा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/598", "date_download": "2020-09-28T21:16:42Z", "digest": "sha1:DB7ZB5L4CTG2TRV3P7MNEUWOBRP74YZF", "length": 13019, "nlines": 155, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); विठ्ठलवारी... | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nपर्रिकर, तुम्ही फार लवकर गेलात .......\nमहायोग पीठे तटे भीमरथ्या\nवरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः\nविठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. असे मानले जाते की विठ्ठल हा कृष्णाचा एक अवतार आहे. एकदा कृष्ण आणि रुक्मिणी असे दोघे आपल्या भक्ताला भेटायला पुंडलिकाकडे आले, पण पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये गर्क होता. त्यामुळे पुंडलिक आपल्या लाडक्या देवाला भेटायला जाऊ शकला नाही. (आईवडिलांचे स्थान हे देवापेक्षाही उच्च असे मानले गेले आहे ना) पुंडलिकाने देवासाठी वीट ठेवली आणि कृष्ण आपल्या लाडक्या भक्ताची त्या विटेवर उभा राहून वाट बघत राहिला; अशी एक रंजक आख्यायिका सांगितली जाते.\nपुंडलिकाप्रमाणेच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी अशा अनेक संतांनी पांडुरंगाची भक्ती केली. त्याला प्रेमाने हाक मारली तर कधी लडिवाळपणे पांडुरंगाशी भांडणही केले.\nटाळ, मृदुंग यांच्या नादात आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये, त्याच्या नावाच्या गजरात अवघा महाराष्ट्र हरपून गेला, तो यादवांच्या काळात. संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत सावतामाळी आणि अनेक विठ्ठलाचे भक्त त्या पांडुरंगाला साद घालत, विठ्ठलाच्या नावाचा गजर करीत आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला गेले हीच वारी आज आपण आषाढीची वारी म्हणून ओळखतो.\nया आषाढीवारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे वारीच्या वेळी केले जाणारे रिंगण. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जाग��तून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने \"माऊलीचा अश्व\" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. तसेच ‘धावा’ हेही एक वैशिष्ट्य वारीच्या वेळी आपल्याला बघायला मिळते.\nधावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.\nया वारीमध्ये एक विशेषत्वाने आढळणारी गोष्ट म्हणजे सर्व वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते तर वारकरी स्त्रिया डोक्यावर तुळशीची कुंडी घेतात. आपल्या परंपरेमध्ये तुळस ही एक पवित्र व पूजनीय अशी वनस्पती आहे. ही तुळस म्हणजे समर्पणाचे प्रतीक आहे आणि ती विष्णुप्रियाही आहे. हे विठ्ठलाचे भक्त त्यांच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला त्याच्या दर्शनासाठी येतात. येथे लहान-मोठे असे कोणी असते आपल्यातला अहंभाव नष्ट करीत सर्वच वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. हे दृश्य बघताना मला तर असे वाटते या सर्व विठ्ठलाच्या भक्तांना एकमेकांमध्ये जणू विठ्ठलाचे दर्शन होते.\nदेवाचिये द्वारी उभा क्षणभरी\nतेणे मुक्ती चारी साधियेल्या\nअसा हरिपाठ करीत, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा‌ विठूरायाच्या नामाचा गजर करीत सर्वच भक्तगण विठ्ठलाचे दर्शन घेतात. या विठ्ठलाच्या जयघोषात, भक्तीच्या रसामध्ये पंढरपूरच, नाही तर अवघा महाराष्ट्र रंगून जातो.\nजयश्री गडकर यांचा आज जन्मदिन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.chitrakavita.com/ocean-of-eyes/", "date_download": "2020-09-28T22:10:55Z", "digest": "sha1:VPHGCFVI2PYHNJG7EEI7P2CCFU5BOM2U", "length": 2854, "nlines": 70, "source_domain": "blog.chitrakavita.com", "title": "काळ्याशार डोळ्यांच्या महासागरात...", "raw_content": "\nअन एकवटून सारे श्वास\nमुक्त केव्हाच झाली होती\nअन समोर दिसत होते\nशिंपले अन फक्त मोती\nनकळतच मग जाग आली\nअन भंगले ते स्वप्न\nतुझ्या नयनांच्या त्या कड���ंचे\nअन मन धजत होते\n← प्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\nघे हात हाती – मराठी लघुपट →\nअमर ढेंबरे यांचे ५ सुंदर विचार…\nवाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\nघे हात हाती – मराठी लघुपट\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/02/26/", "date_download": "2020-09-28T21:01:49Z", "digest": "sha1:UOWKFZSRILUKYFYCYCXUKCENFVZJL6QH", "length": 5496, "nlines": 63, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "February 26, 2020 - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#(भारी जोक) जर काहीही न करता एखाद्याची वाट लावायची असेल तर काय कराल\n(भारी जोक) जर काहीही न करता एखाद्याची वाट लावायची असेल तर काय कराल सोप्पा उपाय… ….. ……. …….. ……….. ……… .. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगा सोप्पा उपाय… ….. ……. …….. ……….. ……… .. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगा तुमचं लग्न होऊन पोरं होतील पण त्याला नोकरी लागणार नाही, घरचे त्याच्याशी बेरोजगारी मुळे धड बोलणार नाहीत, गर्लफ्रेंड त्याला सोडून दुसर्‍याशी लग्न करून सेटल होईल तुमचं लग्न होऊन पोरं होतील पण त्याला नोकरी लागणार नाही, घरचे त्याच्याशी बेरोजगारी मुळे धड बोलणार नाहीत, गर्लफ्रेंड त्याला सोडून दुसर्‍याशी लग्न करून सेटल होईल तो दिसला कि […]\n#(भारी जोक) जर एखाद्याची वाट लावायची असेल तर काय कराल\nBULL MARKET AND BEAR MARKET – बाजारातील तेजी आणि मंदी बैल हा शेतात काम करणारा प्राणी तो गवत खाताना अतिशय भराभरा खातो व कामही खूप करतो म्हणून एखादा माणूस जेव्हा खुप अन्न खातो तेव्हा बैलासारखे खाऊ नको असे लोकं म्हणतात, तसचं हा बैल जेव्हा रागात येतो तेव्हा आपल्या शिंगाचा वापर करून दुसऱ्यावर धावून जात असतो\nविमा पॉलिसी घेताना सामान्य लोकांना नेहमी असा प्रश्न पडलेला असतो कि term plan आणि endowment plan मध्ये काय फरक आहे कारण बहुतांश विमा एजंट हे अश्याच प्रकारचे टेक्निकल शब्द वापरत असतात जे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात कारण बहुतांश विमा एजंट हे अश्याच प्रकारचे टेक्निकल शब्द वापरत असतात जे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात जीवन विमा घेणे हे ज्या लोकांवर एक कुटुंब अवलंबून असते त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण जर […]\n# सरल भाषा में स्वयंम सहायता समूह क्या है\nएक दोस्त से सवाल आया कि स्वयं सहायता समूह क्या है और उसने ये भी कहा कि ये सवाल आप हिंदी भाषा में लिखीए तो दोस्त ���पको सरल भाषा बताने कि हम कोशिश करते है, दर असल स्वयं सहायता समूह का अर्थ है कि एक ऐसा समूह जो अपने समूह की हर सदस्य कि सहायता […]\n# सरल भाषा में स्वयंम सहायता समूह क्या है\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/643", "date_download": "2020-09-28T21:35:31Z", "digest": "sha1:U35E2VDKOTB4B77KSWW3TJUGPMAYTVW7", "length": 15871, "nlines": 150, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); ।। गौरी गणपती ।। | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nश्रावण आला की मन प्रसन्न होतं, कारण सणांची रेलचेल सुरू होणार असते. त्यामुळे श्रावण सर्वांचा लाडका महिना. मलाही श्रावण आवडतोच. पण मी जास्त वाट बघते ती भाद्रपद महिन्याची, कारण या महिन्यात आपल्या लाडक्या बाप्पाचं अन गौरींच आगमन होणार असतं. विदर्भात गौरी अर्थातच महालक्ष्मी अन गणपती हे दोन्ही सण फारच थाटामाटात साजरे होतात.\nभाद्रपदात गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. व्यासा़ना महाभारत काव्य लिहायचं होतं, तेही गणेशाच्या हातून अन दहा दिवसात सलग लिहायच़ होतं. गणेश तयार झाले लिहायला. भाद्रपद चतुर्थीला महाकाव्याचे लेखन सुरू केले. एका बैठकीत लिहित असल्याने गणेशाच्या अंगातली उष्णता वाढायला लागली, तेव्हा व्यास यांनी गणेशाच्या अंगावर माती लिंपायला सुरुवात केली. त्यांना थंड वाटावं म्हणून. अन मग दहा दिवसाने अनंत चतुर्दशीला लिहून पूर्ण झाल्यावर मातीमुळे ��णेश आखडून गेले. म्हणून मग व्यासांनी त्या मातीचं विसर्जन केलं. अन मग ती प्रथा पडली. पार्थिव गणेश पूजनाची. दहा दिवस गणपती मांडणे अन अनंत चतुर्दशीला विसर्जन. गणेशाला वक्रतुंड म्हटलं जातं. \"वक्रान तुण्डति ईति वक्रतुंड\". अर्थात वाईट मार्गाने चालणारे व बोलणारे अशांना जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड. अर्थात गणपती.\nगणपती दशदिशांना प्रभावित करतो. इतर कोणत्याही देवता त्याच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. म्हणूनच कोणतेही मंगलकार्य करताना आधी गणपतीलाच आवाहन करून त्याचीच प्रथम पूजा केली जाते. मन खंबीर करण्याची, आत्मिक बळ वाढवणारी, अशी ही देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावं म्हणून टिळकांनी गणपती सार्वजनिक स्वरूपात बसवायला सुरुवात केली. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उत्सव म्हणूनच महत्वपूर्ण वाटतो.\nअशा या विघ्नहर्ता गजाननाच्या आगमनाच्या तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरी अर्थात महालक्ष्मीचेही घरोघरी आगमन होते. या दोघी बहिणी तीन दिवस माहेरपणाला येतात अशी श्रद्धा आहे, त्यामुळे त्यांचे माहेरपण निगुतीने आणि थाटामाटात केले जाते. पहिल्या दिवशी गौरीची प्रतिष्ठापना अन दुसऱ्या दिवशी महाप्रसाद, तिसऱ्या दिवशी पाठवणी असा भरगच्च कार्यक्रम असतो.\nदेवता शास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते. अग्निपुराणात गौरी मूर्तीचे सामुहिक पूजन केले जात असे असा उल्लेख आहे.\nएकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या व आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना करू लागल्या. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला. अन समस्त मानवजातीला सुखी केले. तेव्हापासून सर्व स्त्रिया गौरीपूजन करू लागल्या असा उल्लेख आहे. महालक्ष्मीला नैवेद्याला जो फराळाचा प्रसाद केला जातो त्याला फुलोरा असं म्हणतात. त्यामधे लाडू-करंजीसोबत त्यांच्यासाठी वेणी व साजश्रुंगाराची पेटी पण बनवली जाते. रव्यापासून हे पदार्थ बनवायलाही एक आगळाच उत्साह असतो. काही जणांकडे फुलोरा समोर ठेवतात तर काही ठिकाणी महालक्ष्मीचं पोट भरतात. त्या फुलोऱ्याने पोट भरणे म्हणजे, उभ्या महालक्ष्मींचे जे धड असतं. त्याला कोथळा म्हणतात ते पोकळ असतं त्यात तो फुलोरा भरतात. अशा अनेक प्रकाराने या महालक्ष्मीचं स्वागत केलं जातं. तीन दिवस सर्व कुटुंब एकत्र येतं हे या सणाचं फलितच म्हणायला पाहिजे. या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसाच्या भेटीला पारखा झालाय, या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात.\nगणपती आणि महालक्ष्मी हे दोन्ही सण कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही बांधिलकी जपतात. सार्वजनिक गणपतीच़ं स्वरूप आता जरी बदलल़ं असलं तरी श्रद्धा मात्र तिच आहे. मोठमोठ्या मूर्ती ट्रकवर असतात समोर डिजेचा ढणढणाट असतो, पण एक-दोन कार्यकर्ते गणपतीच्या मूर्तीला जीवापाड जपत असतात. मला ते फार भावतं मनाला. झी मराठीची एक सुंदर जाहिरात होती. वडिलांच्या हातात गणपती अन पाऊस सुरू होतो, छोटा मुलगा कावराबावरा होतो, आपला बाप्पा आता भिजणार, तो तत्परतेने हातातला रुमाल पटकन बाप्पावर धरतो. त्याला हे करणं सांगावं लागत नाही बाप्पाविषयीचं प्रेम हे प्रत्येक जण जन्मत:च घेउन येतात, ते शिकवावं लागत नाही. या वर्षी कोरोनाचं संकट आहे गणपती आणि महालक्ष्मी या सणांवर. या वर्षी मनामनात जपलं पाहिजे बाप्पाला. बाप्पा फक्त भक्तीवर आनंदी असतो. त्याला तामझाम नकोच आहे. जगावर आलेलं हे कोरोनाचं संकट बाप्पा नक्कीच दूर करेल हा दृढविश्वास ठेवू या. अन पुढल्या वर्षी बाप्पाचं नव्या उमेदीने हर्ष उल्लासात स्वागत आपण करणार आहोत. हा कोरोना लवकर संपू दे ही प्रार्थना महालक्ष्मी व बाप्पा चरणी करू या.\nनाटक - नटसम्राट परीक्षण\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/08/", "date_download": "2020-09-28T22:57:20Z", "digest": "sha1:47LYIYK7WZL2P72BUTJCL633JFRXJRJM", "length": 13240, "nlines": 348, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: ऑगस्ट 2013", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nसोमवार, २६ ऑगस्ट, २०१३\nनको होईल जगणे, वीट येईल स्वतःचा\nतरी पुढे जात रहा, माघार घेऊ नको\nअन्याय जिंकेल जेव्हा, न्याय दिसणार नाही\nलढत रहा जिद्दीने, लाचार होऊ नको\nप्रश्न छळतील जेव्हा, उत्तरे ना मिळतील\nप्रकाशाचा दूत हो तू, अंधार होऊ नको\nजगणे मिळाले तसे, जगावे कसे कळेल\nकसे होईल ही भीती, मनात ठेऊ नको\nनागपूर, २६ आगस्ट २०१३, ००:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, ऑगस्ट २६, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३\nनागपूर, २३ आगस्ट २०१३, १०:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, ऑगस्ट २३, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३\nतरूण विद्यार्थी तिथे दाटलेले\nकुणी गाड्या काढून दूर दूर\nमस्त पोहे खाण्यास ते हजर\nकुठे पेपरचे ढीग मोजणारे\nकुणी पेपर ते घरी टाकणारे\nकुणी जाताना रात्र पाळिहून\nथांबलेला पोह्यास त्या बघून\nसंस्कृताच्या बातम्या घरी चाले\nकुठे भक्ती गीतास उत आले\nआजिआजोबा देव पुजे साठी\nरस्त्यावरती मार्निंग वॉक वाले\nधावणारे डिएड करणे वाले\nजेष्ठ नागरिक गप्पांसाठी हजर\nकुठे शाळेच्या तयारीत जागे\nअवघे घरदारच मुलांच्या ते मागे\nयुनिफार्म डब्बा बूट बाटली पण\nकाही सुटले नाही ना हेच दडपण\nवॅन शाळांच्या मुलांनी भरून\nपिवळे डब्बे फिरतात बावरून\nजीम मधल्या त्या ट्रेडमिल वरून\nकुणी चाले शरिरास घाबरून\nलोट स्कुटीचे आणि बाईक्सचे\nकुणी कालनीच्या छोट्या पार्कातून\nहा हा हा हा हासती भरभरून\nपेपर टाकुन कुणी जातोय लगेच\nकार पुसणारे दिवसाला आडून\nकुणी पेपर वाचे चहा घेऊन\nज्यास दूकान उघडायचिच घाई\nहजर आमचे कित्येक सिंधी भाई\nइडली डोसा घेऊन गल्लीतून\nकुणी अन्ना जातो घरावरून\nठराविक त्या चौकांच्या मधून\nठिय्या रेजा कुली येती जमून\nहातावरती घेऊन पोट रोज\nजाग येते शहरास या प्रमाणे\nभेट देते ते दिवसाला नव्याने\nरात्र मागे टाकून शहर येई\nदिवसभरच्या कामास सज्ज होई\nनागपूर, ०२ आगस्ट २०१३, ००:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, ऑगस्ट ०२, २०१३ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T22:01:53Z", "digest": "sha1:N6SMEN4W73CM24MYQC4BIDLFV7OSBRSN", "length": 7282, "nlines": 150, "source_domain": "jalna.gov.in", "title": "रुग्णालये | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nमंठा रोड मेन रोड, समोर बेजो शीतल, जालना - 431203\nनेहरू नगर, एसटी बस स्थानकाजवळ औरंगाबाद रोड, जालना - 431203,\nउप जिल्हा रुग्नालय अंबड\nबस स्टॅण्ड च्या पाठीमागे अंबड\nओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर प्रा. लि.\nशिवाजी पुतळा रस्ता, शिवाजी चौक, जालना - 431203\nश्रेणी / प्रकार: खाजगी दवाखाना\nपोस्ट ऑफिस रोड, बीएसएनएल समोर, शिवाजी पुटलाजवळ, एसबीएच बँकेच्या बाजूला, जालना - 431203\nअमरछाया टाकीज जवळ जालना - 431203\nप्लोट नंं-3, भोकरदन रोड, प्रियदर्शन कॉलनी, जालना - 431203\nश्रेणी / प्रकार: खाजगी रुग्नालय\nगिरिराज हॉस्पिटल, मोंढा रोड, गुरुबचन चौक, जालना - 431203.\nजालना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सतकर नगर अंबड चौफुली, जालना -431203\nजिल्हा महिला रुग्नालय, जालना\nगांधी चमन जालना - 431213\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/cow-slaughter", "date_download": "2020-09-28T22:23:05Z", "digest": "sha1:BGZ5OG36IWO5SDYHBIZOB766SQ2DUR4Q", "length": 21496, "nlines": 228, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "गोहत्या - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासा���ी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > गोहत्या\nकोंढवा (पुणे) येथे मशिदीसमोरील आवारात मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या होत असल्याचे उघड\nराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आहे \nडेअरीच्या नावाखाली गोहत्या करणारा किरतपूर (उत्तरप्रदेश) नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन पसार\nकिरतपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन याच्या बागेतील डेअरीमध्ये गोहत्या होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना येथे धाड घातल्यावर मन्नान याच्यासह ४ जण पळून गेले, तर ६ जणांना अटक करण्यात आली. Read more »\nदक्षिणा म्हणून पंतप्रधान मोदी यांच्याकडे करणार होतो काशी-मथुरा येथील मंदिरे मुक्त करण्यासह गोहत्याबंदीची मागणी \nअयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचे पौरोहित्य करणारे पंडित गंगाधर पाठक यांनी पूजेचे यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता पूजेची दक्षिणा म्हणून ‘काशी आणि मथुरा येथील मंदिरे धर्मांधांच्या कह्यातून मुक्त होण्यासह संपूर्ण देशात गोहत्याबंदी करावी’, अशी मागणी केली आहे. Read more »\nगोतस्करांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सांगणार्‍या दक्षिण कन्नड जिल्हाधिकार्‍यांना हत्येची धमकी\nगोतस्करांच्या विरोधात कर्नाटकमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांची अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. गोहत्यबंदी कायदा केल्यामुळे गोहत्या थांबत नाही, तर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यावरच ती थांबू शकते, हे सरकार, प्रशासन आणि पोलीस केव्हा लक्षात घेणार \nपापडी (वसई) : हत्या करण्यासाठी आणलेल्या गायींसह अन्य गोवंश दाखवून देणार्‍या गोरक्षकांवर पोलिसांच्या उपस्थितीत धर्मांधांचे आक्रमण\nगोवंश हत्याबंदी कायद्याचे राज्यात तीनतेरा धर्मांध हे गोरक्षकांवर आक्रमण करत असतांना पोलीस निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या धर्मांध हे गोरक्षकांवर आक्रमण करत असतांना पोलीस निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधीतरी करतील का असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधीतरी करतील का अशा पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अशा पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे \nसरगुजा (छत्तीसगड) येथे गायीला फाशी देऊन तिची अमानुषपणे हत्या करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्त्याला अटक\nएका चर्चच्या मागे धर्मांतरित ख्रिस्ती माकुस किंडो याने एका दुभत्या गायीला अमानुष मारहाण केली आणि नंतर तिला फाशी देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली. याविषयी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यावर किंडो याला अटक करण्यात आली. Read more »\nइस्लामाबाद : पहिल्या हिंदु मंदिराच्या भूमीवर बकरी ईदच्या दिवशी गोहत्या होण्याची शक्यता\nपाक सरकारच्या १० कोटी रुपयांच्या साहाय्यातून बनवण्यात येणारे पहिले हिंदु मंदिर तेथील कट्टर मुसलमान संघटनांच्या विरोधामुळे होण्याची शक्यता अल्प झाली आहे. येत्या बकरी ईदच्या दिवशी तेथे गोहत्या करून ती जागा अपवित्र करण्याची आणि त्यातून हिंदूंना धमकावण्याची शक्यता आहे Read more »\nप्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या ‘पेटा’ संस्थेकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे होर्डिंग\nजगभरात प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणारी ‘पेटा’ (दी पीपल फॉर द अ‍ॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) या संस्थेने प्राण्याच्या चामड्यांचा वापर करण्याच्या विरोधात मोहीम राबवली आहे. Read more »\nजळगाव : श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिपती प्रदीप महाराज यांना धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी\nवरणगाव येथे अमानुषपणे आणि अनधिकृतपणे गोवंशियांची वाहतूक करण्यात येत होती. त्यास स्थानिक हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिपती श्री. प्रदीप महाराज यांनी विरोध दर्शवला असता धर्मांध वाहनचालकाने त्यांच्या हातातील भ्रमणभाष हिसकावून घेतला. Read more »\nमेवात जिल्ह्यातील धर्मांधांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकार धर्मांतरविरोधी कायदा बनणार\nमुसलमानबहुल मेवातमध्ये गेल्या काही दशकांपासून होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी राज्यातील सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी जलदगती न्यायालयामध्ये खटले नेण्याची घोषणा केली आहे. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण ���सिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/644", "date_download": "2020-09-28T21:36:11Z", "digest": "sha1:EWWCF5RPKRAS4D4W635QT3C6W3NQR67V", "length": 14420, "nlines": 179, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); माती | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nनजूबाई गावित, एक सक्षम लेखिका\nनिर्गुण, निराकार, रंग, रूप नसलेली. रोज आपल्या पावलांचा भार पेलणारी, आपल्या जगण्याला निरंतर अर्थ प्राप्त करून देणारी, सोशिक माती.\nमाती हळवी असते, ओलाव्याचा शिडकावा जरी मिळाला, तरी ती स्वतःशीच कुजबुजते, ” हे तर माझ्यासाठीच की”. अन पोटात पहुडलेल्या जाणिवेच्या बिजाबरोबर तरारून येते माती. जगण्याची आणि जगवण्याची प्रचंड क्षमता घेऊन जन्माला आलेली असते जणू.\nहे मातीचं गायन निरंतर चालू असतं.\nहो, आपल्याला हे गाणं ऐकू येत नाही. अंगात सत्त्व मुरवून घेऊन, माती हळूहळू मोकळी होते, अन गाऊ लागते.\nतिचं ते गाणं फक्त त्यालाच ऐकू येतं.\nअन तो खेचल्यासारखा येतो तिच्याकडं. तिला आपल्याजवळ ठेवून न्याहाळत बसतो. तिला एकत्र करतो अन तिच्यातले तुटलेले दुवे सांधत राहतो. तिला लहान बाळासारखं जोजवत राहतो, शांतवत राहतो.\nमातीच्या मनातली गडबड हळूहळू शांत झालेली असते.\nमग तो हळूच तिच्या कानात कुजबुजतो एक गुपित, तिच्या आणि त्याच्यापुरतंच.\nसराईत बोटं अंगाखांद्यावर वागवताना माती देहभान विसरुन जाते. तिच्या डोळ्यांसमोर तिचे रूप बदलत जाते. मग एकेक वळणं उमटत जातात. खाली पसरट, त्यावर थोडेसे मोठे, गोलसर, अन वर उभट, असे आकार.\nहे असं आपलं निराकारपण गळून जाताना माती हसत हसत पाहात राहते. काही मिळवताना काही गमवावं लागतं खरं. काय गमावलं ते अजिबात न जुमानता ती नव्या अवताराच्या स्वागताला सज्ज राहते. आपल्या सभोवती आकार घेणारं देखणेपण कुतूहलाने पाहत, अंगाखांद्यावर नवे स्पर्श मिरवत राहते.\nगोळ्याला आकार मिळतो आणि अवतरून येतात देहाची वळणे, वस्त्रांचे झुळझुळीत स्पर्श. वरच्या बाजूच्या दोन उंचवट्यातून दोन कोमल बाहू साकार होतात. वरच्या भागातून वळसा घेऊन एक मातीचा लांबट तुकडा वाढलेल्या दोंदावर जाऊन स्थानापन्न होतो.\nदोन बाजूला दोन सुपासारखे पसरट भाग, सर्वात वर किरीट चढवून हा कळसाध्याय समाप्त होतो. आभूषणे चढतात, वस्त्रे झुळझुळतात, मुकुट झगमगतो.\nमाती आपलं बदललेलं रुपडं आश्चर्याने पाहात राहते.\nरंगाची मोहमाया सुटता सुटत नाही. ते निळे सावळे रंग, केशर जास्वंदी अंग, सोनेरी आभूषणे, अन झगमगता किरीट.\nत्या मूर्तीचे रेखीव पाणीदार डोळे फक्त हसतात.\n”तू इथेस होतास का माझ्यात\nहसरे डोळे मिचकवल्याचा भास होतो.\nतिला आश्चर्य वाटते. फक्त रुजवणे माहीत असलेली ती, सजणे तिच्यात केव्हापासून आले\nआजूबाजूला तिची अशीच अनेक रूपे तिच्याकडे बघून खुदूखुदू हसत असतात.\nमातीला कळून चुकते, आपण आता माती राहिलो नाही, मूर्त��� बनलो आहोत. कशाची तरी स्फूर्ती झालो आहोत. आपल्यात काहीतरी वेगळं होतं, ते आता झगमगून उठलं आहे.\nमाती ते मूर्ती हा प्रवास काय होता\nमातीचं विलक्षणपण त्यातच तर आहे, ती भिजते, घडते, सावरून परत घडी नेटकी होते. आकार परिधान करते. अन सर्वात शेवटी मिसळते तेव्हा मातीच उरते.\nमूर्तीकाराचे समाधान, तेजाचे प्रतिष्ठान, आणि शेवटी विसर्जन यासाठी.\nही नाती अनादी काळापासून चालत आलेली, न कळेलशी, गूढ गंभीर. माहीत नाही मी काय बोलू\nसिंहासनावर प्रतिष्ठापित झालेला तो, त्याच्या पायीचा मूषक, हातीचा मोदक, अन डोईचा किरीट, साऱ्यांचे तत्व एकच आहे असं तर सांगायचं नाही ना त्या नात्यांना समोर बसलेला लीन कोणी, त्याच्या पायीची जमीन, डोईवर पसरलेलं आभाळ साऱ्यात एकच काही भरून राहिलेलं आहे म्हणे.\nतो येतो म्हणजे काय होतं एक भारलेपण आसमंतात व्यापून राहतं. आजूबाजूला खूप मोठी नकारात्मकता पसरली असताना, त्याचं येणं आश्वासक वाटून जातं. नाती दूरदूर असताना नात्यांचं देखणेपण कळून येतं. समईच्या शांत तेवणाऱ्या ज्योतीमध्ये किती एकात्मता भरून राहिली आहे, हे प्रखरपणे जाणवून येतं. मातीच्या आयुष्याची किंमत फार मोठी आहे, कारण ती जगवायचे काम करते. सकारात्मक जाणिवा जागृत करते. तसा बाप्पा मातीत वर्षभर रुजून येतो, मात्र हाच एक दिवस मातीचा बनून येतो. ते मृण्मय तत्व तोच तर असतो.\n“त त्व म सि”\nमातीला ते आज कळलं.\nतुम्हाला आम्हाला केव्हा कळणार ही मृण्मयी नाती, बाप्पा जाणे.\n- सिद्धी नितीन महाजन\nचला करूया का लावालावी\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gavgoshti.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2020-09-28T22:42:06Z", "digest": "sha1:6OVY44TAJGACGPW2RWO74HTIOMDNVK52", "length": 1861, "nlines": 33, "source_domain": "gavgoshti.com", "title": "कविता – Page 3 – गावगोष्टी", "raw_content": "\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव… मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\nव्यक्ती आणि वल्ली : माणसाच्या गुणावगुणांचा उत्सव\nपुलंनी एका ठिकाणी म्हटलं होत, “मला पाहायला आवडतात माणसे, असंख्य स्वभावाची असंख्य नमुन्याची, माणसासारखं पाहण्यासारखं या जगात काहीच नाही\nमी खूप उधळते. ..\nआणि तू काहीच बोलत नाहीस…\nपण तू असतोस. .. साथ द्यायला. .\nपडले तर हात द्यायला…\nफक्त तू होतास खरा…\nअन ती रात्र होती खरी;\nतुझी गाणी होती खरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/tag/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T20:46:05Z", "digest": "sha1:T66WWWFLBCZ2XXL6I3VBH3U3DQU4MHR4", "length": 2549, "nlines": 43, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "#त्या दोन क्षणिक प्रेमकथा! Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा *१. मी,हैदराबाद आणि ती* अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण या वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो *१. मी,हैदराबाद आणि ती* अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण या वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T20:56:39Z", "digest": "sha1:LX6XTQDOTZ4FBEIA4PMCWKDPUOEHYFIX", "length": 12294, "nlines": 103, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "वृक्षतोड", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर क���व्हापासून सुरु होणार शाळा \nरस्तारुंदीकरणावेळी केलेली वृक्षतोड नियमबाह्य ; याचिकाकर्त्याचे प्रतिज्ञापत्र\nनिगडी-देहूरोड रस्तारुंदीकरणावेळी केलेली वृक्षतोड नियमबाह्य असल्याचे याचिकाकर्त्याचे प्रतिज्ञापत्र\nपुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४हा महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा असल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या नियमानुसार निगडी-देहूरोड दरम्यानचे वृक्षतोड परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाअधिकारी यांनाच असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे असून याचिकाकर्त्याने हरित लवादात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ,\nअधिक माहितीसाठी पोस्टवर क्लिक करा\nनिगडी-देहूरोड दरम्यानचा रस्ता रुंदीकरणावेळी करण्यात आलेली वृक्षतोड ही नियमबाह्य व कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग क्र.४हा देहुरोड कँनटामेंन्ट बोर्डाच्या हद्दीतून जात आहे पण सदर रस्त्याची मालकी ही महाराष्ट्र शासनाची आहे. सदर ठिकाणील वृक्षतोड महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २५ नुसार जिल्हा अधिकारी यांच्या मार्फतच परवानगी रस्ते विकास महामंडळाने घेणे आवश्यक होते परंतू तसे नकरता केवळ देहुरोड कँनटामेंन्ट बोर्डाने नियमानुसार परवानगी घेवून वृक्षतोड करण्यास दिलेल्या नाहरकत दाखल्याच्या आधारे सदर ठिकाणी केलेली वृक्षतोड ही नियमबाह्य असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे .\n६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस.\nतसेच देहूरोड हेडकॉटर कर्नल प्रदिपसिंग यांनी सदर ठिकाणील झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी झाली आहे याबाबत दिलेले पत्र हे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर वादी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अँड. गणेश देव यांनी न्यायालयात देहुरोड कँनटामेंन्ट बोर्डाकडून दिलेल्या नाहरकत पत्रावरुन केलेली वृक्षतोड ही बेकायदेशीर .तसेच पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे याबाबत न्यायालयाने पर्यावरण कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठीचे म्हणने मांढले. त्यावर न्यायालयाने विकास कुचेकर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रवर रस्ते विकास महामंडळाकडून म्हणने सादर करण्याचे आदेश दिले. पुढिल सुनावणी २८/९/२०१७ रोजी ठेवण्यात आली. असी माहिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड , संदेश पालकर , अरुन मुसळे मुरल��धर दळवी विकास शाहाणे यांनी दिली .\n← पहा पोलिसाची गुंड शाही सिग्नल तोडून करतोय नागरिकांना शिवीगाळ.\nएका दिवसात प्रशासनाला आली जाग →\nनवीन मतदार नोंदणी मोहीम शूरू\nस्व.मा.पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांच्या 100 व्या जयंती निमित्त वाचका तर्फे सजगला ग्रेटिंग\nसय्यदनगर मधील एका एजुकेशन ट्रस्ट/ शाळेकडून आयकर विभागाने केली लाखो रूपयांची व्याजा सहित वसुली..\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/645", "date_download": "2020-09-28T21:36:51Z", "digest": "sha1:PKQPMCJXM4IMGO2B2NROMARILWDEEPSP", "length": 15335, "nlines": 163, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); बँकिंगमधल्या संधी | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nमिशन इम्पॉसिबल भाग - २\nभारत देशाची प्रगती अतिशय वेगाने होताना सर्वत्र दिसते. कुठलेही क्षेत्र घ्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. जिथे पैसा येतो, तिथे बँक येतेच कारण पैसा हा बँकेच्या माध्यमातून फिरत असतो. त्यामुळे साहजिकच बँकिंग सेक्टर मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे, देशाच्या छोट्यातल्या छोट्या गावात, वाडीत देखील बँकिंग पोहोचवताना बँकेचा शाखा विस्तार होणे आवश्यक आहे. तसेच शहराच्या नव्याने विस्तारित झालेल्या भ��गात बँक शाखांची निकड जाणवते. बँकिंग प्रॉडक्ट्समध्ये विविधता वाढत आहे, त्याचा वापर वाढता आहे. अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम बँकिंग सेक्टर विस्तारावर होतो. त्याची पूर्तता करताना मनुष्य बळ अधिकाधिक पाहिजे. परिणामत: मोठ्या संख्येने नोकरभरती बँकिंग सेक्टरमध्ये आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया दोहोंची नोकरभरती कार्यप्रणाली स्वतंत्ररित्या त्या त्या बँकेकडून केली जाते. आजमितीस राष्ट्रीयकृत (nationalized) १९ बँका आहेत. त्यांना मनुष्य बळ पुरविण्याचे काम आयबीपीएस-शासकीय स्वायत्त भारती संस्था (IBPS – Institute of Banking Personnel Selection – Government Autonomous Recruitment Body) करते. त्यांचे मार्फत नोकरभरतीसाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CWE – Common Entrance Exams) घेतल्या जातात. निवड प्रक्रिया तीन प्रकारे घेतली जाते – प्राथमिक परीक्षा (Preliminary exam.), मुख्य परीक्षा (Main exam.) आणि मुलाखत (Interview). त्यानुसार निवड झाल्यावर बँकेकडून नियुक्तीपत्र (Appointment letter) देण्यात येते.\nबँकेत नोकरीसाठी आवश्यक पात्रता :\nभारतीय नागरिक असलेल्यांनाच फक्त घेतले जाते\nवय : क्लार्क २० ते २८ वर्षे : ऑफिसर २० ते ३० वर्षे\nशैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पास\nयामध्ये बीसी/एसटी/ओबीसी; शारीरिक अपंग, माजी सैनिक अशा व इतर काहींना सवलती आहेत. प्रत्येकाने www.ibps.in या वेबसाईटवर सर्व तपशील बारकाईने बघून आपला ऑनलाईन अर्ज भरावा. सर्व बारकावे ज्याचे त्याने बघितल्याने पुढे काही त्रास उद्भवणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. फॉर्म भरतानाच फी भरायची असते. फॉर्म भरण्यापूर्वी वेबसाईटवर दिलेल्या सर्व सूचना, माहिती बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये.\nयंदाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच त्यांनी घोषित केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :\nरिजनल रुरल बँक्स : RRB – Regional Rural Banks : ऑनलाईन फॉर्म भरायची शेवटची\nतारीख होती २१ जुलै.२०२०. परीक्षा –१३,१९ सप्टेंबर,२०२०\nPO : प्रोबेशनरी ऑफिसर: निवेदन-ऑगस्ट २०२ : प्राथमिक परीक्षा-३,४,१० ऑक्टोबर,२०\nमुख्य परीक्षा – २८ नोव्हेंबर,२०.\nक्लार्कस:: निवेदन–सप्टेंबर,२० : प्राथमिक परीक्षा–१२,१३,१९ डिसेंबर,२०:मुख्य परीक्षा–\nSO : स्पेशल ऑफिसर:निवेदन-नोव्हेंबर,२०: प्राथमिक परीक्षा-२०,२७ डिसेंबर,२०:\nआयबीपीएसकडून वरील सर्व परीक्षा घेतल्या जातात. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पुढील मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी ठरतो. त्यातही पास झालेल्या सर्वांची मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर बँकेला नावे कळवली जातात.\nऑनलाईन फॉर्म भरताना प्रत्येकाने आपल्याला कुठल्या बँकेत नोकरी करायची इच्छा आहे याचा क्रम लिहायचा असतो. पहिल्यांदा कुठली बँक हवी, ती नाही तर दुसरी कुठली असे करीत सर्व शेवटपर्यंत नावे लिहिणे सक्तीचे आहे. तोच विद्यार्थी मुलाखतीतून निवडला गेल्यावर त्याला मिळालेले मार्क्स आणि त्याने दिलेला बँकांचा क्रम यानुसार त्याचे नाव त्यात्या बँकेला कळवले जाते. बँक विद्यार्थ्याशी संपर्क करते. प्रत्यक्ष बँकेत जाऊन सर्व कागदपत्रे, सर्टिफिकेट तपासणी होते, त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन त्यास बँकेत घेतल्याचे पत्र बँकेकडून मिळते. इथे क्लार्कला नोकरीमध्ये कायमस्वरूपी होतानाचा कालावधी (probation period) सहा महिने असतो तर ऑफिसरचा दोन वर्ष असतो.\nथोडक्यात आरबीआय व स्टेट बँक सोडून १७ बँका आवश्यक नोकर भरती करताना सर्वस्वी आयबीपीएसवर अवलंबून आहेत. काही सहकारी बँका देखील आयबीपीएसमार्फत नोकर भरती करतात. काही फक्त परीक्षा करून घेतात, आणि मुलाखती स्वत: घेतात.\nविद्यार्थ्यांनी अवश्य बँकिंग करिअर स्वीकारावे. हुशार, प्रमाणिक, जिज्ञासू, जबाबदारी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची बँकांना मोठी गरज आहे. त्यांचा फायदा घ्यावा, योग्य प्रकारे अभ्यास करून बँकिंग क्षेत्रात पदार्पण करावे. बँकर होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करावी. यासाठी परीक्षेला बसणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते.\nपर्यावरणशास्त्र - भाग ३: प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis)\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kangana-has-no-right-to-stay-in-mumbai-home-minister-anil-deshmukh/", "date_download": "2020-09-28T22:25:18Z", "digest": "sha1:MHI64WZR2TJ33CLEGVPYBBV5YV2GQD6G", "length": 16798, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही - गृहमंत्री अनिल देशमुख - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना रणौतबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कंगना रणौतने मुंबईत आपले करिअर घडवले. मुंबईने कंगनाला ओळख दिली. त्याच मुंबईला भलेबुरे म्हणणा-या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले आहे.\nमुंबई सुरक्षित वाटत नाही, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे कंगनाने म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगना रणौत हिला खडे बोल सुनावले. संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलीस मुंबई शहराचं सातत्याने रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मुंबईत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असे म्हटले होते.\nसंजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यानंतर लगेचच कंगनाने ट्विट करत, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे म्हटले. कंगनाच्या या ट्विटनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचे विधान केले आहे. एबीपी माझाला त्यांनी धावती प्रतिक्रिया दिली. त्यामुळे संजय राऊत यांच्या कंगनावर कारवाई करण्याच्या विधानानंतर गृहमंत्री देशमुख कंगना रणौतवर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कंगनाला खरोखर मुंबईत येण्यापासून महाराष्ट्र सरकार रोखणार का, असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकंगनाच्या विधानाला भाजपसोबत जोडणे चुकीचे : आशिष शेलार\nNext articleसंजय राऊत यांनी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही – आशिष शेलार\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/anupam-khers-mothers-response-to-the-accidental-prime-minister/", "date_download": "2020-09-28T21:42:59Z", "digest": "sha1:DQYLDTKVM5R6TRVMVG3VP3LBDFTOFOD7", "length": 11973, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'वर खेर यांच्‍या आईची प्रतिक्रिया - News Live Marathi", "raw_content": "\n‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’वर खेर यांच्‍या आईची प्रतिक्रिया\nNewslive मराठी- ट्रेलरमुळे वादात अडकलेला चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ अखेर रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला तर काही जणांना हा चित्रपट आवडला नाही. अनुपम खेर यांनी हुबेहुब मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे.\nअनुपम खेर यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुपम खेर यांच्या आईने हा चित्रपट पाहिला. त्यांंनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या. सर्व जगाला हा चित्रपट आवडेल असेही त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्या आपल्या मुलाचा अभिनय करून दाखवतात आणि चित्रपटाला १०० पैकी १०० नंबरही देतात. पाहा हा व्हिडिओ –\nTagged अनुपम खेर, मनमोहन सिंह\nएकाच दिवसात भारतात कोरोनाचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले\nNewslive मराठी- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, भारतात एकाच दिवसात कोरोना व्हायरसचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी दुपारपर्यंत 271 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे कर्नाटक, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-जबलपूर असा गोदान एक्स्प्रेसने प्रवास करणारे 4 रेल्वे […]\nश्रीलंकेच्या मुलीने भारतातील शेतकऱ्याच्या मुलाशी केले लग्न\nNewslive मराठी- प्रेम आंधळ असतं. त्याला भाषा-वय-प्रांत अशी कसलीही मर्यादा नसते.असंच काही सांगणारी एक प्रेमकहाणी समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याच्या मुलाची आणि श्रीलंकेच्या मुलीची ही प्रेमकथा आहे. हे दोघे ट्विटरवर एकमेकांच्या प्रेमात पडले. मध्यप्रदेशमधील मंदसौरमध्ये राहणारा गोविंद महेश्वरी आणि श्रीलंकातील हंसिनी यांच्यामध्ये सोशल मीडियावर प्रेम फुललं. दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी मंदसौरमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. हंसिनीचे वडिली […]\nमाझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप\nNewslive मराठी- कॅन्सरचं वाढतं प्रमाण काही दिवसांपासून उभी ठाकलेली मोठी समस्या आहे. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने एकिकडे जनजागृतीविषयक कार्यक्रम होताना कलाविश्वातील सेलिब्रिटीही या दिवशी आपल्या अनुभवांचं कथन करत या आजाराशी लढण्याची प्रेरणा दिली. अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने केलेली पोस्ट सर्वाधिक लक्षवेधी ठरली. ताहिराने इन्स्टाग्रामवर तिचा एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. ��्यामध्ये तिच्यावर कर्करोगामुळे […]\n‘खंडेराया झाली माझी दैना’ नंतर आता ‘सुरमई’चा तडका\n‘पाटील’ मधील अभिनेत्री झळकणार तेलगु चित्रपटात\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nआता पदवी परीक्षा ऑक्टोबरअखेर होण्याची शक्यता\n‘रावसाहेब दानवेंनी पाठीत खंजीर खुपसला’\nइंदू मिलवरुन कोणीही राजकारण करू नये- उद्धव ठाकरेंचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Air-India-Privatization", "date_download": "2020-09-28T22:11:39Z", "digest": "sha1:SAND6MJ4L6XYEET4VP7ECDTJFK5PGLVJ", "length": 3114, "nlines": 59, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोणी विकत घेतले नाही तर मोदी सरकार 'ही' कंपनी बंद करणार\nएअर इंडियाच्या वैमानिकांत अस्वस्थता\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/647", "date_download": "2020-09-28T21:37:35Z", "digest": "sha1:QXYGREG3WDQTD3MSHZ7OSNUEEXEAJPNY", "length": 21642, "nlines": 168, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); गणेशा आणि तरुणाई | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nमित्र-मैत्रिणींनो भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांची रेलचेल आहे. चैत्र या पहिल्या मराठी महिन्यापासून फाल्गुन या बाराव्या म्हणजे शेवटच्या मराठी महिन्यापर्यंतचे हे सण व उत्सव चालूच असतात. अगदी प्रत्येक मराठी महिन्याची पौर्णिमा आणि अमावस्यासुद्धा काही विशेष नावांनी, विशेष महत्त्वाने ओळखले जातात. यासाठी इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे तुमची मराठी दिनदर्शिकेचीही ओळख असली पाहिजे. म्हणजे बारा मराठी महिने, तिथी, नक्षत्रे यांची सहज ओळख होईल.\nसर्वात जास्त सण व उत्सव हे श्रावण महिन्यात येतात. त्यानंतर भाद्रपद महिना हा भादवा म्हणूनही ओळखला जातो. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण पण हे तीन महिने चांगला पाऊस झालेला असतो आणि भाद्रपदात तो स्थिरावलेला असतो. शेतीभाती, रानेवने हिरवीगार झालेली असतात. नद्यानाले, विहिरी तुडुंब होतात अशा चाहूल लागते. गणेश चतुर्थीची विघ्नहर्ता, बुद्धिदाता, श्रीगणेश हा गणेश आहे. तो प्रत्येक कार्याचा आरंभी पूजिला जातो. म्हणून एखाद्या कामाची सुरुवात करणे म्हणजे श्रीगणेशा करणे असा वाक्प्रचार रूढ आहे. संपूर्ण भारतभर आणि आता परदेशातही गणेश चतुर्थी उत्साहाने साजरी केली जाते. या प्रत्येक ठिकाणी प्रथा-परंपरा चालीरीती नैवेद्य, पूजाविधी हे वेगवेगळे असतात. पण गणेशाप्रती असणारी भक्तिभावना सारखीच असते.\nमहाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय लोकप्रिय आहे. त्यातही कोकणातला गणेशोत्सव खूपच वेगळा साधा पण सुंदर असतो. आज-काल शहरांमध्ये हा गणेशोत्सव नेत्रदीपक असा केलेला दिसतो, त्यामुळे त्याचे साधे स्वरूप पालटून सवंग रूप येत चालले आहे. श्री गणेश चतुर्थी���्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका हे व्रत केले जाते. गणपतीची आई पार्वती व मैत्रिणी यांनी मिळून ते कशासाठी तर शंकरासारखा पती मिळावा यासाठी. बघा, मित्र-मैत्रिणींनो त्या पौराणिक काळातही पार्वतीने आपल्या वडिलांना आपल्याला शंकर हाच पती पाहिजे हे ठणकावून सांगितले होते. कारण तो तिच्यासाठी योग्य होता हे तिला माहीत होते.\nदुसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेशचतुर्थी यांच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा व आख्यायिका सांगितल्या जातात.\nगणेश तू गुणेश तू\nबुद्धी आणि शक्ती दे\nअसा हा गणेश असुर शक्तींशी लढण्याच्या त्याच्या पराक्रमाच्या खूप कथा पुराणात आहेत. गणासुर नावाच्या एका असुराचा नाश करणारा तो गणपती आणि हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणून गणेशचतुर्थी साजरी करतात अशी एक आख्यायिका आहे. दुसऱ्या एका कथेनुसार त्रिपुरासूर उन्मत झाला होता. ज्याच्याकडून वर मिळाला तो शंकराला त्याने युद्धाचे आव्हान दिले. गणपती व शंकर यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि विजय मिळवून तो आपल्या आईला पार्वतीला भेटायला आला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते त्याचे आगमन होते. त्यासाठी श्री गणेशचतुर्थी साजरी केली जाते असेही सांगतात.\nमित्र-मैत्रिणींनो, या दिवशी श्रीगणेशाची जी पूजा केली जाते, त्यात वापरली जाणारी पत्री म्हणजे पाने आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाची असतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती योजनेने या औषधी पानांचा, फुलांचा पूजेत अंतर्भाव केला आहे पहा. श्रीगणेशाला वाहिली जाणारी खास फुले जास्वंद, कमळ, केवडा आणि त्या काळात येणारी काही रानफुले हीसुद्धा आयुर्वेदात उपयुक्त मानली गेली आहेत.\nश्रीगणेशाचे वर्णन करणारे अथर्वशीर्ष हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. त्यात सांगितलेले श्रीगणेशाचे वर्णन हे केवळ धार्मिक, पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या ही महत्त्वाचे आहे. हे अथर्वशीर्ष पठण आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. श्रीगणेशाला आवडता असणारा नैवेद्य म्हणजे उकडीचा मोदक. करायला थोडा कठीण पण चवीला व आहार दृष्टीने सकस पौष्टिक असा हा गुळ-खोबरेयुक्त मोदक हा सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ. श्रीगणेशाला आळविण्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या आरत्या हा संगीत, नाद, लय, उच्चार यांचा एक उत्कृष्ट नमुना. या आरत्या पाठ असणे, त्या तालासुरावर म्हणणे हा एक संगीत व पाठांतराचा अभ्यासच आहे. कोकणात भजन मंडळे, मृदुंग, टाळ, पेटी यांच्या तालावर अनेक आरत्या म्हणतात. किती सुंदर आणि नादमधुर या आरत्यांच्या शेवटी त्या ज्याने रचल्या त्याची नाममुद्रा असते. म्हणजे सर्वात सुप्रसिद्ध आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची अशी फोड करून बघा ही आरती समर्थ रामदास यांनी रचली आहे. आरतीच्या शेवटी दास रामाचा वाट पाहे सदना अशी नाममुद्रा आहे इतर त्यांच्या शेवटच्या या नाममुद्रांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. श्री गणेश मूर्तीचे भव्यस्वरूप, मोठे पोट, हत्तीची सोंड, सुपासारखे कान, बारीक डोळे, पायाशी उंदीर, हातात परशु हीसुद्धा प्रतीके आहेत.\nम्हणजेच काय एकूण श्रीगणपती ही बुद्धीची पराक्रमाची, सतप्रवृत्तीची, कलांची देवता आहे. यानिमित्ताने आपण बुद्धीजीवी होऊ या. पण शरीर व मन बळकट करून आसुरी शक्तीवर विजय मिळवू या. विविध कलांचा अभ्यास करू या; कारण कला, छंद आपल्याला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात. या सणांमुळे आपल्या मनात सात्विक शुद्ध भाव जागृत होतात. अलीकडे या सणाला बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण वाहतुकीला अडथळा थिल्लर नाच-गाणी असे सगळे फोफावत चालले आहे. लोकमान्य टिळकांनी संघटित होण्यासाठी सुरू केलेला हा सार्वजनिक उत्सव आज काहीसा बटबटीत स्वरूपात पुढे येतो आहे. तुम्ही युवकांनी पुढाकार घेऊन या उत्सवातील विधायक हेतू लक्षात घ्या आणि साधेपणाने तो हेतू साजरा करा. अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होते.\nभाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे साजरी होते. आपले पूर्वज असलेले जुने, विद्वान ऋषी त्यांचे ज्ञान त्यांची साधी राहणी त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान यासाठी ऋषी पंचमी साजरी करतात. या दिवशी कृषी संस्कृतीमधील बैल या महत्त्वाच्या प्राण्याच्या श्रमाचे काही खात नाही. म्हणजेच स्वावलंबनाचे महत्त्व, स्वतः पिकवलेले, हाताने रुजवलेल्या, तयार केलेल्या भाज्या, धान्य यांचे सेवन करावे असे सांगतात कालौघात ते मागे पडले. हेतू बाजूला राहतो आणि प्रथा सुरू राहते. या दिवशी आपण ऋषीतुल्य व्यक्ती, विचारवंत, शास्त्रज्ञ, लेखक, समाजधुरीण यांचे योग्य प्रकारे पूजन करावे आणि त्यांनी घालून दिलेल्या योग्य आदर्श म���र्गावर चालावे. त्यांच्यासारखे आदर्श आचरण करावे हा या ऋषीपंचमीचा अर्थ जाणावा.\nअशा प्रकारे सणांमागचा मूळ हेतू, त्याचा विधायक अर्थ सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सण साजरे करणे महत्वाचे आहे. योग्य त्या प्रथा घ्याव्यात. कालोचित बदल करावे सणांच्या निमित्ताने या प्रथा परंपरांचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य अर्थ लावावा हे तुमचे कर्तव्य आहे. असे सामाजिकदृष्ट्या विधायक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे आणि ते तुम्हा युवा पिढीच्या हातात आहे.\nकोरोना वैश्विक आपत्ती टाळून जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी आपण आरतीच्या चालीत म्हणू या..\nसंकट टळू दे आता नको निराशा ही\nमंगल व्हावे सारे नित्य कामना ही\nयासाठी विघ्नेशा आळवणी करतो\nतिमिर सरूनी सुंदर प्रकाश हा भरतो\nतू गणेश, तू गुणेश सर्व कलादाता\nसुफलित व्हावे जीवन आस हीच आता.\n- चारूता प्रभुदेसाई, पुणे\nजीना हो तो मरने से नहीं डरो रे\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2506/", "date_download": "2020-09-28T22:25:57Z", "digest": "sha1:FPBCCB6XVJVMGWRVQQFZQEPZ3RRUX7RT", "length": 15360, "nlines": 93, "source_domain": "aajdinank.com", "title": "राजस्थानात 'पायलट' नाराज : काँग्रेसच्या सत्तेचे विमान उतरणार ? - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nराजस्थानात ‘पायलट’ नाराज : काँग्रेसच्या सत्तेचे विमान उतरणार \nजयपुर : राज्यसभा निवडणूकीनंतर सुरक्षित वाटणारे राजस्थानातील काँग्रेस सरकार पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा युवा चेहरा असलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज असल्याच्या वृत्तामुळे देशात कोरोनाच्या महामारीवेळी हे सरकार कोसळते की क��य, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन पायलट आणि त्यांचे नाराज समर्थक सोनिया गांधींच्या भेटीला गेले असल्याचेही समजते. तसेच पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक दिल्लीतील थांबले असल्याचीही माहिती आहे.\nराजस्थात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार संकटात असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशाची पूर्नरावृत्ती राजस्थानातही केली जाऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चाही आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस पक्षाने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांना चेहरा म्हणून निवडणूका लढवल्या होत्या, मात्र, विजयानंतर दोन्ही नेत्यांवर उपेक्षेची वेळ आली. परिणामी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर कमल नाथ सरकार कोसळले होते. राजस्थानातही अशोक गहलोत यांच्याशी पायलट यांचे मतभेद असल्याचे वारंवार दिसून आले आहे.\nज्योतिरादित्य व सचिन यांची मैत्री सत्ता पालट करणार का \nज्योतिरादित्य व सचिन पायलट हे चांगले मित्र मानले जातात. ज्यावेळी ज्योतिरादित्य यांनी भाजप प्रवेश केला, त्याच वेळी सचिन पायलटही पक्षप्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याची नाराजी गहलोत सरकारवर संक्रांत असल्याचे मानले जात आहे.\nराजस्थानातील विधानसभेत काँग्रेसकडे १०७ आमदारांचे समर्थन आहे. एक राष्ट्रीय लोकदलाचा आमदार व १३ अपक्षांचाही पाठींबा आहे. एकूण १२१ आमदारांचे सरकारकडे पाठबळ आहे. राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसचे बळ जास्त दिसून आले होते. २०० आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. भाजपकडे ७२ आमदार आहेत. बहुमतासाठी किमान २९ आमदारांची गरज आहे. दरम्यान, पायलट यांच्यासोबत दिल्लीत काही अपक्ष आमदारही उपस्थित असल्याचे समदते.\nकेवळ अपक्षांचा पाठींबा पुरेसा नाही\nगहलोत यांचे १३ आमदार फुटून भाजपकडे आले तर हा आकडा ८५ पर्यंत पोहोचतो. भाजप बहुमताच्या आकड्यापासून सध्यातरी दूर आहे. अपक्षांनी पाठींबा काढून घेतल्यानंतरही काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही. मात्र, पायलट यांच्या मागे असलेल्या नाराज आमदारांनी राजीनामा दिला तर मध्य प्रदेशप्रमाणेच इथेही सरकार कोसळ्याची शक्यता आहे.\nपायलट आणि २४ आमदार करणार का करीश्मा \nमध्य प्रदेशा प्रमाणेच काही आमदार राजीनामा देतात आणि अपक्ष भाजपला पाठींबा देतात, तर राजस्थान स��कार अल्पमतात येऊ शकते. २४ आमदारांनी राजीनामा दिला तर हा पुढील खेळी भाजपला यशस्वी खेळता येईल. पायलट यांची नाराजी सोनिया गांधींना दूर करता आली नाही तर हे आमदार राजीनामा देऊ शकतात. यापैकी काही आमदार गुडगाव मानेसर या हॉटेलमध्ये आहेत.\nपायलट समर्थक आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेस आमदारांची संख्या ८३ वर येऊन पोहोचेल. यानंतरही अपक्ष आमदार सरकारसोबत राहिले तर सरकार स्थिर राहू शकते परंतू ते किती काळ हे सांगता येत नाही. जर अपक्षांनीही पाठींबा काढून घेतला तर काँग्रेस बहुमत गमावून बसेल.\nकसे स्थापन होणार भाजप सरकार \nकाँग्रेसच्या २४ आमदारांनी राजीनामा दिला तर एकूण विधानसभा सदस्यांची संख्या १७६ होईल. बहुमत सिद्ध करण्यचा आकडा हा ८९ वर पोहोचेल. भाजपकडे ७२ आमदार आहेत. जर १३ अपक्षांचा पाठींबा मिळाला तर भाजपचा आकडा ८५ पर्यंत पोहोचेल. यात विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. यापूर्वी कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार उलथवून लावत भाजपने सरकार स्थापन केले आहे.\n← नया है वह फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर\nऔरंगाबाद जिल्ह्यात 248 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर →\nनगर वने विकसित करण्यासाठी पुणे शहराचे वारजे वनक्षेत्र “रोल मॉडल”-पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर\nआगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी\nधैर्य आणि करुणा यांचे वर्ष – मोदी 2.0 ची प्रथम वर्षपूर्ती – रविशंकर प्रसाद\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C)", "date_download": "2020-09-28T23:05:37Z", "digest": "sha1:5GVHCMQ3SHS7Q3KQTANRYDNA6UUUFWAC", "length": 11180, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टाकणकार (समाज) - विकिपीडिया", "raw_content": "\nटाकणकार पारधी ही आदिवासी समाजातील एक जमात आहे.ती भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांत आढळते. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापासून राजस्थान-गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा. समाजातील लोकगीते (खूळ), लोककथा (परसंग) यातून तसे उल्लेख येतात.[ संदर्भ हवा ] समाजाचे कुलदैवत मातृदेवता आहे. तिला ते 'वळेखन' या नावाने संबोधतात. या शिवाय तिला खुऱ्याळ, मेळली, चोयटी इत्यादी नावेसुद्धा आहेत. या समाजाची बोलीभाषा 'वाघरी' आहे, ती राजस्थानी व गुजराती बोलीशी जवळीक साधते.\nटाकणकार समाजाचा आद्य जागऱ्या म्हणून मंगलसिंग जागऱ्या यांचे नाव आजही समाजात प्रचलीत आहे. मंगलसिंग जागऱ्या हा मालवे/ डाबेराव कुळाचा पूर्वज असल्याचा पुरावा टाकणकार समाजातील कथा/परसंग या मध्ये आहे. तसेच टाकणकार समाजात 'तरांगडे' याला खूप महत्व आहे. देवीचे सोन्या चांदीचे पातर असते त्यावर वळेखण मातेचे कोरलेली प्रतिमा आहे त्या पत्राच्या खालील भागात घुंगस घेऊन आद्य जागरे मंगलसिंग जागऱ्या (मालवे ) यांचे सुद्धा प्रतिमा कोरलेली असते.\nआदिवासी टाकणकार समाजाच्या संस्कृतीचा जनक म्हणून आद्य जागरे मंगलसिंग यांना समाज मानतो.\nसदर माहिती ही टाकणकार समाजाची आहे. ही माहिती आजपर्यंत आमच्या पूर्वजांकडून मुखोगत इथवर आली तेच या ठिकाणी मांडली आहे. सतिशसिंह मालवे मुऱ्हा देवी\nटाकणकार समाजातील देवीची स्तुतिपर भजने म्ह्टली जातात त्याला ते 'खूळ'असे म्हणतात.ज्या गावात टाकणकार समाज आहे त्या गावात आपल्या तांड्यात निबांच्या झाडाखाली देवीचा थळा वटा / ओटा किंवा मंदिर असते.\nओट्यावरील मेळली देवीचे तोंड केव्हाही पूर्वेकडे असते व देवीच्या ओट्यामागे मंदिर असल्यास जवळपास कडूनिंबाचे झाड असते. देवीचा खुणा (कुळाचाराचे देव) घराच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात ठेवतात. त्यास वळखुणा म्हणतात.\nतसेच ज्याच्या अंगात देवी येते, तो देवीचा भुया असतो. त्याच्या घरी वळखुणा असतो, तोच वळागोत्री असतो. किंवा काही लोक एक वेगळे घर वळखुणा म्हणून तयार करतात.\nकुळे, आडनावे व खळगोत्री[संपादन]\nटाकणकार समाजात मुख्यतः सात कुळे आहेत, त्यामधे खांदे (सिसोदिया,खानंदे,सिसोदे), हदे (चव्हाण), राठोड, सोळंके (खातेले/खुराळे), भरगडे (झाकर्डे), शेले (पवार) व खोनगरे (सोनोने) ही होत. समाजातील कुळे आडनावे व खोळगोत्री :- १) मालोये व कुवारे ही कुळे आहेत, दोघाचे आडनाव डाबेराव. (२) खातले व खुराळे ही कुळे आहेत, दोघाचे आडनाव सोळंके . (३) शेले हे कुळ आहे त्यातिल लोकांचे आडनाव पवार आहे (४) हदे हे कुळ आहे, आडनाव चव्हाण; यापैकी कोणी हळदे लिहितात. पण ते खरे चव्हाण आहेत. (५)भरगडे ६) खोनगरे सोनोने एकच आहेत. कोणी कुळ लिहितात तर कोणी आडनाव, तर कोणी राणे लिहितात. \" राणे ही उपाधी असून काहीजण ती आडनावासाठी लावतात.\"\nटाकणकार समाजातील कुळाप्रमाणे देस्तान..\n१ खांदे खानंदे,सिसोदे, सिसोदिया वळेखण मेळली चोहट्टी\n२ खुराडे/खातेले सोळंके वळेखण/दगाव देवी खुऱ्‍याळ मावली ( खुर्याळ फक्त खुराडे कुळामध्ये आहे.)\n३ मावले/मालोये डाबेराव,मालवे,कुवारे वळेखण मरेठी मावली\n(त्याचप्रमाने या कुळाला \"मोवाल\" देस्तान पण लागू आहे.)\n४ राठोड राठोड वळेखण मेमाय मावली तसेच दादाजी लागू\n५ हदे चव्हाण, हळदे वळेखण गुजराथन मावली, तसेच मोवाल लागू\n६ शेले पवार,झाकर्डे वळेखण मर्ह्याटी मावली तसेच या कुळात कुणाला देवाज्ञा झाल्यास \"दादाजी\" लागू\n७ खोनगरे सोनोने वळेखण कोखळनी मावली दादाजी असतो\nहेसुद्धा पहा : -\n^ Chavan, Dev Chavan , Dev. \"* आई वळेखण देवी *\". आदिवासी टाकणकार पारधी समाज (वाघरी). 2019-08-23 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3/VXxeoH.html", "date_download": "2020-09-28T21:41:04Z", "digest": "sha1:XQ53OK2M2BKU3NPQ4JYONXOTGV7BV3UN", "length": 4327, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "पोलीस दलाने कराड तालुक्यातील पारधी कुटुंबांना केले अन्नधान्याचे वितरण - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपोलीस दलाने कराड तालुक्यातील पारधी कुटुंबांना केले अन्नधान्याचे वितरण\nApril 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपोलीस दलाने कराड तालुक्यातील पारधी कुटुंबांना केले अन्नधान्याचे वितरण\nकराड - सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे संकल्पनेतून 'कोरोना'मुळे लाॅगडाऊन व जमावबंदी, संचारबंदीच्या काळात अन्नपाण्यासाठी भटकंती करणार्या पारधी कुटुंबांची उपासमार होऊ नये, यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाचेवतीने सर्व पारधी कुटुंबांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.पारधी मुक्ती आंदोलनाचे वतिने पोलीस दलातील \"कर्तव्य कठोरता आणि माणुसकीच्या भावनेला\" सलाम करण्यात येत असल्याचे पारधी कुटुंबांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.\nसातारा जिल्ह्यातील जवळपास ५७८पारधी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.कराड शहर व कराड तालुका पोलिस स्टेशनचे हद्दीतील २३ पारधी कुटुंबांना अन्नधान्याचे वितरण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, यांचेसह स्थागुशा व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, पारधी कुटूंब प्रमुख उपस्थित होते.पारधी कुटूंब प्रमुखांनी कोरोनाचे पाश्र्वभूमीवर खबरदारी घेत सामाजिक अंतर ठेवून धान्य स्विकारले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87,-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B5-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80...%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/v-_lBH.html", "date_download": "2020-09-28T20:58:37Z", "digest": "sha1:VQAUBBIYW3IPB2B7OICZUKO6JJF566HJ", "length": 8710, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "मलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई व इतर शहरातून येणार्‍या नागरिकांनी...स्वतः ची माहिती नगरपरिषदेकडे द्यावी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई व इतर शहरातून येणार्‍या नागरिकांनी...स्वतः ची माहिती नगरपरिषदेकडे द्यावी\nMarch 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई व इतर शहरातून येणार्‍या नागरिकांनी...स्वतः ची माहिती नगरपरिषदेकडे द्यावी\nकराड - सध्या करोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, यावर तात्काळ उपाययोजना व्हावी व याचा फैलाव रोखणेसाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांना वैयक्तिक स्तरावर काळजी घेणे व स्वतः च्या आरोग्याची माहिती तातडीने आरोग्य विभाग व नगरपरिषद यांचेकडे देणेविषयी जनजागृती करणेत आली आहे. तसेच याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचेकडून माहिती प्रसिध्द करणेत आली आहे.\nमलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीत या विषाणुंचा फैलाव होऊ नये याकरिता घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्या विषयी सर्व बाबी सर्व्हेक्षण मलकापूर नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, जिल्हा परिषद शाळा शिक्षक, खाजगी विद्यालयातील शिक्षक यांच्या सहकार्याने करणेत आले आहे. यामध्ये सध्या सद्यपरिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद व्यक्ती आढळून आलेले नाहीत. तसेच नगरपरिषदेने दि. 21/03/2020 रोजी सर्व डॉक्टरांची बैठक आयोजित करुन, संभाव्य उपाय योजनांबाबत माहिती देणेत आली असून, नगरपरिषदेकडे सर्व्हेक्षणाद्वारे उपलब्ध झालेली माहिती संबंधित डॉक्टरांना अवगत केली आहे. तथापि, राज्य शासनाने दि. 31 मार्च 2020 अखेर सार्वजनिक सुट्टी जाहिर केली असून, 1ली ते 8वी च्या परिक्षा रद्द करुन उर्वरित परिक्षांच्या वेळेत बदल केलेला आहे.\nतसेच दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद सुद्धा केली असून, दि. 25 मार्च, 2020 गुढीपाडवा सनानिमित्त मलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक व इतर शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना होणे गरजेचे असलेने जे नागरिक मलकापूर शहरामध्ये येणार आहेत किंवा आलेले आहेत त्यांनी तातडीने आपली माहिती महाराष्ट्र शासन आरोग्य व नगरपरिषद आरोग्य विभाग यांचेकडे तात्काळ सादर करावी. यामध्ये प्रामुख्याने नाव, पत्ता, वय, कोणत्या शहरातून आला त्या शहराचे नाव, व्यक्तींची संख्या, मोबाईल नंबर, सध्या काही आरोग्याची तक्रार असल्यास याबाबतची माहिती सादर करावी. याकरिता शासनाने कोड दिला असून सदर कोड स्कनिंग करुन याबाबतची माहिती ऑनलाईन भरु शकता.\nसार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व करोना विषाणुचा फैलाव रोखणेसाठी सदरची माहिती अत्यंत आवश्यक असलेमुळे नागरिकांनी वेळीच याबाबतची माहिती द्यावी. मलकापूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती की, त्यांनी आपल्या घराशेजारील बाहेरुन आलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित विभागातील नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस व शिक्षक यांना कळवावी. याकरिता नगरपरिषदेचा संपर्क क्र. 02164-241535, 241325 तसेच टोल फ्री क्रमांक 18002331323 यावर द्यावा. जे नागरिक स्वतःहून याबाबतची माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायदेशिर कारवाई करणेत येईल. असे आवाहन सौ. निलम धनंजय येडगे, नगराध्यक्षा, श्री. मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष तथा सभापती, पाणीपुरवठा सार्व. आरोग्य व जलनिस्सारण समिती, श्रीमती संजीवनी दळवी, मुख्याधिकारी यांनी केले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93893e92e93e91c93f915-93890292c902927", "date_download": "2020-09-28T21:16:04Z", "digest": "sha1:5UMWMIC6GDZ2XHGJPDZSXBH5HXPVLNY7", "length": 20652, "nlines": 93, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक संबंध — Vikaspedia", "raw_content": "\n( सोशल रिलेशन्स ). दोन अथवा अधिक व्यक्तींत प्रस्थापित होणारे संब��ध. हे संबंध अनेक प्रकारचे, भिन्न स्वरूपाचे आणि परिस्थित्यनुसार प्रसंगोपात्त बदलणारे, कधी सौहार्दपूर्ण तर कधी संघर्षमय असतात. व्यक्तीला सामाजिक संबंधांची गरज नेहमीच भासते. सामाजिक संबंधांच्या माध्यमातूनच व्यक्ती आपल्या अडी-अडचणी सोडवीत असतात आणि गरजा पूर्ण करतात; कारण कोणतीही व्यक्ती ही मूलतः स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी जीवन व्यतीत करू शकत नाही. सामाजिक संबंध व्यक्तिव्यक्तींमधील परस्परसंबंधांची नानाविध रूपे दर्शवितात. समाजातील माणसांमध्ये वर्षानुवर्षे कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आदी व्यवहार चालू असतात. समाजात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांवर कुटुंबाच्या संस्कारांबरोबरच हळूहळू शेजारपाजाऱ्यांचे संस्कारही होत असतात. कालांतराने या मुलाचे/मुलीचे समाजातील अनेक व्यक्तींशी संबंध येतात. त्याचे आपाततः परिवर्तन ‘माणूस’ या क्रियाशील सामाजिक प्राण्यामध्ये होते. माणूस एक सामाजिक प्राणी आहे, या उक्तीनुसार तो समाजाबाहेर राहू शकत नाही. माणूस आणि इतर माणसे यांच्यातील परस्परसंबंध म्हणजेच सामाजिक संबंध होय.\nसमाजात राहिल्याशिवाय माणूस माणूस होणार नाही आणि अनेक माणसे एकत्रितपणे आल्याशिवाय समाज अस्तित्वात येणार नाही. समाज ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारी संकल्पना असून व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह यांत परस्परसंबंधांचे एक अतूट नाते निर्माण होते. अर्थात ही संकल्पना व्यापक असून तिच्या चिकित्सक अभ्यासाला समाजशास्त्रज्ञ मॅकायव्हर‘समाजशास्त्र’ म्हणतात. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध/संपर्क आला की, त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात. हे सामाजिक संबंध दृढतर होण्यासाठी संवाद व परस्परांतील देवाण-घेवाण ही प्रधान माध्यमे असून हळूहळू ओळखीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रित होते आणि कालांतराने मित्रवर्ग हा समूह तयार होतो.\nसामाजिक संबंध व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आढळतात. उदा., हावभाव, शिष्टाचार, भाषेतील चढउतार, किया-प्रतिक्रिया, देव-घेव, शिवीगाळ, मारामारी इत्यादी. यांपैकी जे वर्तन घडते, ते परस्परांच्या स्वभाव व प्रवृत्तींवर, पार्श्वभूमीवर आणि कधीकधी भविष्यातील हितसंबंधांवर अवलंबून असते. समोर आलेल्या व्यक्तीला आनंद होऊ शकतो, जर ती चांगली ओळखीची व हितसंबंधांना पूरक असेल तर; त्या व्यक्तीकडून काही स्वार्थ साधावयाचा असेल, तर हस्तांदोलन, स्तुती या मार्गांनी सलगी केली जाते. उलट एखाद्या व्यक्तीविषयी नाराजी असेल, तर ओळख न दाखविणे, अबोला धरणे वा राग व्यक्त करणे असे वर्तन घडते.\nकार्ल मार्क्स ने उत्पादन-प्रक्रियेशी संबंधित असलेल्या मालक-कामगार व त्यांच्यातील वस्तुनिर्मिती, लागणारा वेळ, श्रममूल्य, भांडवली तरतूद इत्यादींसाठी होणाऱ्या व्यवहारांना उत्पादनाचे संबंध म्हटले आहे. ते एका दृष्टीने आर्थिक, सामाजिक संबंधच होत.\nराजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार यांचे वारंवार संबंध येतात. ते स्थलकालानुरुप तात्पुरते वा दीर्घकालीन असतात. हे राजकीय-सामाजिक संबंध होत. शिक्षणासाठी एकत्र आलेले विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक, परीक्षक इत्यादींशी संबंधित सर्व व्यवहार हे शैक्षणिक-सामाजिक संबंध दर्शवितात. धर्मगुरू, भक्तगण, धर्मस्थाने आणि समाजात रूढ झालेले धार्मिक समारंभ-उत्सव आदींशी संबंधित असणारे सर्व व्यवहार धार्मिक-सामाजिक संबंध होत.\nसामाजिक संबंध सुरुवातीस प्राथमिक स्वरूपात असतात. पुढे ते वारंवार भेटीतून परस्परांशी सहाय्यभूत आणि दीर्घकाल टिकणारे होतात. हे प्रामुख्याने कौटुंबिक स्तरावर, पालक-पाल्य, गुरु-शिष्य, मित्र-मैत्रिणी, पति-पत्नी यांच्यात आढळतात. तसेच आर्थिक व्यवहारात, व्यावसायिक वर्तुळात, अध्यापन-अध्ययनक्षेत्रांत दृष्टोत्पत्तीस येतात. परस्परांवरील विश्वास अशा संबंधांचा मूलभूत आधार असतो. मात्र असे संबंध मर्यादित व थोड्या प्रमाणात आढळतात.\nसामाजिक संबंध कधी कधी तात्कालिक स्वरूपात मोठ्या (उदा., जमाव, सभा, आकाशवाणीचा श्रोतृवृंद, सामना पाहणारे प्रेक्षक, सहप्रवासी) समूहांमधील वा संघटनांमधील व्यक्तींमध्ये आढळतात. एका विशिष्ट लक्ष्याभोवती ते केंद्रित असतात. त्या लक्ष्याभोवती समान प्रतिक्रिया व्यक्त होतात, वरवरचे सहकार्य दिसून येते. वैयक्तिक परिचय नसला, तरी सामूहिक एकमत असते. असे संबंध प्रामुख्याने असंघटित समूहात किंवा संघटित सभासदांमध्ये–विशेषतः कामगार संघटना, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये, बँका आदींतून–दिसून येतात.\nसामाजिक संबंधांचे स्वरूप कसे आहे, याचे ज्ञान सामाजिक क्रियाप्रक्रियांमार्फत होते. ते कटू वा ताणले गेले असतील, तर ते स्पर्धा, संघर्ष, उठाव, भेदभाव यांमार्फत सामाजिक विघटन घडव��न आणतात. संबंध सौहार्दपूर्ण असतील, तर ते सहकार, सहभाग, एकजूट आणि आपुलकीची देवघेव यांद्वारे समाजजीवन सुरळीत चालू आहे, याचे द्योतक ठरतात.\nसामाजिक संबंध सामाजिक परिवर्तनाशी निगडित असतात. समाजातील कायदे-रूढी-पद्घती यांमध्ये माणसांना बदल हवे असतील, तर सामाजिक संबंध बदलणाऱ्या साधनांचा, शक्तींचा आणि विचारांचा उपयोग करतात, ज्यामुळे सामाजिक परिवर्तन घडून येते. सामाजिक संबंधांचा सामाजिक समस्यांशी घनिष्ठ कार्यकारणसंबंध असतो. सामाजिक संबंध समाजव्यवस्थेचा पायाभूत घटक होत आणि सामाजिक संबंधांच्या माध्यमातूनच व्यक्ती आणि समाज वाटचाल करीत असतात. सामाजिक संबंधांत देशकालपरत्वे बदल आढळतात.\nसमाजाच्या कक्षा सतत रुंदावत आहेत. समाज ग्रामीण स्तरावर तद्वतच जिल्हा, राज्य, देश अशा मोठ्या भौगोलिक परिसरात पसरलेला आहे. देश हा समाज परिसरात पसरलेला ठरावीक भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांचा, तेथील शासन आणि भौगोलिक प्रदेश यांचा घटक असतो. प्रत्येक देशाचे कायदे, आर्थिक व्यवस्था, व्यापार आणि संरक्षणव्यवस्था स्वतंत्र असते. जगामध्ये छोटेमोठे अनेक देश आहेत, ते व्यापक समाजच आहेत. त्यांच्यातील परस्परसंबंध काही जागतिक संघटनांमुळे टिकून आहेत. व्यापार, वस्तूंची देवाण-घेवाण यांमुळे व्यवहार आर्थिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असले, तरी ⇨जागतिक बँक, जागतिक व्यापारसंघटना, ⇨संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्रांचा बालकनिधी ( युनिसेफ ), जागतिक (आर्थिक) नाणेनिधी इत्यादींमुळे ते नियंत्रित केले जातात. माणसे केवळ स्वतःचा वा स्वतःच्या गावाचा नव्हे, तर जगातल्या कोणत्याही माणसाच्या आरोग्याचा, शिक्षणाचा आणि सांस्कृतिक देवघेवीचा विचार करतात. संगणक, उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती व तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उपलब्ध झालेली यंत्रे ही माणसाला इतर माणसांना प्रत्यक्ष न भेटता परस्परसंवाद करू शकतात. परिणामतः संबंध सुरळीत चालतात, गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडतात पण सुरक्षा व्यवस्थाही अद्ययावत होत असतात. सामाजिक संबंध शांततेचे राहावेत असे प्रयत्न होत असतात. काही देशांमध्ये युद्घजन्य परिस्थितीही आढळते. शेकडो वर्षांपासून भूतलावर वास्तव्य करीत असलेल्या मानवी समाजातील सामाजिक संबंधांचे स्वरूप हा समाजशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा महत्त्वा��ा विषय बनला आहे.\nस्त्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/649", "date_download": "2020-09-28T21:38:17Z", "digest": "sha1:GZJ2OHFRI7JHCP6R2KIKODGCEEDELY6I", "length": 14338, "nlines": 152, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); कोकणातील गणेशोत्सव | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nही गरुडझेप ठरेल का\n१८९३ साली टिळकांनी 'समाज जागृती आणि समाज संघटनेच्या हेतूने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. पण त्या आधीपासूनच महाराष्ट्रात गणेशोत्सवाची परंपरा आहे. तळकोकणात सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना आहे. पण त्यापेक्षा स्वतः च्या घरातला गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.\n'हरितालिके'पासून इथला गणेशोत्सव सुरू होतो. कुमारी आणि विवाहित स्त्रिया दिवसभर व्रतस्थ राहून हरितालिकेचे पूजन करतात आणि मनासारखा पती मिळावा अशी प्रार्थना करतात. या वेळी पुरुष मंडळींची धांदल असते ती सजावट करायची. घराची रंगरंगोटी दोन दिवस आधीच झालेली असते. आज डिजिटल प्रिटींगच्या माध्यमातून सजावटीचे फ्लेक्स वगैरे साहित्य उपलब्ध असलं तरी गेरूने रंगवलेल्या भिंतीवर चुन्याच्या पाण्यात बोटं बुडवून काढलेलं कमळ ही इथली खरी संस्कृती. मग सजवली जाते 'माटी'. गणपती रायाचं छत्रचं जणू. जाळीदार नक्षीची ती माटी' तेरडा हरणं, कांगलं, शेरवड, कळलावी आणि कवंडाळाची फळ बांधून रानफुलांनी सजवली जाते.\nभाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी आगमन होतं ते बाप्पाचं. चाकरमान्यानी गाव बहरतं. घरातला कर्ता पुरुष आणि लहानथोर गणेश मूर्तीशाळेत रवाना होतात. फटाक्यांच्या धुमधडाक्यात बाप्पाचं आगमन होतं आणि 'श्री ' मखरात विराजमान होतात. महाआरती गर्जू लागते. पाच भाज्या, अळूच्या गाठी, उसळ, लोणचं, पापड, दही वरणभात आणि किमान २१ मोदकांचा नैवेद्य..\nमग 'ॠषीपंचमी'. या दिवशी वयस्कर स्त्रिया व्रत करतात. कंदमुळं आणि शेंगदाणे घालून केलेलं अळू आणि वरीचा भात ऋषींच्या मांडावर भक्तिभावाने ग्रहण केला जातो. कोकणात हा दिवस 'उंदिरकी' म्हणून पण ओळखला जातो. गणरायाच्या वाहनाला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून तो शेतात सोडला जातो आणि 'तुला हा नैवेद्य अर्पण करतोय आमच्या शेताचं नुकसान करू नको.' अशी प्रार्थना केली जाते.\nतिसऱ्या - चौथ्या दिवशी 'गौरी आवाहन' केलं जातं. ही गणपतीची आई माहेरवाशीण म्हणून येते. ही समृद्धीची देवता. तेरडा आघाडा, तुळस, पालेभाजी आणि हळदीचं रोप आणि ५ खडे सोबत गौरीचा मुखवटा पूजन करून धान्याच्या राशीसोबत स्थापन केली जाते. पाचव्या दिवशी साडीचोळी आणि मानाचे दागिने घालून गौराईचं रूप निखरतं. गौराईचा 'ओवसा' सजतो. पावसाळ्यात बहरणारी भोपळा, दोडके, करांदे, हळद, तवशाच्या वेलीची पानं काजूगर, सुकं खोबरं, फळांचे तुकडे, व लाह्यांनी भरून ओवश्याची सूपं तयार होतात. ही सूपं ही साधी नाहीत बरं का गावच्या बलुतेदाराकडून हा ओवसा दारोदारी पोहोचं केला जातो. त्याची किंमत होत नाही. तो मानचं. हे भरलेले ओवसे गौरीपुढे मानवले जातात. गौरीला वडे-उसळीचा नैवेद्य असतो. उत्साहाने आरती होते. 'घरात सौख्य नांदू दे' असं मागणं मागतात.\nमग हे सौभाग्याचं लेणं घेऊन सुवासिनी तहानभूक विसरून घरोघरी मिरवतात. ही रात्र फुगड्यांचा जागर घालून जागवली जाते. याच्या दुसऱ्या दिवशी माहेरवाशीण गौरीचं मिश्र पालेभाजी आणि भाकरीची शिदोरी देऊन पाठवणी केली जाते. काही ठिकाणी गणपती बाप्पाचं देखील विसर्जन करतात.\nगौरी विसर्जन नंतरही बाप्पाचे लाड थांबत नाहीत बरं का भजनांची धामधूम सुरूचं असते. घराघरात खडखडे बुंदी, करंज्या, ओल्या पाकाचे लाडू, उसळ, मिसळपाव, पोहे, शिरा, उपमा ...भजनाला काय वाटायचं भजनांची धामधूम सुरूचं असते. घराघरात खडखडे बुंदी, करंज्या, ओल्या पाकाचे लाडू, उसळ, मिसळपाव, पोहे, शिरा, उपमा ...भजनाला काय वाटायचं याची चढाई असते. आता तर यात चायनीज पदार्थानी पण शिरकाव केला आहे.\nआणि नैवेद्ययाच्या किती तऱ्हा...वडे, उसळ, रस-घालवणे, आंबोळ्या, तवशाचा धोंडा स , शिरवाळ्या, अळवड्या,ओल्या नारळाच्या करंज्या, चूणकापं आणि किती काय...वडे, उसळ, रस-घालवणे, आंबोळ्या, तवशाचा धोंडा स , शिरवाळ्या, अळवड्या,ओल्या नारळाच्या करंज्या, चूणकापं आणि किती काय सुगरणीच्या सुपीक डोक्यातून येणाऱ्या कल्पना पानावर उतरतात. केळी-चवयीची पानं पंक्तीला असतातचं. खाण्या-पिण्याची रेलचेल,भक्तीभावाची प्रसन्नता\nभजनांची जल्लोष यात दिवस कसेच निघून जातात आणि अनंत चतुर्दशी येते. पावलं जड होतात आणि डोळे भरून येतात. पण तो जातोचं. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या तालात, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांचा धूमधडाक्याचा आमचा बाप्पा त्याच्या घरी जातो. पुढच्या वर्षी पुन्हा पाहुणा येण्यासाठी.\n- आस्मी अजित जोइल\nरूपकुंड सफरनामा - 2\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-4477", "date_download": "2020-09-28T21:11:03Z", "digest": "sha1:A645FVXW2GAZT4ODIV54KSYEELAR6FIU", "length": 30332, "nlines": 172, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nराजकारणातही गमती जमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर...\nजब जानकीनाथ सहाय करें...\nअयोध्येत भव्य राममंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा नुकताच पार पडला.\nदेशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते तो पार पडला.\nकोरोना साथीमुळे अपेक्षित भव्यतेला आणि उत्सवाला फाटा द्यावा लागल्याने रामभक्त काहीसे खट्टू होणे स्वाभाविकच होते. देशभरात राममय वातावरण निर्माण करण्याच्या योजना बासनात बांधाव्या लागल्या. या समारंभात ज्यांना म��रवण्याची हौस होती त्यांच्याही हौशीवर पाणी पडले. उत्तर प्रदेश सरकारने कोरोना साथीमुळे साठ ते पासष्ट वयावरील नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई केलेली आहे.\nपरंतु राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने या नियमाला फाटा देण्यात आला. कारण भूमिपूजनकर्तेच या वयोमर्यादेबाहेरचे होते.\nपंतप्रधानांचे वय 69. सरसंघचालकही समवयीन. राज्यपाल आनंदीबेन पटेल 78 वर्षे. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास वय वर्षे 82.\nत्यामुळे पाचवे अतिविशिष्ट नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फक्त या वयोमर्यादेच्या आतले होते. त्यांचे वय 48 वर्षे.\nदेशाचे गृहमंत्री व द्वितीय पोलादी पुरुष अमितभाई शहा हेही या वयोमर्यादेत बसणारे आहेत. त्यांचे वय 55 वर्षे. तेही या सोहळ्यास आमंत्रित होते.\nपरंतु कोरोनामुळे तयार करण्यात आलेल्या हेल्थ प्रोटोकॉल म्हणजे आरोग्याच्या मापदंडांनुसार व्यासपीठावर केवळ पाच व्यक्तींना परवानगी होती व त्यात गृहमंत्र्यांना खाली गणमान्य व्यक्तींमध्ये बसावे लागले असते. तेथे राजशिष्टाचारावर आरोग्यविषयक नियमांनी मात केली. अर्थात गृहमंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी स्वतः होऊनच या सोहळ्यापासून स्वतःला दूर ठेवले.\nयोगायोग किंवा प्रभू रामचंद्रांची कृपाच म्हणायची की सोहळा झाल्यानंतर गृहमंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचेच निष्पन्न झाले.\nखरंच की, प्रभू रामचंद्रांची कृपा असणे हे किती परमभाग्यच म्हणायचे किनई \nत्यामुळे 5 ऑगस्टला हा सोहळा पार पडला आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांच्या कृपेने या सोहळ्यात सहभागी कुणाला काही झाले नाही.\nपण असा विचार मनात येत नाही तोच बातमी आली की रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.\nबाकीच्यांना मात्र जानकीनाथाने साह्य केले.\nएका जुन्या भजनाची आठवण झाली...\nजब जानकीनाथ सहाय करें तब कौन बिगाड करें...\nमाणसाचा वेष आणि पेहराव त्याच्या मनोवृत्तीचा आरसा असतो असा एक समज आहे. त्याचप्रमाणे एखादा माणूस राहतो कसा, आपले रंगरूप राखतो यावरूनही त्याच्या वृत्तीवर प्रकाश पडू शकतो.\nकोरोनाची साथ, ती आटोक्‍यात आणण्यासाठी लागू करण्यात आलेली राष्ट्रीय टाळेबंदी ऊर्फ लॉकडाउन आणि त्यामुळे द��नंदिन जीवनावश्‍यक व्यवहारांवर पडलेले निर्बंध त्यातून विस्कळीत झालेले जनजीवन या चक्रात सामान्य माणूस भरडला गेला आणि अजूनही तो भरडला जात आहे. परंतु सत्ता आणि अधिकारांवर बसलेल्यांना त्याची म्हणावी तेवढी झळ बसू शकली नाही कारण साधानसामग्री व साधनसंपत्तीने ते पुरेसे समृध्द असल्याने ते या प्रतिकूल परिस्थितीत देखील तग धरू शकले.\nपरंतु अगदी साधी केशकर्तनाची बाब घ्या. सर्वसामान्य नागरिक त्यांचे नियमित केशकर्तन करू शकले नाहीत.\nदाढी एकवेळ घरी हाताने करता येणे शक्‍य असते. पण डोक्‍याचे केस कसे कापायचे\nत्यामुळे असंख्य सामान्य नागरिक वाढलेल्या केसांचे जंजाळ डोक्‍यावर घेऊन फिरताना दिसू लागले.\nकाहींनी घरच्याघरी डोक्‍याचे केस कापण्याचे प्रयोगही केले.\nपरंतु जेव्हाजेव्हा मंत्री आणि राजकीय नेते टीव्हीच्या पडद्यावर आले तेव्हा त्यांचे रंगरूप हे साधारणच दिसले. म्हणजेच त्यांना त्यांच्या घरीच आणि लॉकडाउनमध्येदेखील केशकर्तन किंवा दाढी करण्याची सोय उपलब्ध झाली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला.\nया पार्श्‍वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांचे रंगरूप मात्र या काळात काहीसे बदललेले आढळले.\nत्यांची शुभ्र दाढी वाढली. मिशा वाढल्या. दाढीची लांबी जवळपास गळ्याखाली आली. मानेवरचे केसही काहीसे वाढले. ते देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांच्या या बदलत्या रंगरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली नसती तरच नवलकारण टापटिपीने राहण्याची सवय असलेली व्यक्ती अचानक त्यात बदल करते तेव्हा मनात प्रश्‍न व शंका येऊ लागतात.\nकानोकानी मिळालेल्या माहितीनुसार काही मंडळींच्या मते राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आपले रंगरूप एखाद्या ऋषी-मुनींसारखे दिसावे यासाठी म्हणे त्यांनी दाढीमिशा काहीशा लांब वाढू दिल्या, काहींनी त्याचा आणखी एक अर्थ लावला.पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. रबींद्रनाथ ठाकूर हे तर बंगाल व बंगाली माणसाचे दैवतच \nजरा त्यांच्यासारखे दिसण्यासाठीही एक लहानसा प्रयत्न असावा\nत्यांच्यासारखे दिसून, त्यांच्या कवितांचे दाखले भाषणात देऊन बंगालच्या मतदारांना मोहित करण्यासाठीही रंगरूप बदलण्याची ही कसरत चालू असावी असेही काहींचे म्हणणे आहे. किंवा, आपणही सामान्य नागरिकांना ज्या अडचणी सोसाव्या लागल्या त्यातील केस �� कापण्याच्या अडचणीची दखल घेण्यासाठी देखील हा प्रकार केला जात असावा. काहीही असो, जशी भूमिका तसाच अभिनय; रंगरूपही त्याला अनुरूपच\nअखेर स्वप्नपूर्ती झाली म्हणायची\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. बहुधा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. कोरोना साथीचे निमित्त करून वर्तमान राज्यकर्त्यांनी त्यांचे अनेक बेत व योजना सिद्धीस नेल्या आहेत. त्याच मालिकेत माध्यमांना अघोषित आणीबाणीनुसार प्रतिबंधित करण्याचे प्रयोगही सुरू आहेत.\nसरकारच्या पत्रकार परिषदा होत असल्या तरी त्यांचे स्वरूप असे मर्यादित असते की ज्यामध्ये प्रश्‍न विचारण्यास फारसा वाव नसतो.\nकुणी सरकारला न आवडणारा आणि अडचणीत आणणारा प्रश्‍न केल्यास त्याला सरळसरळ उत्तर नाकारण्यात येते.. आणि चक्क कोरोनाचे कारण पुढे करून ‘कोरोनासारखे संकट असताना तुम्ही असे प्रश्‍न करताच कसे’ असे सांगून पत्रकारांना गप्प केले जात असते. आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल खरे पण पत्रकारांच्या हालचालींवर शक्‍य त्या सर्व मर्यादा आणण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पत्रकारांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश असतो. तो बंद करण्यात आला आहे.\nसेंट्रल हॉल अशी जागा असते, तेथे मोठ्यातले मोठे नेते, मंत्री व पत्रकार एकमेकांशी मोकळेपणाने विचारांचे आदानप्रदान करीत असतात. परंतु सध्याच्या घुसमटलेल्या राजवटीला हा मोकळेपणा नकोसा झालेला आहे. सरकारच्या कामकाजाची माहिती पत्रकारांना स्वतंत्रपणे मिळू नये आणि केवळ सरकार सांगेल तेवढीच माहिती त्यांना मिळाली पाहिजे अशी एक नवी प्रथा सुरू करण्यात आली आहे. यालाच अघोषित आणीबाणी म्हणतात. तर वर्तमान राज्यकर्ते २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांच्या डोळ्यात सेंट्रल हॉलमधील पत्रकारांचे मुक्त फिरणे खुपत होते.\nपरंतु ‘डायरेक्ट’ पत्रकारांना मज्जाव करण्याचे धाडस होत नव्हते.\nबऱ्याचदा पत्रकार नुसतेच सेंट्रल हॉलमध्ये येऊन चकाट्या पिटत बसतात अशा तक्रारींचे भांडवल करण्याचे प्रयत्नही झाले. एकदा तर गुप्तपणे माहिती गोळा करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु सरकारला पत्रकारांना सेंट्रल हॉलची ‘एंट्री’ बंद करणे जमत नव्हते. अखेर राज्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना सेंट्रल हॉलमध्ये बसत जाऊ नका आणि पत्रकारांशी संवाद साधू नका असा फतवाच जारी करून टाकला. आता मात्र कोरोना विषाणूने राज्यकर्त्यांना पाहिजे ते निमित्त, पाहिजे ती संधी दिली. कोरोनाचे निमित्त साधून सेंट्रल हॉलमधील पत्रकारांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.\nअसे प्रतिबंध आणि त्याचे कर्तेकरविते फार काळ टिकत नाहीत हा इतिहास आहे.\nपण सुमारबुद्धींना त्याचे ज्ञान होत नसते\nतेरा ऑगस्ट रोजी भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी, ‘नरेंद्र मोदी हे पहिले सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे बिगर-कॉंग्रेसी नेते आहेत’ असे जाहीर केले. अटलबिहारी वाजपेयी हे या पदावर २२६८ दिवस राहिले आणि आता मोदींनी तो विक्रम मोडल्याचे मालवीय यांनी म्हटले. पण वाजपेयींना मागे टाकणे ही काही फारशी सुखद किंवा मनाला समाधान देणारी बाब नाही. विशेषतः स्वतःला नेहरू आणि इतरही कॉंग्रेसच्या नेत्यांपेक्षा महान समजणाऱ्या नेत्याला या विक्रमाने समाधान किंवा संतोष होणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. मग पक्षाच्या ‘आयटी’ म्हणजेच माहिती तंत्रज्ञान विभागाने आणखी माहिती खणून काढली. कुणीकडून, कसेही करून नेहरूंपेक्षा ते किती मोठे आहेत हे सिद्ध करणारी माहिती मिळाल्यानंतरच त्यांचा आत्मा शांत होऊ शकतो. मग या विभागाने नवीन संदर्भ दिला. निर्वाचित म्हणजे निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून मोदींनी नेहरू व इंदिरा गांधी यांना मागे टाकले आहे.\nये हुई ना बात आता अशी काही माहिती असेल तर मनाला कसे शांत शांत वाटेल किनई आता अशी काही माहिती असेल तर मनाला कसे शांत शांत वाटेल किनई तर मालवीयसाहेबांसारख्या गणिती व संख्याशास्त्रज्ञाने असा शोध लावला की पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.\nम्हणजेच एका राज्याच्या निर्वाचित किंवा निवडलेल्या सरकारचे ते प्रमुख होते आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. यात कुठेही खंड पडला नाही. त्यामुळेच लोकनियुक्त सरकारचे प्रमुख म्हणून प्रदीर्घकाळ संबंधित पदावर राहणारे ते देशातले एकमेव नेते आहेत आणि त्यांनी नेहरू व इंदिरा गांधी यांना पिछाडीवर टाकले आहे. मोदी हे सरकारचे प्रमुख या पदावर सलग १८ वर्षे राहिले व हा एक विक्रम असल्याचेही भाजपचे थोर गणिती व संख्याशास्त्रज्ञ अमित मालवीय यांनी सांगितले.\n मालवीय साहेबांच्या संशोधनानुसार १८ वर्षे, ३०६ दिवस (एकूण ६८७८ दिवस) सरकारच्या ���्रमुखपदावर राहिले.\nकेवढी ही मेहनत मालवीय साहेबांनी घेतली. तेही त्यांच्या ‘साहेबां’साठी\nनेहरू हे देशाच्या पंतप्रधानपदी ६१३० दिवस राहिले. इंदिरा गांधी ५८२९ दिवस या पदावर होत्या. धन्य, धन्य, धन्य ते मालवीय व महाधन्य त्यांचे ‘साहेब’\nपण मालवीय यांचा काही मंडळींनी संगणकीय पाठलाग (ट्रोलिंग हो) केलाच\nत्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग हे २४.४ वर्षे म्हणजे ८९३२ दिवस त्या राज्याचे मुख्यमंत्री होते हे मालवीयांच्या नजरेला आणून दिले.\nमुख्यमंत्रिपदाची कारकीर्द पंतप्रधानांच्या कारकिर्दीत मिसळून मोठे दाखविण्याचा किती केविलवाणा प्रयत्न\nराजस्थानातील नाराजीनाट्य तूर्त तरी संपल्यात जमा झाले.\nभाजपला तेथे यश मिळू शकले नाही. आता नंबर महाराष्ट्राचा की झारखंडचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nझारखंडमध्ये कॉंग्रेस आमदारात काही नाराजी आहे आणि तेथील प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षांच्या विरोधात काही कॉंग्रेस आमदार दिल्लीत येऊन कॉंग्रेस हायकमांडला भेटलेही आहेत. अर्थात अद्याप तेथे फारसा स्फोट झालेला दिसत नाही.\nमहाराष्ट्रातही शरद पवार यांच्यासारख्या कसलेल्या नेत्याची बारीक नजर सरकारवर असल्याने तेथे फारशी गडबड करणे अजून भाजपला शक्‍य होत नसल्याचे चित्र आहे.\nछत्तीसगढमध्येही स्थिती कॉंग्रेसच्या आटोक्‍यात आहे.\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये काहीशी अस्वस्थता आहे ती राज्याचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल \nखर्गे यांचे वय आणि एकंदर राजकीय कारकीर्द बघता ते राज्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत असे चित्र आहे.\nत्यांचे सारे लक्ष कर्नाटकात असते.\nआता कॉंग्रेसमध्ये चर्चा आहे की गुलाम नबी आजाद हे राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी विरोधी पक्षनेते म्हणून खर्गे यांना कॉंग्रेसतर्फे नेमले जाईल.\nमग एक व्यक्ती एक पद या नियमानुसार खर्गे यांच्याकडून महाराष्ट्राची जबाबदारी काढून घेण्यात येईल असे मानले जात आहे.\nमध्यंतरी महाराष्ट्रातील कॉंग्रेसनेत्यांनी दिल्लीत धडक मारून पक्षश्रेष्ठींच्या कानावर त्यांच्या अडचणी घातल्या आणि महाराष्ट्रासाठी कुणीतरी चांगला सक्रिय सरचिटणीस द्यावा अशी मागणी केल्याचे समजते.\nआता या संभाव्य बदलाकडे सर्वांचे लक्ष आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-2219", "date_download": "2020-09-28T22:54:09Z", "digest": "sha1:M6SIJMY5A6GMLQW6SYGK5IH33QMCC7XG", "length": 11394, "nlines": 152, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे :\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे :\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nक्विझचे उत्तर ः १) अ २) ड ३) क ४) अ ५) अ ६) क ७) ड ८) अ ९) क १०) ब ११) ब १२) क १३) ड १४) ड १५) ब १६) अ १७) ड १८) ब १९) ब २०) क २१) अ\n१) जीवनमान सुलभता निर्देशांकामध्ये कोणते भारतीय राज्य सर्वोत्तम ठरले आहे\nअ) आंध्रप्रदेश ब) मध्यप्रदेश क) हरियाना ड) गुजरात\n२) भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) चालक आणि मालक यांच्या अपघाती विम्याची रक्कम वाढवलेली आहे. IRDAI ने वार्षिक विम्याच्या हप्त्याची रक्कम किती निश्‍चित केली आहे\nअ) १५०० ब) २५०० क) १००० ड) ७५०\n३) आंध्र बॅंकेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहेत\nअ) अरुंधती भट्टाचार्य ब) चंदा कोचर क) जे. पाकिरीसामी ड) आदित्य पुरी\n४) प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमध्ये कोणत्या घटकाचा सहसा सर्वाधिक हिस्सा आहे\nअ) केंद्र सरकार ब) राज्य सरकार क) प्रायोजक बॅंका ड) खासगी क्षेत्र\n५) जगात कोणत्या देशात वाघांची संख्या सर्वाधिक आहे\nअ) भारत ब) चीन क) इंडोनेशिया ड) नेपाळ\n६) ’रुदाली’, ‘दामन’, ’दरमियां’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसिद्ध निर्मात्याचे नाव ओळखा.\nअ) रितू बहौरी ब) नरेंद्र झा क) कल्पना लाजमी ड) नर्गीस रबडी\n७) सप्टेंबर २०१८ मध्ये सिक्कीमचे पहिले विमानतळ कार्यरत झाले, ते कोणत्या शहरात आहे\nअ) गंगटोक ब) नामची क) पेलिंग ड) पाक्‍योंग\n८) कोणत्या भारतीय शहरात ‘ग्लोबल RE-इन्वेस्ट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे\nअ) दिल्ली ब) हैदराबाद क) मुंबई ड) चेन्नई\n९) भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या ‘टी-७२’ रणगाड्याची प्रत्यक्षात कोणत्या देशाकडून निर्मिती केली गेली आहे\nअ) इस्राईल ब) जपान क) रशिया ड) फ्रान्स\n१०) भारत सरकार शिक्षणावर जीडीपीच्या किती टक्के खर्च करतो\nअ) १.५ टक्के ब) २.७ टक्के क) ३.९ टक्के ड) ४ टक्के\n११) मानवी भांडवल निर्देशांक २०१८ मध्ये भारताचे स्थान काय आहे\nअ) १५० ब) १५८ क) १६० ड) १६७\n१२) ‘ट्राइब्स इंडिया’ या उपक्रमाची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून कोणत्या क्रीडापटूला नियुक्त करण्यात आले \nअ) सचिन तेंडुलकर ब) विराट कोहली क) मेरी कोम ड) शिवा थापा\n१३) टेनिस क्रिडाप्रकारातला ‘लॅव्हर चषक’ कोणत्या दोन संघामध्ये खेळला जातो\nअ) टीम आशिया व टीम युरोप ब) टीम युरोप व टीम अमेरिका\nक) टीम युरोप व टीम वर्ल्ड\nड) टीम अमेरिका व टीम वर्ल्ड\n१४) कोणत्या संस्थेच्या जागी भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना केली जाणार आहे\nअ) भारतीय औषधशास्त्र परिषद ब) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र\nक) राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ड) भारतीय वैद्यकीय परिषद\n१५) कोणत्या तारखेला जागतिक पर्यटन दिन पाळला जातो\nअ) १७ सप्टेंबर ब) २७ सप्टेंबर क) २ ऑक्‍टोबर ड) २ नोव्हेंबर\n१६) कोणत्या तारखेपासून देशभरात पशुगणतीला सुरुवात केली गेली\nअ) १ ऑक्‍टोबर ब) २ ऑक्‍टोबर क) ३ ऑक्‍टोबर ड) ४ ऑक्‍टोबर\n१७) कोणत्या देशाने आँग सान स्यू की यांना बहाल केलेले मानद नागरिकत्व काढून घेतले\nअ) ब्रिटन ब) फ्रान्स क) जर्मनी ड) कॅनडा\n१८) सर्वोच्च न्यायालयाने महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी दिली. हे मंदिर कोणत्या राज्यात आहे\nअ) तमिळनाडू ब) केरळ क) आंध्र प्रदेश ड) तेलंगणा\n१९) कोणती भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही गांधीजींचा पहिला सत्याग्रह मानला जातो\nअ) खेडा ब) चंपारण क) खिलाफत ड) अहमदाबाद\n२०) कोणत्या राज्यात भारताचे प्रथम ‘गुड समरिटिन’ विधेयक लागू झाले आहे\nअ) महाराष्ट्र ब) ओडिशा क) कर्नाटक ड) बिहार\n२१) कोणत्या देशामध्ये ‘तिरंदाजी विश्वचषक अंतिम २०१८’ ही स्पर्धा आयोजित केली गेली होती\nअ) टर्की ब) ब्राझील क) कॅनडा ड) रशिया\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-brinjal-bharit-rs-1800-3500-quintal-jalgaon-25592", "date_download": "2020-09-28T22:24:07Z", "digest": "sha1:RNWTGAYHV6EXXFUSSU4E36VRH2E6HRX4", "length": 16821, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi brinjal of bharit Rs 1800 to 3500 per quintal in Jalgaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण ���ोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल\nजळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल\nगुरुवार, 5 डिसेंबर 2019\nजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.\nबाजारात आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ४८०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. कोबीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला.\nजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.\nबाजारात आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ४८०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. कोबीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला.\nकाटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २२०० ते ४२०० रुपये मिळाला. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर होता. लिंबाची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर होता.\nशेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची सात क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २४०० रुपये दर मिळाला. बिटाची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १९०० ते २९०० रुपये दर मिळाला.\nकोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. १६०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २७०० रुपये दर होता. डाळिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली.\nताज्या बाजार भावासाठी क्लिक करा\nजळगाव jangaon उत्पन्न बाजार समिती agriculture market committee भुसावळ भेंडी okra टोमॅटो मिरची कोथिंबिर डाळिंब\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेड���ध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/shakti-mills-gangrape-case-convict-akash-jadhav-banished-for-two-years-24521", "date_download": "2020-09-28T22:19:17Z", "digest": "sha1:GEOAYX7UQNTSGXZ4JQ2RP4GTZC6M6DLD", "length": 7911, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शक्ती मिलमधील 'तो' आरोपी मुंबईतून तडीपार | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशक्ती मिलमधील 'तो' आरोपी मुंबईतून तडीपार\nशक्ती मिलमधील 'तो' आरोपी मुंबईतून तडीपार\nBy मुंबई लाइव्ह टीम | सूरज सावंत क्राइम\nबहुचर्चित शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना मुंबई पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलं आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर आरोपी आकाश जाधव उर्फ गोट्या याच्या विरोधात अपहरण, खंडणी, जीवे मारण्याच्या पाच गुन्ह्यांची नोंद विविध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे पोलिसांनी त्याला तडीपार केल्याचं झोन 3चे पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी सांगितलं.\nम्हणून आकाशला केलं तडीपार\nमहालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये जुलै 2013 मध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्य��� ठोकल्या होत्या. त्यामध्ये आरोपी आकाशचाही समावेश होता. मात्र आकाश त्यावेळी 17 वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापूर्वी त्याच्यावर दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी महालक्ष्मी परिसरात रहात नसतानाही आकाश त्या परिसरात वारंवार येत होता. त्याच्या विरोधात तीन ते चार गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं होतं. मात्र त्यानंतरही त्याचा विविध गंभीर गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अखेर आकाशला तडीपार करण्याचं ठरवलं. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्यावर ही तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.\nशक्ती मिलसामूहिक बलात्कारअल्पवयीनआरोपीपोलिसगुन्हेगारीवरिष्ठ अधिकारी\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nहातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/assam", "date_download": "2020-09-28T20:48:52Z", "digest": "sha1:C334HIWBVPHHA2N3F5R63DCXRN4EG6IP", "length": 6686, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘गर्म चाय की प्याली’ महागली\nदिब्रुगढ, आसाम : करोना संकटाचं दुर्गा पूजेवरही सावट\n...आणि बिबट्या जाळ्यात अडकला\n महिलेला नग्न करून बेदम मारहाण; चपलांचा हार घालून गावात फिरवलं\n महिलेला नग्न करून बेदम मारहाण; चपलांचा हार घालून गावात फिरवलं\n'या' टीव्ही शोवर एक महिन्याची बंदी; 'लव्ह जिहाद'ला उत्तेजन देण्याचा आरोप\nRahul Gandhi:'राहुल गांधींना मोदी घाबरतात, म्हणून त्यांनाच पुन्हा अध्यक्ष बनवा'\nमाजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंबाबत 'या' मोठ्या नेत्याने केला 'हा' मोठा दावा\n नगरमधील ��वानाचा लष्करी कवायतीदरम्यान हृदयविकाराने मृत्यू\nजम्मू काश्मीरचे नवे उप-राज्यपाल मनोज सिन्हा श्रीनगरमध्ये दाखल\nकेरळ नन बलात्कार : सर्वोच्च न्यायालयानं आरोपीची याचिका फेटाळली\nAssam Rifles : जम्मू काश्मीरच्या सीमेवर पहिल्यांदाच लष्कराच्या महिला सैनिक तैनात\nविराट आणि अनुष्का म्हणाले, आम्ही मदत करतोय शक्य झाले तर तुम्ही ही करा\nमणिपूरमध्ये पीएलएचा भीषण हल्ला; आसाम रायफल्सचे ३ जवान शहीद\nfake alert: बिहार आणि आसाममधील पुराच्या नावाने बांगलादेशचा जुना फोटो होतोय व्हायरल\nचहा प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; बघा करोनाने काय केले\nFAKE ALERT: हरिणाच्या पिल्लाला वाचवणारा हा मुलगा आसामचा बाहुबली नाही\n'या' आडनावामुळे महिलेला नाकारल्या नोकऱ्या; फेसबुकवर जाहीर केले दु:ख\nपुरात आईपासून गेंड्याच्या पिल्लाची ताटातूट; लोकांनी नावेच्या मदतीने केली सुटका\nfake alert: आसाम-बिहार पुराच्या नावाने प्रियांका गांधींनी ट्विट केले जुने फोटो\nViral Video : ...अन् खुद्द आमदार उतरले पुराच्या पाण्यात\n'अच्छा चलता हुं, दुवाओ में याद रखना', म्हणत तो कायमचा निघून गेला; Video व्हायरल\nआसाममध्ये पूर, एनडीआरएफ बचावकार्यासाठी दाखल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/prepare-to-ganesha-visarjan/", "date_download": "2020-09-28T21:28:32Z", "digest": "sha1:GWYJD7ZH6INX5ERQAFXE43PFNWH3ONWI", "length": 9452, "nlines": 95, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्व कार्येशु सर्वदा : बाप्पांना निरोपाची तयारी पूर्ण", "raw_content": "\nसर्व कार्येशु सर्वदा : बाप्पांना निरोपाची तयारी पूर्ण\nपुणे – लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नदीकाठच्या प्रमुख घाटांसह, शहरात 83 विसर्जन हौदांवर स्वच्छता, सुरक्षा तसेच इतर अत्यावश्‍यक सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा खडा पहारा ठेवण्यात येणार आहे. सोबतच सीसीटीव्हींची नजरही येथे असेल. तर गणेशभक्तांना आरतीसाठी सुविधा, स्तनदा मातांसाठी यंदाही “हिरकणी कक्ष’, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.\n130 जीव रक्षकांची फौज\nविसर्जनासाठी येणारे भाविक आणि गर्दीची शक्‍यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून 18 विसर्जन घाटांवर प्रत्येकी 2 प्रशिक्षित जीव रक्षकांसह 1 फायरमन आणि इतरत्र तब्बल 130 जीव रक्षक तैनात केले आहेत. नदीपात्रात तीन ठिकाणी आडवे दोर टाकण्यात आले आहेत. प्रमुख पुलांवर “नेकलेस’ आकाराचे दोर बांधण्यात आले आहेत. दोन ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश यंत्रणा उभारण्यात येणार असून मुख्य मिरवणूक असलेल्या अलका टॉकिज चौकात अग्निशमन दल वाहनासह, ऍम्ब्युलन्स आणि अग्निशमन बुलेटही तैनात राहणार असल्याचे दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी स्पष्ट केले. तर सर्व विसर्जन घाटांवर तब्बल 650 सीसीटीव्हीही पालिकेने बसविले आहेत.\nविसर्जन कालावधीत महापालिका रुग्णालयांमध्ये अतिरिक्त डॉक्‍टर असतील.तर, खासगी स्वयंसेवी संस्था तसेच “आयएमए’च्या माध्यमातून डॉक्‍टर तसेच ऍम्ब्युलन्सची सुविधाअसेल. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग करण्यासह, पोलीस आणि पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी दिली.\nहे आहेत प्रमुख विसर्जन घाट\nसंगम घाट, वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाट, अष्टभुजा मंदिर घाट, बापू घाट, विठ्ठलल मंदिर (अलका चौक), ठोसरपागा घाट, राजारामपूल घाट, चिमा उद्यान, येरवडा, वारजे-कर्वेनगर (गल्ली क्रमांक-1 नदी किनारी), नेने घाट, ओंकारेश्‍वर, पुलाची वाडी, खंडोजी बाबा चौक, गरवारे महाविद्यलय घाट, दत्तवाडी घाट, औंध गाव घाट, बंडगार्डन घाट, पांचाळेश्‍वर घाट.\nसाडेचार हजार स्वच्छता कर्मचारी\nविसर्जन मार्ग व हौदांच्या ठिकाणी तब्बल साडेचार हजार स्वच्छता कर्मचारी असतील. दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करतील. काही स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होतील. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, गर्दीच्या ठिकाणी तसेच मिरवणूक व विसर्जन मार्गांवर मोबाइल टॉयलेटही उपलब्ध असतील. नदीपात्रात वाहून आलेला कचरा स्वच्छ करून प्रमुख 18 विसर्जन घाटांवरही स्वच्छता केली जाणार आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T23:02:43Z", "digest": "sha1:MK33V6QQVT442JQ3VVK4L4YHXTXX4SPO", "length": 11655, "nlines": 103, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इंग्लिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहा लेख इंग्ररजी भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंग्लिश.\nइंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.\nनिळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे\n३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञा���, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.\nइंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. ॲंग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.\nnasal अनुनासिक m म n न ŋ ङ\nflap उत्क्षिप्‍त ɾ र\naffricate स्पर्श-संघर्षी tʃ च dʒ ज\nइथे * चा अर्थ हा उच्चार साधारणपणे इंग्रजी भाषेत वापरला जात नाही.\nइंग्लिश अक्षर |इतर भाषात\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १६ सप्टेंबर २०२०, at १५:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०२० रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-teenagers-question-ajakalachi-mule-dr-vaishali-deshmukh-marathi-article-4548", "date_download": "2020-09-28T22:12:26Z", "digest": "sha1:24ILBCD457N4MDUGBEVE6HKU3GIBNQVY", "length": 27583, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Teenager's Question Ajakalachi Mule Dr Vaishali Deshmukh Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nसर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात त्यांना उत्तरं असतात का त्यांना उत्तरं असतात का त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं\nशहराच्या मध्यभागातली ती शाळा फार लोकप्रिय होती. छ���न जुनी दगडी इमारत आणि भलंमोठं पटांगण. शाळेचे तास सुरू असताना ते विस्तीर्ण पटांगण शांतपणे पहुडलेलं असायचं. मधल्या सुटीत मात्र ते मोकळेपणानं बागडणाऱ्या मुलांनी भरून, गजबजून जायचं. घंटा झाल्या-झाल्या मुलं बाणासारखी बाहेर सुटायची. बंदिस्त वर्गातून सुटकेचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत असायचा. ते चित्र मोठं प्रेक्षणीय असे. गटागटानं डब्बे खात, गळ्यात गळे घालून गप्पा मारत पटांगणात हिंडणारी मुलं. घामानं भिजलेले, खेळण्याच्या श्रमानं लाल झालेले चेहरे. ओरडून ताणलेल्या शिरा. खोचलेले शर्ट बाहेर निघाल्याची फिकीर नाही. हेअरबँडमधून निसटलेले, विस्कटलेले केस. कधी बेभान रागानं केलेली, तर कधी लुटुपुटूची लढाई. अनावर झालेलं हसू. काहीवेळा फुटलेली ढोपरं आणि फाटलेले ओठही.\nकितीही मोठी सुटी असली तरी कमीच वाटायची मुलांना. कारण त्यात कितीतरी कामं उरकायची असायची. नेहमीची जागा पटकावायची, टॉयलेटच्या रांगेत घुसायचं, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या भरायच्या, एक ना दोन. आणि खेळ ते तर फार महत्त्वाचे. एकवेळ डबा खायचा राहिला तरी चालेल. खेळाचे स्कोअर्स आदल्या दिवसाकडून पुढे महिनोन्महिने चालू असत. शिवाय वर्गात करता न आलेल्या गोष्टींची पूर्तता करण्याचं महत्त्वाचं काम असे. कुणाला केव्हाचं मनात खदखदणारं गुपित मैत्रिणीच्या कानात सांगायचं असायचं, तर कुणाला वर्गात झालेल्या अपमानाचा मारामारी करून बदला घ्यायचा असायचा. दप्तरात लपवून आणलेली गोष्टीची पुस्तकं बाहेर निघायची. काही मुलं पुढच्या तासाचं राहिलेलं होमवर्क शेवटच्या क्षणी पूर्ण करण्यात गर्क आणि काही मुलं उद्यासाठी दिलेलं होमवर्क आत्ताच पूर्ण करून टाकायच्या घाईत.\nया सगळ्या गोंधळात सुमीत मात्र एकटाच बसलेला असायचा. आपापला डबा खात, इतरांकडं हेव्यानं बघत. चेहऱ्यावर बिचारे, हरवलेले भाव. मधेच एखादा बॉल चुकून त्या दिशेनं यायचा आणि तो परत फेकायची संधी मिळे. जातायेता कुणी टर उडवी किंवा उगीचच एखादी टपली मारून जाई. कुणी त्याचा चष्मा खाली सरकवी. घरी गेल्यावर जेव्हा सगळी मुलं उत्साहानं वर्गातल्या गमतीजमती सांगण्यात गुंग होत, तेव्हा हा मात्र मिटल्या ओठांनी घरात शिरे. आई-बाबांनी काय काय झालं म्हणून विचारलं तर ‘काही नाही, नेहमीचंच’ अशी उत्तरं देई. कधी छोट्या छोट्या गोष्टींनी संतापे. संध्याकाळी खेळायला जायचं ���ाव काढलं तरी त्याला राग यायचा. हल्ली शाळेला जाताना तो कसाबसा जबरदस्ती जायचा. मागच्याच आठवड्यात पोटदुखीनं त्याची शाळा दोन दिवस बुडली. त्याआधी डोकेदुखी. आजकाल शाळेतून सारख्या तक्रारीही यायला लागल्या होत्या. वर्गात लक्ष नसतं, होमवर्क पूर्ण करत नाही, वह्या अपूर्ण असतात. या सगळ्याचा परिणाम परीक्षेतल्या मार्कांवरही होत होता. त्याच्या वाढदिवसाला आईनं खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यानं वर्गातल्या काही मुलांची नावं सांगितली. आईनं मोठ्या उत्साहानं त्यांना आमंत्रण दिलं, त्याला आवडणारे छोले-भटुरे केले, केक केला. पण कितीतरी वेळ झाला तरी कुणी आलंच नाही. शेवटी एका मुलाचा फोन आला की त्याला बरं नाहीये म्हणून तो येऊ शकत नाही. मग घरातल्यांनीच वेळ साजरी केली. त्या दिवशी त्याचा हिरमुसला चेहरा बघवत नव्हता. मुलाला असं एकलकोंडं बघून आईचा जीव तीळतीळ तुटे. ती बाबांशीही या विषयी बोलली. ते म्हणाले, की ते सुद्धा शाळेत असताना असेच होते, त्यांनाही फारसे मित्र नव्हते. होईल हळूहळू ठीक. पण तसं होण्याची काही लक्षणं दिसेनात. मग मात्र दोघांनीही यावर गंभीरपणे चर्चा केली. त्यांच्या लक्षात आलं, की आजकाल सुमीतशी त्यांच्या गप्पा अशा फार कमी व्हायला लागल्या होत्या. त्याच्या विश्वात काय चालू आहे याचा त्यामुळे थांग लागत नव्हता. त्यांनी अगदी ठरवून, जाणूनबुजून रोज वेगवेगळ्या विषयांवर त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. सुमीत हळूहळू खुलला. एके दिवशी बाबांनी विचारलं, ‘तू डबा कुणाबरोबर खातोस रे शाळेत’ सुमीत आधी गप्प बसला आणि मग हळूच म्हणाला, ‘माझा मीच खातो.’ अडखळत एक एक बाहेर आलं - त्याला शाळेत जायला का आवडत नाही, शाळेत मुलं कशी त्रास देतात, त्याला एकटा कशी पाडतात...\nबाबांना त्यांचे शाळेचे दिवस आठवले. आठवली त्यांची घुसमट. शाळेत असताना ते लहानखुरे होते. वर्गातली टगी मुलं त्यांना त्रास द्यायची, धक्काबुक्की करायची. त्यांना दाढी-मिशा इतरांच्या मानानं उशिरा आल्या, त्यावरून त्यांना चिडवायची. त्यांना अगदी कानकोंडं व्हायचं. ते एका बाजूला आणि उरलेली मुलं एका बाजूला असं झालं होतं. रोज शाळेत जाताना त्यांना नको नकोसं व्हायचं. पण वडिलांचा धाक होता, शाळा बुडवण्याची शामत नव्हती. समोरून ती मुलं येताना दिसली की छातीत धडधड सुरू व्हायची. धड झोप लागेना की जेवण जाईना. ही चिडवाचिडवी इतकी वाढली, की आपल्यात खरंच काही प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटायला लागलं होतं. त्यातून त्यांची फक्त मुलांची शाळा. मुलांच्या मस्तीनं शिक्षकही बेजार झालेले. बाबा त्यांना सांगायला गेले तर ते त्यांच्यावरच ओरडले होते. त्यांना असं मलूल बघून त्यांच्याच शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या आतेभावानं शेवटी एकदा त्यांना काय झालं म्हणून विचारलं, तेव्हा कुठं ते पहिल्यांदा कुणालातरी आपली बाजू सांगू शकले.\nकिशोरवयीन मुलांमध्ये सामाजिकीकरणाचा नवा अध्याय सुरू होत असतो. मित्राचं स्थान अतिमहत्त्वाचं बनतं. कुठल्या टोळीमध्ये सामावून घेतलं जाईल त्यावरून त्याचं सामाजिक स्थान, सामाजिक महत्त्व पक्कं होणार असतं, त्यांची लोकप्रियतेची पात्रता\nठरणार असते. त्यासाठी गटाचा, समाजाचा अविभाज्य भाग होणं त्यांना आवश्यक वाटत असतं. पण त्याचवेळी मुलं फार मोठ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून जात असतात. विचारांच्या आणि भावनांच्या आंतरिक वादळाला तोंड देत असतात. सामाजिक कौशल्यांच्या बाबतीत ती काहीशी कच्ची असतात. तणावाला, दबावाला तोंड देण्याच्या पद्धती नव्यानं शिकत असतात, अशा प्रसंगांना नवखेपणानं हाताळतात. कुणीतरी आपल्याला स्वीकारावं अशी तीव्र आस आणि त्याचबरोबर ही सामाजिक अपरिपक्वता या दोन्हींच्या ओढाताणीत दादागिरीला बळी पडण्याची शक्यता या वयात वाढते. अशा तणावाच्या परिस्थितीला तोंड द्यायला लागलं, तर त्यांच्या अपरिपक्व मेंदूला ते दरवेळी झेपतंच असं नाही. वाढीच्या या नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर असे घाव धोकादायक ठरू शकतात. अर्थात दादागिरीचा परिणाम प्रत्येक मुलावर समप्रमाणात होत नाही. काही मुलं तो यशस्वीपणे हाताळू शकतात, नव्हे उलट त्यातून अधिक कणखर बनतात. काही मुलांचं व्यक्तिमत्त्व मात्र ‘बुलिंग’ला पूरक असतं; कमकुवत निर्णयक्षमता, डळमळीत आत्मविश्वास, अंतर्मुख प्रवृत्ती अशा प्रकारचं. ही मुलं ठामपणे प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत, वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, ‘हा असा त्रास आपल्या नशिबातच आहे, कोण काय मदत करू शकणार आपल्याला’ असे निराशावादी विचार बाळगून असतात. पटकन खचून जातात. म्हणजे दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रसंगाला तर ती तोंड देऊ शकत नाहीतच, पण योग्य व्यक्तीशी संपर्क करून आपली समस्या त्याच्यापुढं मांडून त्यावर उपाय ���रण्यातही कमी पडतात. त्याउलट जे मूल दादागिरी करत असतं, ते बहुधा लाडावलेलं तरी असतं किंवा पूर्णपणे दुर्लक्षित असतं. काहीवेळा न्यूनगंडानं पछाडलेलं असतं. त्याला इतरांच्या भावनांविषयी काही देणंघेणं नसतं. काहीशी बेदरकर प्रवृत्ती असते. मित्रांच्या दबावात ती लवकर वाहवत जातात. अनेकदा ही मुलं घरात किंवा बाहेर स्वतःच अशा प्रकारच्या वर्तनाला सामोरी गेलेली असतात, परिस्थितीची बळी ठरलेली असतात. आपलं बळ दाखवायचा, लक्ष वेधून घ्यायचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. मुलांच्या या दोन्ही प्रकारच्या व्यक्तिमत्त्व-घडणीला, अशा वागणुकीला ती स्वतः तर जबाबदार असतातच, पण बरोबरीनं कौटुंबिक परिस्थिती, शाळेचं वातावरण आणि आजूबाजूच्या समाजाची मानसिकताही भर टाकत असते.\nदादागिरीच्या घटना तणाव निर्माण करतात, त्यामुळं कॉर्टीसॉल या संप्रेरकाची पातळी सातत्यानं वाढते आणि मेंदूच्या रचनेत हानिकारक बदल होतात असं दिसून आलंय. परिणामी नंतरच्या आयुष्यात या मुलांमध्ये नैराश्य, अवसानघातकीपणा, मानसिक आजार, नाती सांभाळण्यात असमर्थता आणि सामाजिक कौशल्यांचा अभाव अशा समस्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. हे झाले दूरगामी परिणाम. पण दादागिरीचे ताबडतोब होणारे परिणामही काही कमी नाहीत. आत्यंतिक चिंता, नैराश्य, वर्तणूक-समस्या, शैक्षणिक अधोगती, खचलेला आत्मविश्वास, व्यसनं आणि अगदी टोकाचे आत्महत्येसारखे विचार व कृती, या मुलाचं दैनंदिन आयुष्य उद्‍ध्वस्त करतात. यातली काही मुलं स्वतःच इतरांवर दादागिरी करू लागतात. म्हणजे सासू-सुनेच्या नात्यासारखंच काहीसं. माझ्यावर अन्याय झाला, मला त्रास झाला म्हणून मी दुसऱ्यांना त्रास देणार. एरवी दोस्तांमध्ये होणारी गंमत, मस्ती यापेक्षा ही दादागिरी वेगळी असते. ती दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूनं, मुद्दाम, ठरवून केलेली कृती असते, ती पुनःपुन्हा केली जाते. आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्ती यासाठी निवडली जाते. एक प्रकारे इथं पॉवर स्ट्रगल चालू असतो. दादागिरी फक्त मुलगेच करतात असं नाही, मुलीही करतात, फक्त त्यांच्या पद्धती जरा वेगळ्या असतात. शारीरिक आणि शाब्दिक मारावर मुलांचा जोर असतो. मुली शब्दांचा अस्त्र म्हणून वापर करतातच; पण दुर्लक्ष करणं, एकटं पाडणं, अफवा पसरवणं, नावं ठेवणं अशा निरनिराळ्या प्रकारांनी त्या पीडित मुलींना जेरीला आण��ात. ही सगळी चर्चा करत असताना आपण ‘सायबर बुलिंग’ या विषयाला हात घातलेला नाही; तो एक मोठा, स्वतंत्र विषय आहे.\nइंग्लंडमधल्या ब्रिस्टल विद्यापीठानं नुकताच एक संशोधनात्मक अभ्यास केला. त्यात त्यांना लॉकडाऊनच्या काळात, शाळा बंद असताना किशोरवयीन मुलांच्या चिंतेत चक्क घट झाल्याचं आढळून आलं. अभ्यासक एमिली विंडनॉल म्हणाल्या, की सध्याच्या काळात मुलांच्या चिंतेत वाढ होईल अशी त्यांची अटकळ होती, पण हा निष्कर्ष पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलांच्या मनःस्थितीवर शाळेच्या वातावरणाचा नकारात्मक परिणाम होतो की काय याकडं लक्ष द्यायला हवं हे यातून सिद्ध होतं. यात ‘बुलिंग’ किंवा दादागिरीचा महत्त्वाचा वाटा असणार हे उघड आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनायटेड नेशन्स या आरोग्य-संस्थांनीही हे आजचं जागतिक आव्हान असल्याचं जाहीर केलं आहे.\nबाबांना आठवलं, शाळेतला त्यांचा त्रास नंतर हळूहळू बंद झाला. नेमकं काय आणि कसं झालं यातलं त्यांना आता काही आठवत नव्हतं. ती नकोशी आठवण त्यांनी जाणूनबुजून खोलवर दाबून टाकली होती. सुमीत कोणत्या मानसिक स्थितीतून जात असेल या जाणिवेनं त्यांना एकदम भरून आलं. मायेनं त्याला जवळ घेत ते म्हणाले, ‘घाबरू नकोस बाळा, मी आहे ना\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-tourism-special-story-omkar-oak-marathi-article-3754", "date_download": "2020-09-28T22:20:49Z", "digest": "sha1:STZYZDIPFBPAA4JCPXHZ53JYSPRBWYF6", "length": 20048, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tourism Special Story Omkar Oak Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 जानेवारी 2020\nसकाळचे नऊ वाजत आलेत, पावसाने 'आलरेडी' जोरदार हजेरी लावून हवेतला दमटपणा वाढवायला फुकटचा हातभार लावलाय. घड्याळाच्या काट्यांनी आम्हाला खिजवत पुढे पुढे पळायला सुरुवात केलीये आणि आम्ही मात्र उत्तर का दक्षिण या संभ्रमात सुतोंडा किल्ला वेड्यासारखा भटकतोय\nमहाराष्ट्रात असलेली हिऱ्यांची खाण म्हणजे सह्याद्री इथल्या दुर्गरत्नांच्या स्थापत्याची, राकटपणाची आणि सौंदर्याची तुलना करणे केवळ अशक्यच. औरंगाबाद जिल्ह्यानेही या बाबतीत स्वतःचे वेगळे स्थान गिर्यारोहकांच्या आणि दुर्गप्रेमींच्या मनात मिळवले इथल्या दुर्गरत्नांच्या स्थापत्याची, राकटपणाची आणि सौंदर्याची तुलना करणे केवळ अशक्यच. औरंगाबाद जिल्ह्यानेही या बाबतीत स्वतःचे वेगळे स्थान गिर्यारोहकांच्या आणि दुर्गप्रेमींच्या मनात मिळवले दुर्गस्थापत्याचा अजोड नमुना म्हणावेत असे चाळीसगाव-औरंगाबाद भागातील गिरिदुर्ग दुर्गस्थापत्याचा अजोड नमुना म्हणावेत असे चाळीसगाव-औरंगाबाद भागातील गिरिदुर्ग एक एक किल्ला म्हणजे सवाई गंधर्वांच्या मैफिलीतला स्वरमार्तंडच एक एक किल्ला म्हणजे सवाई गंधर्वांच्या मैफिलीतला स्वरमार्तंडच नायगावचा किल्ला ऊर्फ सुतोंडा नावाचा एक अत्यंत अपरिचित दुर्ग औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यात एकटाच उभा आहे. दुर्गप्रेमींकडून तसं मी दुर्लक्षित असला तरी एकदा भेट दिल्यावर मात्र आपल्या मनात कायमची छाप सोडेल अशा गुणांनी सजलेला नायगावचा किल्ला ऊर्फ सुतोंडा नावाचा एक अत्यंत अपरिचित दुर्ग औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यात एकटाच उभा आहे. दुर्गप्रेमींकडून तसं मी दुर्लक्षित असला तरी एकदा भेट दिल्यावर मात्र आपल्या मनात कायमची छाप सोडेल अशा गुणांनी सजलेला सुतोंड्याला भेट देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील बनोटी गाव गाठायचे. बनोटी गावात यायचे मार्ग अनेक आहेत. पहिला मार्ग म्हणजे औरंगाबाद-कन्नडमार्गे बनोटी गावाला पोचता येते. दुसरा मार्ग औरंगाबाद-सिल्लोड-घाटनांद्रा तिडका व बनोटी असा आहे. तिसरा मार्ग म्हणजे औरंगाबादहून फर्दापूरमार्गे सोयगाव हे तालुक्याचे गाव गाठायचे आणि तिथून जरंडी-कवटे-तिडका या मार्गाने बनोटी गाव गाठता येते. नाशिकहून येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी नाशिक-मालेगाव-चाळीसगाव-नागद-बेलखेडा-बनोटी हा मार्ग सोयीचा आहे.\nबनोटी गावातून सुतोंडा मात्र अजिबातच दर्शन देत नाही. त्याच्या पायथ्याला असलेल्या नायगाव या बनोटीपासून साधारणपणे ३-४ किलोमीटर्स अंतर असलेल्या गावाला जाईपर्यंत पाठच्या रक्ताईच्या डोंगराच्या भव्यतेत हरवून गेलेला टेकडीवजा सुतोंडा एकदाचे दर्शन देतो नायगावात एका झाडाखाली एक अतिशय सुंदर अशी विष्णुमूर्ती आहे. सुतोंडा किल्ल्याच्या भेटीत ही मूर्तीसुद्धा आवर्जून पाहावी अशीच आहे. पहिल्यांदा जात असल्यास नायगावातून माहितगार वाटाड्या घेणे इष्ट, कारण सुतोंड्याच��� प्रमुख आकर्षण असलेली जोगणामाईचे घरटे नावाची लेणी आणि किल्ल्याचा कमालीचा देखणा असा भुयारी दरवाजा हे अवशेष विनासायास सापडू शकतात. नायगावातून निघाले की १५-२० मिनिटांत आपण एका फाट्यापाशी येतो. इथून डावीकडे जोगणामाईच्या घरट्याला जाण्याची वाट आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी किल्ल्याच्या पोटात खोदलेल्या या लेण्यात दोन दालने आहेत. त्यांपैकी पहिल्या दालनात मांडीवर मूल घेतलेली देवीची मूर्ती असून शेजारीच गंधर्वाची प्रतिमा भिंतीत कोरलेली दिसते. देवीच्या मूर्तीच्या भिंतीवर नीट पाहिल्यास भगवान महावीरांची पुसट झालेली मूर्ती आहे. दुसऱ्या दालनात मात्र कोणतेही कोरीवकाम नाही. लेणी उजवीकडे ठेवून आपण पुढे गेलो, की एक खांबटाके असून सध्या ते गाळाने भरलेले आहे. लेण्यापासून सरळ जाणारी वाट गडाच्या भुयारी मार्गात घेऊन जाते. पण ही वाट अरुंद आणि थोडी अडचणीची असल्याने शक्यतो ही वाट टाळून पुन्हा मघाशी पाहिलेल्या फाट्यापाशी येऊन गडाची मुख्य पायवाट पकडावी. या फाट्यापाशी काही पायऱ्याही खोदलेल्या आहेत.\nसुतोंडा किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवून आपण त्याला पूर्ण वळसा मारला की तटबंदीमध्ये उभारलेला एक छोटेखानी दरवाजा आपल्याला लागतो. मागची अजिंठा रांगही एव्हाना दृष्टिक्षेपात आलेली असते. दरवाजातून सरळ गेलो की आपण गडाच्या खांबटाक्यांच्या समूहापाशी पोचतो. या वाटेवर एक कोरडे झाडांनी भरलेले टाके आहे. अतिशय सुंदर अशा या खांबटाक्यांना राख टाकी असे नाव असून त्याच्या समोर पिराचे स्थान आणि शेजारीच एका मशिदीची कमान पाहायला मिळते. सुतोंड्याचा परीघ हा अनेक खांबटाकी आणि खोदीव टाक्यांनी भरलेला आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर तटबंदी आणि वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या शेजारी असणारा भव्य डोंगर म्हणजे रक्ताईचा डोंगर जणू या छोटेखानी दुर्गरत्नाचा पाठीराखाच जणू या छोटेखानी दुर्गरत्नाचा पाठीराखाच सुतोंड्याचा भुयारी मार्ग याच रक्ताईच्या डोंगराकडे म्हणजेच दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. किल्ल्याला रक्ताईच्या डोंगराच्या बाजूने वळसा मारत निघाले, की वाटेवर पाण्याची अनेक टाकी दिसतात. सुतोंडा किल्ल्याच्या पोटात सीताबाईचे न्हाणे नावाचे एक अतिशय भव्य खांबटाके असून ते मुख्य पायवाटेच्या थोडे वरच्या दिशेला आहे. पण सुतोंड्यावरील अक्षरशः जागेवर खिळवून ठेवणारा खांबटाक्यांचा समूह हा किल्ल्याच्या बरोबर पिच्छाडीस म्हणजे नायगावच्या दिशेला असून या टाकेसमूहाची भव्यता डोळे दीपवून टाकणारी आहे सुतोंड्याचा भुयारी मार्ग याच रक्ताईच्या डोंगराकडे म्हणजेच दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. किल्ल्याला रक्ताईच्या डोंगराच्या बाजूने वळसा मारत निघाले, की वाटेवर पाण्याची अनेक टाकी दिसतात. सुतोंडा किल्ल्याच्या पोटात सीताबाईचे न्हाणे नावाचे एक अतिशय भव्य खांबटाके असून ते मुख्य पायवाटेच्या थोडे वरच्या दिशेला आहे. पण सुतोंड्यावरील अक्षरशः जागेवर खिळवून ठेवणारा खांबटाक्यांचा समूह हा किल्ल्याच्या बरोबर पिच्छाडीस म्हणजे नायगावच्या दिशेला असून या टाकेसमूहाची भव्यता डोळे दीपवून टाकणारी आहे अनेक खांबटाकी आणि कोरीव टाक्यांनी गडाचा हा भाग सजलेला असून गडावरील एक अतिशय उत्कृष्ट अशी ही जागा आहे.\nएवढे पाहून झाले की ज्यासाठी या किल्ल्याचा अट्टहास केला त्याकडे मोर्चा वळवायचा. रक्ताईच्या डोंगराच्या आपण बरोबर समोर ज्या ठिकाणी येतो, तिथे एक कोरडे टाके असून त्यात एक झाड वाढलेले आहे. हीच भुयारी मार्गाच्या सुरुवातीला असलेली खूण. इथून खाली दक्षिणेकडे म्हणजेच रक्ताईच्या डोंगराच्या दिशेला निघाले, की भग्न दरवाजाचे अवशेष दिसू लागतात. आपले कुतूहल वाढवतात पुढे जावे तसे श्वास रोखला जाऊ लागतो आणि बघता बघता एका खंदकरूपी भुयारात आपला प्रवेश होतो. आता मात्र उत्कंठा शिगेला पोचलेली असते. एका भरभक्कम बांधणीची चाहूल लागायला सुरुवात होते. अंधाऱ्या भुयाराच्या शेवटी प्रकाशाचे किरण आत डोकावू लागलेले असतात आणि आपली वाट उघडते ती एका मानवनिर्मित आविष्काराच्या साक्षीने\nसुतोंडा किल्ल्याच्या बांधणीचा परमोच्च बिंदू म्हणजे हे प्रवेशद्वार त्याच्या वर्णनासाठी शब्दच थिटे पडावेत. गडाचा सुमारे १७०० टनांचा कातळ अखंडपणे फोडून आणि तासून एक खिंड तयार करण्यात आली आहे आणि याच खिंडीचा मूर्तिमंत देखणेपणा म्हणजे किल्ल्याचे हे प्रवेशद्वार त्याच्या वर्णनासाठी शब्दच थिटे पडावेत. गडाचा सुमारे १७०० टनांचा कातळ अखंडपणे फोडून आणि तासून एक खिंड तयार करण्यात आली आहे आणि याच खिंडीचा मूर्तिमंत देखणेपणा म्हणजे किल्ल्याचे हे प्रवेशद्वार जोगणामाईच्या घरट्यापासून वर चढणारी अरुंद आणि घसाऱ्याची वाट इथेच येऊन मिळते. किल्ल्याच्य��� अखंड कातळात सुमारे सात फुटांचे छोटेखानी प्रवेशद्वार असून त्याच्या माथ्यावरच्या तटबंदीत एक शरभशिल्प विराजमान झाले आहे जोगणामाईच्या घरट्यापासून वर चढणारी अरुंद आणि घसाऱ्याची वाट इथेच येऊन मिळते. किल्ल्याच्या अखंड कातळात सुमारे सात फुटांचे छोटेखानी प्रवेशद्वार असून त्याच्या माथ्यावरच्या तटबंदीत एक शरभशिल्प विराजमान झाले आहे त्याच्या शेजारी एका झाडाच्या मागे एक छोटे छिद्र आढळते. तोफगोळ्याचा मारा करण्यासाठी ही योजना केलेली असावी. कारण खिंडीचा आकार आणि दरवाजाच्या स्थापत्याची शैली आणि प्रयोजन लक्षात घेता शत्रूला इथे कोंडीत पकडणे सहज शक्य आहे याची तात्काळ जाणीव होते. सुतोंड्याचा हा दरवाजा म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांच्या स्थापत्यांपैकी एक अभिनव आणि अविस्मरणीय अशी रचना म्हणावी लागेल. या दरवाजापाशी आपली सुतोंड्याची फेरी पूर्ण होते. इथून आपण आल्या वाटेने परतू शकतो किंवा दरवाजातून उजवीकडे जाणारी वाट गडाच्या तटबंदीच्या खालून आपण जिथून गडावर आलो त्या छोट्या दरवाजात पोचते. या मार्गेही आपल्याला गड उतरणे शक्य आहे.\nनायगावात पोचताना पावले जडवलेली असतात खरी किल्ल्याचा सहवास अधिकच हवाहवासा वाटू लागतो. कारण या छोटेखानी किल्ल्याने एक भन्नाट असा अनुभवांचा खजिना आपल्याबरोबर दिलेला असतो. गडाची भव्य आकाराची खांबटाकी, गडावरून होणारे अजिंठा रांगेचे निखालस सुंदर दर्शन, भुयारी मार्ग आणि जोगणामाईचे घरटे अशी अनेक एकापेक्षा एक सरस वैशिष्ट्य सादर केलेली असतात आणि भटक्यांच्या मनात एक कायमचे स्थान मिळवलेले असते...\nपर्यटन महाराष्ट्र सौंदर्य औरंगाबाद चाळीसगाव सिल्लोड\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/01/news-5487-2/", "date_download": "2020-09-28T21:32:08Z", "digest": "sha1:GKDQOLRRWCEQGEPFIN7KXRHEPKYRLPTM", "length": 13129, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना ! चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्य��� चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/मुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार\nमुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार\nपाथर्डी :- शहरातील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पावणे नऊ लाख भरलेली शिकवणी व बस फी घेऊन मुख्याध्यापकाने संस्थेला चुना लावला. मुख्याध्यापक पसार झाला असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरूवारी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nश्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत नर्सरीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. संचालक मंडळाने २०१७ पासून अनिल बंडीवार यांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केले होते. विद्यार्थ्यांची शिकवणी फी व बसभाडे आकारण्याचे अधिकार बंडीवार यांना होते. २०१८-१९ या वर्षात विद्यालयात १९८ विद्यार्थी शिकत होते.\nया विद्यार्थ्यांची शिकवणी फी व बस भाडे असे मिळून २१ लाख ९५ हजार संस्थेच्या खात्यात जमा होणे आवश्यक होते. शाळेच्या दर्जाबाबत व मुख्याध्यापकांच्या वर्तनाबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने चौकशी करून मुख्याध्यापक बंडीवार यांची पदावनती करून त्यांच्या जागी नवीन मुख्याध्यापकांची नियुक्ती केली.\nमात्र, नवीन मुख्याध्यापकाला बंडीवार यांनी पैशांचा हिशेब व चार्ज दिला नाही. हिशेबाची पडताळणी केली असता बंडीवार यांनी २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षात दोन लाख ५३ हजार ८५५ रुपयांचा अपहार केल्याचे लक्षात आले.\n२०१९ – २० या शैक्षणिक वर्षात शाळेत २२३ विद��यार्थी शिकत होते. त्यांच्या शिकवणी फी व बसभाड्यापोटी मिळालेल्या रकमेतून बंडीवार यांनी ६ लाख २३ हजारांचा कागदोपत्री अपहार केल्याचे उघड झाले.\nयाबाबत संस्थेच्या सभासद मंडळाने बंडीवार यांना कार्यालयात हजर राहून हिशेब देण्यास सांगितले. मात्र, बंडीवार हजर राहिले नाहीत. त्यांनी शहरातून पलायन केल्याचे लक्षात आले. संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी बडिवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आ���ाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/12/breaking-news-thackeray-government-portfolio-allocation/", "date_download": "2020-09-28T22:06:13Z", "digest": "sha1:BR7GML7W45SPYSWOZYHRQF7CQ5ZLXJY2", "length": 12033, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील खातेवाटप जाहीर पहा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील खातेवाटप जाहीर पहा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते \nब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील खातेवाटप जाहीर पहा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे…\n1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.\n2. श्री. एकनाथ संभाजी शिंदे गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.\n3. श्री. छगन चंद्रकांत भुजबळ ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौ���ल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.\n4. श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.\n5. श्री. सुभाष राजाराम देसाई उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.\n6. श्री. जयंत राजाराम पाटील वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.\n7. डॉ. नितीन काशिनाथ राऊत सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/11/proud-working-as-a-narishakti-kovid-warrior-in-parner-taluka/", "date_download": "2020-09-28T22:08:29Z", "digest": "sha1:ZCYWRNHF45L2E6NLJUFDCXLO7KKQ5Y5I", "length": 10779, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अभिमानास्पद! पारनेर तालुक्यातील नारीशक्ती कोविड योद्धे म्हणून कार्यरत - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n पारनेर तालुक्यातील नारीशक्ती कोविड योद्धे म्हणून कार्यरत\n पारनेर तालुक्यातील नारीशक्ती कोविड योद्धे म्हणून कार्यरत\nअहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकारी,\nकर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक, शासकीय यंत्रणेतील इतर घटक हे सर्वजण देशसेवा म्हणून कोविड योद्धे म्हणून कार्यरत आहेत. यात पारनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.\nपारनेर तालुक्यातील शिरापूर येथील लेकी व सुना जीवाची बाजी लावून मुंबई, पुणे येथे पोलीस यंत्रणेत आपले देशसेवेचे काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने निभावत आहेत.\nमुंबईतील ताडदेव पोलीस मुख्यालयात काम करणारी सुप्रिया प्रल्हाद खोमणे ही आपले कर्तव्य पार पाडत आहे. छबु कैलास नरसाळे, वसई, राजश्री विलास उचाळे नायगाव पोलीस मुख्यालयात, रेखा सागर शिनारे,\nबंद गार्डन पुणे, सुषमा नवनाथ कदम अंबरनाथ पोलीस मुख्यालय, सुनिता सबाजी नरसाळे, वरळी, शारदा गेणभाऊ शिनारे, मुंबई पोलीस या सर्व कोरोना विरुद्धच्या या लढाईत कुटुंबापासून गेल्या\nकित्येक दिवसापासून दूर राहून जीवाची पर्वा न करता काम करत आ���े. या रणरागिणींबद्दल येथील नागरिकांमध्ये अभिमान असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/14/big-announcement-regarding-shirdi-mumbai-fast-passenger-read/", "date_download": "2020-09-28T21:50:40Z", "digest": "sha1:UFUKKBSKR5F3NPCWYVEW37GN45H2TK7Y", "length": 11316, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजरसंदर्भात मोठी घोषणा; वाचा... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळे��� खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजरसंदर्भात मोठी घोषणा; वाचा…\nशिर्डी-मुंबई जलद पॅसेंजरसंदर्भात मोठी घोषणा; वाचा…\nअहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी शिर्डी -दौंड- पुणे- मुंबई ही जलद पॅसेंजर 19 बोगीची करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.\n13 ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक झूम अ‍ॅपद्वारे संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nया बैठकीमध्ये प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड व विशाल फोपळे यांनी जलद पॅसेंजर 19 बोगीची स्वतंत्र सुरू करण्याची मागणी केली.\nत्यानुसार नविन वेळापत्रकामध्ये या स्वतंत्र गाडीचा समावेश करून दौंड बायपास मार्गे पुणेकडे जाणार आहे. या स्वतंत्र गाडीमुळे साईभक्तांची सोय होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे\nअसे श्रीगोड यांनी सांगितले. शिर्डी हे साईभक्तांची पंढरी आहे. याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तसेच देशभरातून अनेक भाविक याठिकाणी येत असतात.\nया पॅसेंजरमुळे भाविकांना प्रवास सुलभ होणार असून वेळही वाचणार आहे. दरम्यान, या बैठकीत बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानक वरील दुर्लक्षीत मागण्यांसंदर्भात चर्चा होऊन\nप्लॅटफार्म नं. 1 व 2 वरील मालधक्क्याजवळ जोडणारा ब्रीज व 24 बोगी थांबू शकतील असा मोठा प्लॅटफार्म करण्याचे व त्याचे काम त्वरीत सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.\nतसेच प्लॅटफॉर्म नंबर 2 वर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधण्याचे व उपहारगृह व फ्रुट स्टॉल करिता मंजुरी घेऊन सुरू करण्याचे आश्वासन दिले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nरा��ोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/housing-minister-visited-patil-mala-flood-affcted-area-city/", "date_download": "2020-09-28T20:47:51Z", "digest": "sha1:36ESGDHFS5I5ON4R3WQ7A4O3O3ALDYRE", "length": 6779, "nlines": 125, "source_domain": "belgaumlive.com", "title": "घरांच्या मदतीपासून कुणीही वंचीत राहू नये-मंत्र्यांच्या सूचना - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या घरांच्या मदतीपासून कुणीही वंचीत राहू नये-मंत्र्यांच्या सूचना\nघरांच्या मदतीपासून कुणीही वंचीत राहू नये-मंत्र्यांच्या सूचना\nपावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या सगळ्यांना सरकार कडून निश्चित मदत दिली जाईल.कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कर्नाटकचे गृहनिर्माण आणि रेशीम खात्याचे मंत्री व्ही.सोमण्णा यांनी बेळगाव भेटीत दिली.\nमुसळधार पावसाने घरे पडलेल्या पाटील गल्ली आणि पाटील मळा येथे त्यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी पूर्ण घर कोसळलेल्या बाळकृष्ण वाघवडेकर यांना पाच लाख मदतीची कागदपत्रे सुपूर्द करून नव्या घराच्या उभारणीचे भूमिपूजन सोमण्णा यांनी केले.\nयावेळी तेथून जाताना आमदार अनिल बेनके यांनी नुकसानग्रस्त घरे त्यांना दाखवली.त्यावेळी मंत��र्यानी नुकसान झालेल्या घरांचा अहवाल पाठवा कुणीही मदती पासून वंचित राहू नये अश्या पडक्या घरांचा सर्व्हे करून पाठवा अश्या सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांना दिल्या.\nउत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मंत्र्यांना गरिबांच्या घराची झालेल्या पडझडी बाबत कल्पना दिली त्यावेळी मंत्र्यांनी पाटील गल्लीत एकही नुकसान ग्रस्त घर मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे या भागातील लोकांना अजूनही सर्व्हे करून नुकसानभरपाई मागता येणार आहे.यावेळी प्राथमिक स्वरूपात दहा घरांना नुकसानभरपाई पत्र वितरण करण्यात आले.\nPrevious articleमगरीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nNext articleस्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना आली जाग\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/the-missing-boy-of-kondhwa-talab-madrasa-went-come-home-safely/", "date_download": "2020-09-28T22:33:24Z", "digest": "sha1:ZG2NE5F4F726O7T42O4IWUNYUJBZUIKF", "length": 10907, "nlines": 115, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(talab Madrasa) तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nकोंढवा तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला\nTalab Madrasa तील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला\nसजग नागरिक टाइम्स : Talab Madrasa : पुण्यातील कोंढवा तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना एका अल्पवयीन मुलास फूस लावून पळविण्यात आले असल्याबाबत\nइजाज गौस शेख वय १५ वर्षे या अल्पवयीन मुलाच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती .\nया सदराखाली सजग नागरिक टाइम्सने प्रेस न���ट मिळाल्याने बातमी प्रसिद्ध केली होती .\nसदरील मुलगा हा त्याच्या घरी परत आल्याने त्याची आई नावे रेश्मा शेख याने त्याला सविस्तर विचारपूस केली असता त्यास कोणीही पळवून नेले नसून वा मदरसातून हाकलले नसून तो स्वताहून मदरसातून पळून घरी आला असल्याचे सांगितले आहे,\nया सर्व घडामोडीची माहिती रेश्मा शेख यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे जावून सांगितले असल्याचे रेश्मा शेख यांनी सनाटा प्रतिनिधीला सांगितले असून मुलगा हा सुखरूपपने असल्याचे रेश्मा शेख यांनी सांगितले आहे.\nमागील बातमी : कोंढवा तालाब मदरसातून एका अल्पवयीन मुलास पळवून नेले\nसजग नागरिक टाइम्स :September 26, 2017: पुण्यातील kondhwa talab Madrasa त धार्मिक शिक्षण घेत असताना एका अल्पवयीन मुलास फूस लावून पळविण्यात आले आहे.\nत्या अल्पवयीन मुलाच्या आईने (Kondhwa police station) कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.\nसदरील प्रकरण पुढील प्रमाणे इजाज गौस शेख वय १५ वर्षे हा मुलगा रंगाने सावळा व अंगाने मध्यम ,नाक सरळ ,\nचेहरा उभट असून याचे सातवी पर्यंत शिक्षण झालेले असून तो मराठी(marathi) , हिंदी (hindi) , (urdu)उर्दू भाषा बोलतो,\nयाच्या अंगात पांढरा कुर्ता व पायजमा डोक्यात टोपी आहे , व जवळ मौल्यवान वस्तू वा पैसे नाहीत.\nहे पण जरूर पहा ; पुण्यातील हॉटेल चालकाला एफ डी एचा दणका\nहा कोंढवातील तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मदरसातून दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा दरम्यान पळवून नेले आहे.\nया संदर्भात त्याची आई रेश्मा गौस शेख वय ३५ ,रा,२४७ सिद्धेश्वर नगर भाग क्र.४ मजरेवाडी ता.उत्तर सोलापूर जिल्हा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.\nयाचे कोंढवा पोलीस स्टेशन जावक क्र .४९०५/२०१७ असून या मुला संदर्भात कोणास हि माहिती मिळाल्यास या नंबर वर संपर्क साधावा 9011998777 असे आव्हान करण्यात आले आहे.\n← वात्सल्य हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे नवजात बाळ जख्मी होऊन मरण पावले .\nदहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई. →\nगुंड शाहबाज शेख टोळीतील चौघा जणांनवर मोकका(mokka) ..\nभिमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटच्या मृत्यूस आत्महत्या ठरविल्याने आंदोलन\nआमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल अशा आशयाचे बारामतीमध्ये झळकले पोस्टर्स.\nOne thought on “कोंढवा तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला”\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B3/", "date_download": "2020-09-28T22:55:28Z", "digest": "sha1:YOSIF4FDBX4P6DSGRZODTSCZ27MHNH3A", "length": 13302, "nlines": 93, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "कावीळ - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nपावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काविळ आणि काविळीवरील उपचारांबाबत अनेक समज-गैरसमज असले तरी दूषित पाण्यामुळे तसेच दूषित अन्न सेवनामुळे काविळ होते. काविळ होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आहार-विहाराबाबत तसेच काविळ झाल्यानंतर करावयाच्या उपचाराबाबत आयुर्वेदात खूप सोपे आणि चांगले उपाय सांगितले आहेत.\nमुळात यकृतातील पेशींना इजा झाल्यानं त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेलं पित्तयुक्त द्रव्य डोळ्यांतील बुबुळ वगळता असलेला पाढंरा भाग, त्वचा तसेच हातापायाची नखे अशा भागांतं साचून राहतं. त्यामुळे शरीराला एकप्रकारचा पिवळेपणा येतो. मूत्राद्वारेही या पित्तयुक्त द्रव्याचा निचरा होत असल्याने लघवी पिवळी होते. पित्तयुक्त द्रव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर लघवीला कित्येकदा लालसर रंग येतो. यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यानं तसेच रक्त आणि मूत्रात पित्तजन्य पेशींचं प्रमाण वाढल्यानं पचनाच्या तक्रारींत वाढ होते. लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन बिलिरुबीन वाढणं (लहान बाळांना जन्मत: होणारी कावीळ). पित्तमार्गातील अडथळ्यामुळे यकृतातपित्त साठून ते रक्तात उतरणं म्हणजेच काविळ होय.\nकाविळ झाल्यावर अन्न पचनाच्या तक्रारी वाढल्यानं कित्येकदा व्यक्तीला उलट्या होतात आणि परिणामी अशक्तपणा वाढतो. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते.\nहातापायाचे गोळे दुखण्याच्या तक्रारी उद्भवतात.\nकाविळ झालेल्या व्यक्तीला सारखं झोपावसं वाटतं.\nचेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होतं.\nभूक मंदावते आणि अन्न पाण्यावरची इच्छा नाहिशी होते.\nसतत ताप येणं, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणं,मळमळणं ही अगदी प्राथमिक लक्षणं आहेत.\nकाळजी कशी घ्याल :-\nकाविळ हा आजार बरा होण्यासाठी जशी औषधोपचारांची गरज असते तशीच पथ्यपालनाचीही नितांत गरज असते. काविळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं.\nसुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये.\nकाविळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत.\nउघड्यावरचं अन्न खाणंही कटाक्षानं टाळावं.\nदूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत.\nमद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णत: टाळावं.\nपाणी उकळून थंड करूनच प्यावं.\nमुळ्याचा पानांचा रस १०० ग्राम , २० ग्राम साखरेत मिसळून सकाळी १५-२० दिवसापर्यंत प्यावा. आंबट खाऊ नये.\nवाटण्या एवढी तुरटी आचेवर शेकून फुगवून घ्यावी व वाटून चूर्ण करावे. एक पिकलेले केळे मधून कापून दोन फोडी कराव्या . यावर चूर्ण शिंपडून फोडी आपसात पुन्हा जोडून सकाळी रिकाम्या पोटी खावे . सात दिवस असे केळे रोज खाल्याने कावीळ बरी होते.\nकाविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत.\nलाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमठ सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा.\nगोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.\nअधमुरे दही घुसळून त्यातील लोणी काढून टाकून ताक करावे. या ताकात जिरे, धन्याची पूड, हिंग आणि सैंधव किंवा शेंदेलोण समप्रमाणात घालावे. १ ग्लास ताकात १/२ चमचा हे मिश्रण घालून ताक प्यावे.\nस्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा\nशिजवलेले ताजे अन्न खा\nपाण्याच्या स्वच्छतेबाबत शंका असल्यास उकळलेले पाणी किंवा बाटलीबंद पाणी प्या\nकच्च्या भाज्या धुतलेल्या व व्यवस्थित स्वच्छ केल्या असतील तरच कच्च्या खा\nहिपॅटायटिसची साथ असलेल्या भागात जाणार असाल तर ‘हिपॅटायटिस ए’ची लस घ्या\nआपण जर रोगवाहक असल्यास आपल्या जोडीदाराला त्याची माहिती द्या\nटूथब्रथ, रेझर किंवा मॅनिक्युअरची साधने सामूहिक पद्धतीने वापरू नका\n« उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर )\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-28T21:47:15Z", "digest": "sha1:XDFZOG5AGXGDJ5U6KDEKXJHHRYX25QVA", "length": 6831, "nlines": 68, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "पोटातील कृमि - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nपोटातील कृमि लहान मुलांमध्ये सामान्यतः आढळून येतात.यामध्ये रोग्याला भूक लागेनाशी होते. आणि भूक न लागल्यामुळे स्वास्थ्य बिघडण्यास चालू होते.\nया रोगाची लक्षणे :–\nपोटात दुखणे, उलटी होणे.\nवजन कमी होत जाणे.\nपोटात जंत झाल्यावर त्यांची संख्या वाढत जाते. एवढी की लहान आतडे, मोठे आतडे त्यांनी भरून जाते. वाढ व्हायला त्यांना अन्न लागते म्हटल्यावर आम्ही जेवतो त्यावर ते पोसले जातात. जास्त झाल्यावर संडासमधून किंवा उलटीतून बाहेर पडतात. एवढे की नाकातोंडातून ते बाहेर निघतात. औषध दिल्यावर शेकडो जंत बाहेर निघतात. केव्हा केव्हा अंगाला खाज सुटते. थुंकीतून रक्तही बाहेर पडते. केव्हा केव्हा जंतामुळे कॉम्���्लिकेशन्स होतात. आतड्यांना विळखा पडतो. (ऑब्स्ट्रक्शन) राऊंडवर्म एन्सेफेलोपॅथी होते. कावीळ होते. पोटात पडणारा विळखा हे फार मोठं संकट आहे. वर पोटात जर जास्त जंत झाले तर ते आतड्यातून पोटात येतात. पोटात असलेल्या आम्लात ते मरतात व त्याचे रक्तात शोषण होते व ते मेंदूवर आघात करतात. मुले दगावू ही शकतात.\nपोटातील कृमि वर घरगुती उपाय :-\nअर्धा चमचा मोहरीची पूड एक वाटी ताज्या दह्यात मिसळून एक आठवडा पर्यंत घेतल्याने पोटातले किडे मारून जातात.\nदोन टोमॅटो, काळी मिरी, मिठा बरोबर निराहार खाल्याने पोटातले कृमि मारून नष्ट होतात.\ntagged with पोटातील कृमि\n« डोळ्याखालचे काळे घेरे\nउच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर ) »\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/side-effects-green-tea-if-taken-empty-stomach/", "date_download": "2020-09-28T20:36:43Z", "digest": "sha1:3VJ76JZIAP4E6P4CXAORUI5PSEOIDPNV", "length": 16990, "nlines": 217, "source_domain": "policenama.com", "title": "तुम्ही देखील 'ग्रीन टी'चं सेवन करताना 'या' चुका करता का ? | side effects green tea if taken empty stomach | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nतुम्ही देखील ‘ग्रीन टी’चं सेवन करताना ‘��ा’ चुका करता का \nतुम्ही देखील ‘ग्रीन टी’चं सेवन करताना ‘या’ चुका करता का \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – हृदयरोग, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती, मेटाबॉलिजमसाठी ग्रीन टी फायद्याची मानली जाते. परंतु ग्रीन टीचा दैनंदिन जीवनात समावेश करताना काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्या कोणत्या आहेत जाणून घेऊयात.\nयेऊ शकतात ‘या’ समस्या\n– ग्रीन टी मधील कॅफीन आणि टॅनिंसमुळं शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढतं. हे अॅसिड पचनक्रियेत समस्या निर्माण करतं. यामुळं पोट बिघडू शकतं.\n– यामुळं जळजळ, पोटदुखी, सतत जांभया येणं अशा समस्या येण्याची शक्यता असते.\n– ज्यांना पेप्टीक अल्सर, अॅसिडीटी किंवा अॅसिड रिफलक्ससारख्या समस्या आहेत त्यांनी ग्रीन टी घेऊ नये.\nकसा कमी कराल त्रास \nविविध शोधातून हे समोर आलं आहे की, चहामुळं गॅस्ट्रीक अॅसिड वाढतं. म्हणून रिकाम्या पोटी कधीच याचं सेवन करू नये. अॅसिडीटीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी यात थोडं दूधही वापरू शकता.\n1) वजन कमी होतं – ग्रीन टीमधील एपिगॅलोकॅटोकिन तुमचं मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी तसंच जास्त लागणारी भूक कमी करण्यासाठी मदत करतं. एपिगॅलोकॅटोकिन या घटकामुळं शरीरात उष्णता निर्माण होते. 2-4 कप ग्रीन टी मुळं 70-80 कॅलरीज नियमित कमी होतात. यामुळं दिवसभर फ्रेश वाटतं. भूकेवर नियंत्रण राहिल्यामुळं फॅट बर्निंग कपॅसिटी वाढते.\n2) कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं – यामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. रक्तवाहिन्या मोकळ्या राहिल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. हृदयाचं कार्यही सुधारतं. हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो.\n3) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – यातील अँटीबॅक्टेरियल घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळं पुन्हा पुन्हा येणारा ताप, अंगदुखी दूर होण्यास मदत होते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमहाराष्ट्रात ‘कोरोना’ संक्रमित पोलिसांची संख्या 10 हजारांच्या पुढे, तेलंगणा-त्रिपुरामध्ये झपाट्याने वाढतेय रुग्णांची संख्या\nPune : पूर्ववैमनस्यातून चौघांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (व्हिडीओ)\nWorld Heart Day : ह्दय���च्या बायपास सर्जरीनंतरही 25 ते 30 वर्षे दर्जेदार आयुष्य जगता…\n जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास आणि काय आहेत याचे उपचार\nताक पिल्यामुळं होतात ‘हे’ 8 मोठे फायदे \nDiet To Relieve Fatigue : जर तुम्हाला सतत ‘सुस्तपणा’ आणि…\nजाणून घ्या कशामुळं येतो ‘घाम’ आणि त्याचा आजारांशी काय आहे…\nसणांच्या पार्श्वभूमीवर आज अनेक निर्बंध शिथिल होणार \n‘कोरोना’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय \nHealth Insurance Policy : 1 ऑक्टोबर पासून बदलणार आरोग्य…\nPune : स्वारगेट विभागातील वाहतूकीत बदल\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nCoronavirus : पुणेकरांना आणखी किती शिक्षा देणार \n‘कोरोना’ संसर्गापासून वाचण्यासाठी जाणून घ्या फळं…\nचीनमध्ये बनलेल्या लसीची पाकिस्तानमधील 10 हजार लोकांवर होणार…\nViral : काय भारतातील कोरोना व्हायरस नष्ट झालाय का \nऔषधाचा दुरुपयोग म्हणजे नेमकं काय जाणून घ्या सविस्तर माहिती\nचुकीच्या आहारामुळे कॅन्सर रुग्णांत वाढ\n‘कोरोना’ काळात वयानुसार कसा असावा तुमचा डायट…\nजाणून घ्या क्लोस्ट्रिडियम डिफिझिल कोलायटिसची लक्षणे, अन्यथा…\nCoronavirus : ‘ही’ 2 मोठी लक्षणं सांगतील…\nLockdown कालावधीत कुटुंब नियोजन करताना ताण-तणावाला दूर ठेवा…\n‘या’ आजारांवर उपयुक्त आहे गवार ; जाणून घ्या\nदोन मेंदू असलेल्या अर्भकाला जीवदान, जिवंतपणी पुरणाऱ्या…\nग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का \n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर,…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या द��णारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ अटीवर ड्रायव्हिंग करताना देखील तुम्ही वापरू शकता…\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन वाढले \nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nWhatsApp चॅट्स लीक होताहेत ‘या’ सोप्या पद्धती वापरून सुरक्षित रहा \nभाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं अत्यंत वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी…\n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.artihonrao.net/2009/01/blog-post_19.html", "date_download": "2020-09-28T22:27:34Z", "digest": "sha1:NPEO7JGBN7XHTOXN4ZNMCNFQ5QGCJXPN", "length": 2288, "nlines": 51, "source_domain": "www.artihonrao.net", "title": "शब्द सुचत नाही - Straight From The Heart", "raw_content": "\nमनात आहेत अनेक विचार\nत्या विचारांना दिशा मिळत नाही\nबोलायचे आहे खूप काही\nआयुष्याचे काही गणित लगेच सुटतात\nकाही गणितांची पण उत्तरच सापडत नाही\nएक आणि एक दोन हे कळतं\nपण एक आणि एक अकरा हे गणित कळत नाही\nडोळे बंध करून विसरावं सागळं\nपण डोळे मिटूनसुद्धा चित्र बदलत नाही\nआयुष्याच्या सारीपाटावर खेळून दमलो तरी\nखेळ मधेच सोडून उठता येत नाही\nचालत राहायचा असाच, जेव्दः दिसेल ते पाहत\nआत्म्याच्या प्रकाशाने आयुष्याची वाट उजाळत...\nअंधार रात्रीचा प्रवास करायचा\nडोळ्या देखतच्या प्रकाशावर विश्वास ठेवत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2422/", "date_download": "2020-09-28T21:08:52Z", "digest": "sha1:SITWZ4TWB3QW2R5NC4BSKBZ4ZR3OJIIF", "length": 14542, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "नवीन डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा आराखडा तयार करावा-पालकमंत्री अमित देशमुख - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सु��ू करण्याचा निर्णय\nनवीन डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा आराखडा तयार करावा-पालकमंत्री अमित देशमुख\nलातूर, दि.10):- लातूर महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या हद्दीत भूमिगत गटार योजना अंतर्गत शहराच्या उत्तर भागात एक व दक्षिण भागात एक असे दोन एसटीपी (सांडपाणी पुनर्वापर) प्रकल्प प्रस्तावित करावेत. यापूर्वी या प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेला निधी हा सन 2018 च्या डीएसआर प्रमाणे होता. तरी सध्याच्या डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करून शासनाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.\nशासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजना आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, एमजीपी चे अभियंता श्री. पाटील, श्री. स्वामी महापालिकेचे नगर अभियंता श्री चिद्रे आदि उपस्थित होते.\nपालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लातूर शहरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक व्यवस्थित योजना निश्चित करावी. त्यासाठी शहराच्या उत्तर भागात वरवटी येथील जागा निश्चित केलेली आहे तर शहराच्या दक्षिण भागात कव्हा अथवा इतर जागा निश्चित करण्याबाबत महापालिकेने त्वरित कार्यवाही करावी. पूर्वीच्या योजनेला सन 2018च्या डीएसआर प्रमाणे 139.42 कोटी मंजूर असलेला निधी मध्ये हे काम होऊ शकते का याची खातरजमा करावी व गरज असेल तर सद्यस्थितीत आजच्या डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा नियोजन आराखडा शासनाला सादर करावा असे त्यांनी निर्देशित केले.\nलातूर महानगरपालिकेने सुधारित डीएसआर प्रमाणे शासनाकडे सविस्तर आराखडा प्रस्तावित करावा व योजना मंजूर करून घ्यावी. तसेच योजनेची दोन टप्प्यांत विभागणी करून टप्पा निहाय कामे सुरू करावीत असेही निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.\nमहापौर व महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत इतर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या भूमिगत गटार योजना व सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची माहिती घ्यावी. व लातूर शहरासाठी पुढील पंचवीस तीस वर्षाचा विचार करून नियोजन आराखडा तयार करून योजना प्रस्तावित करावी. व ही योजना पुढील क��ळात आपग्रेड करता येईल या पद्धतीने तयार करावी अशीही सूचना श्री. देशमुख यांनी केली.\nलातूर भुयारी गटार योजनेसाठी चांगला प्रस्ताव 750 कोटीचा होता परंतु एसटीपी प्रकल्पासाठी 139.42 कोटी निधी मंजूर केला होता. परंतु वरवटी पर्यंत पाईपलाईन 8 किलोमीटर घेऊन जावी लागणार असल्याने त्या करता किमान 22 कोटीचा वाढीव खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापौर गोजमगुंडे यांनी दिली. या प्रकल्पाची पूर्वीची टेंडर प्रक्रिया रद्द करुन वाढीव मागणीसह प्रस्ताव शासनाला सादर केला असल्याची माहिती ही त्यांनी दिली.\nतसेच एमजीपी चे अभियंता श्री पाटील यांनी एसटीपी प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या एकूण 139 कोटी निधी मध्ये शहरातील गटारी मधील सर्व पाणी पाईपलाईनद्वारे वरवटी भागापर्यंत घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करणे प्रस्तावित असल्याचे सांगितले. ही योजना लातूर शहराची सन 2034 पर्यंतची लोकसंख्या ग्राह्य धरून करण्यात आलेली आहे. तसेच हा प्रस्ताव सन 2018 मध्ये त्यावेळच्या डीएसआर प्रमाणे सादर केला होता त्यामुळे आजच्या डीएसआर प्रमाणे याच्या मध्ये वाढ करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्री स्वामी यांनी पावर पॉइंट द्वारे एसटीपी योजना व वरवटी येथील सांडपाणी प्रकल्पाची माहिती दिली\n← नांदेड जिल्ह्यात 12 जुलैच्या मध्यरात्री पासून 20 जुलै पर्यंत संचारबंदी\nऔरंगाबाद जिल्ह्यात 4463 कोरोनामुक्त, 3144 रुग्णांवर उपचार सुरू →\nकोरोनामुक्त 12 व्यक्तींना रुग्णालयातून मिळाली सुट्टी\nऔरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nजालना :14 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/12/20/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2020-09-28T20:36:02Z", "digest": "sha1:KJJI73AWZ62Y25VKUISIVM2XZHXYPI5P", "length": 13283, "nlines": 122, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "सुर्यास्त (कथा भाग- ३)", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nसुर्यास्त (कथा भाग- ३)\nसमीर घाईघाईत घरातून बाहेर पडला. त्याला कधी एकदा सचिनला भेटेन अस झाल होत. मनातल वादळ त्याला शांत राहू देत न्हवत. खरंच तुषार आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात का मग ही गोष्ट मला सायलीने का सांगितली नाही. अश्या कित्येक विचारात समीर सचिनच्या घरी आला. तिथे पोहचताच त्याला तूषारही तिथेच भेटला. आता त्याला काय बोलावे हेच कळत न्हवते. तुषार समोर कसे बोलणार सायली बद्दल म्हणून तो गप्पच राहिला.\n“काय समीर कस काय येणं केलंस सचिनकडे” तुषार थोडा मिश्किल हसत म्हणाला.\n“काही नाहीरे सहजच आलो होतो\n बरं बरं ठीक आहे अरे सायली होती कारे घरी अरे सायली होती कारे घरी” तुषार असा विचारेन अस समीरला कधी वाटलं ही न्हवत.\n” समीर बोलून गेला.\n“अरे आज भेटणार होतो आम्ही तिकडेच चलो होतो म्हणून विचारलं की ती निघाली असेन तर मला जावं लागेल तिकडेच चलो होतो म्हणून विचारलं की ती निघाली असेन तर मला जावं लागेल” तुषार या बोलण्याने समीरला काय बोलावे तेच कळेना. तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला.\n“चल मी जातो आता\n“अरे समीर आलास काय आणि चालास काय थांब थोडा वेळ” सचिन समीरला म्हणू लागला.\nसचिनला तुषार जे बोलला त्यावर विश्वासाचं होत न्हवता. सायली आजपर्यंत माझ्याशी का लपवत होती. की तुषार आणि ते भेटतात म्हणुन. कधी तिने याचा विषयही का काढला नसेन. सायली का वागली आसेन माझ्याशी अशी. कित्येक विचाराचा कल्लोळ समीरच्या मनात होता. ती सांज वेळ होती आणि समीर घरी येऊन गच्चीवर बसून सुर्यास्त पहात होता. कदाचित आजही त्याला फक्त त्याचीच साथ होती. वहीच्या पानावर तो लिहू लागला मनातलं सगळं काही मांडू लागला.\n“नकळत या मनास का\nकधी भासे मझ ते आपले\nकधी वाटे ते परक्याचे\nतर कधी हासू हे परक्याचे\nसाद घालत आपुल्यास तेव्हा\nमी शोधले माझ्या मनास\nकधी भेटला एकांत नी\nनकळत या मनास का\nसुर्य ही आज केव्हाच मावळला होता. समीर कित्येक वेळ तिथेच बसून होता. अंधार झाला तरी तो गच्चीवरच होता. तेवढ्यात समीरची आई तिथे आली कित्येक वेळ समीर आलाच नाही म्हणून त्याला पाहायला वर आली.\n“समीर अरे अंधार झाला तरी आज तू गच्चीवर कसा थांबला” आईच्या या बोलण्याने समीर अचानक भानावर आला. त्याच लक्ष कुठेतरी पार विचारत गडून गेलं होत.\n“काही नाही आई असच आज बसावस वाटलं म्हणुन\n“सुर्यास्त नंतर तुला ती संध्याकाळ उदास वाटते ना तरीही तू वर आहेस तरीही तू वर आहेस काय झाल समीर सांगशील काय झाल समीर सांगशील” आई समीरला मनापासून विचारू लागली.\n काल परवा पर्यंत आपली वाटणारी माणसं क्षणात परकी वाटायला लागतात ना समीर आता आईला मनातल बोलत होता.\n“कोणा बद्दल म्हणतोय समीर \n“सहजच वाटलं अस म्हणुनकित्येक क्षण ते असे सहज विसरून जातातकित्येक क्षण ते असे सहज विसरून जातात आपल्याला त्यांच्या बद्दल काही माहितच नाही अस वाटायला लागतं आपल्याला त्यांच्या बद्दल काही माहितच नाही अस वाटायला लागतं\n आयुष्यात माणसं खुप येतात, काही सतत सोबत असतात तर काही क्षणाचे सोबती असतात ” आई समीरकडे पहात म्हणाली.\n“पण आई समोरच्याला इतकं विसरता येत\n“विसरायचं असेन तर विसरायचं शेवटी आयुष्य कसं जगावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी आयुष्य कसं जगावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुझ्या आयुष्यात अस कोणी आल तर याच वाईट ते का वाटावं\nसमीर आणि आई बोलत होते कित्येक मनातले किंतू समीर आईला विचारत होता त्यांचं हे बोलण चालू असतानाच. सायली घरी येताना दिसली. समीर तिला पाहून थोडा गोंधळला पण काहीच न बोलता तो गच्चीवरून खाली आला.\n“काकु , तुमच्याकडे काम होत” सायली समीरच्या आईकडे पाहत म्हणाली.\nसमीर सायली कडे न पाहताच बाहेर निघून गेला. सायलीला हे लक्षात आल पण ती काहीच बोलली नाही.\n“काकु समीर असा का निघून गेला\n“”तुला बोल���ा नाही तो” आई सायलीला विचारत होती.\n बरं काकु उद्या आईने तुम्हाला बोलावलंय आणि समीरला पण सांगा ये म्हणुन उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणुन उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणुन\nसायली निघुन गेली. समीर आपल्याशी का बोलला नाही याचा विचार करत ती घरी गेली. उद्या माझा वाढदिवस आणि समीर आला नाहीतर कस होईन. तुषार आणि सचिनही येतीन वाढदिवसाला. पण समीर असा वागला का माझ्याशी मला त्याला काहीतरी बोलायचं होत पण ते राहूनच गेलं. जाऊदे उद्या येऊन तेव्हा बोलेन मी नक्की.. पण आलाच नाहीतर .. मला त्याला काहीतरी बोलायचं होत पण ते राहूनच गेलं. जाऊदे उद्या येऊन तेव्हा बोलेन मी नक्की.. पण आलाच नाहीतर .. अश्या कित्येक विचारत सायली होती.\nपण उद्या आला की असा का वागतोय ते मी विचारणार आहे मी त्याला …\nगावाकडच्या गोष्टी मराठी कथा मराठी गोष्टी सुर्यास्त (कथा भाग- ३) सूर्यास्त कथा Marathi Katha\nOne thought to “सुर्यास्त (कथा भाग- ३)”\nसुर्यास्त (कथा भाग -२)\nसुर्यास्त (कथा भाग -४)\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-travel-through-europe/", "date_download": "2020-09-28T20:50:21Z", "digest": "sha1:G3SAADRRJZKBLYNZQ5ATHC27KKRQWEKH", "length": 34898, "nlines": 64, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "युरोपमधून प्रवास कसा करावा | kingsxipunjab.com", "raw_content": "\nयुरोपमधून प्रवास कसा करावा\nम्हणून आपण हायस्कूल / कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे किंवा आपण सेवानिवृत्त झाला आहात आणि आपल्याकडे काही पैसे शिल्लक आहेत आणि आपल्या हातात बरीच मोकळी वेळ आहे. हे जग पहाण्याची वेळ आली आहे. युरोप पाहणे ही अशी एक गोष्ट आहे ज्याबद्दल बरेच लोक स्वप्न पाहतात परंतु प्रत्यक्षात कधीच करत नाहीत. हे भयानक वाटत असले, तरी \"युरोट्रिप\" चे नियोजन करणे तुलनेने सोपे आहे, विशेषत: आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि आ��� आपल्याकडे असलेले सर्व प्रवासी मार्गदर्शक. बर्‍याच लोकांसाठी आणि चांगल्या कारणास्तव युरोप हे सर्वात सामान्य सहलींपैकी एक आहे: कला, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर प्रवासी यापैकी दुसर्‍या क्रमांकाचे नाही. खंड युरोपला भेट देताना तणावमुक्त, त्रास-मुक्त वेळ कसा घ्यावा याबद्दल काही मार्गदर्शन येथे आहे.\nआपल्या निर्णयाशी वचनबद्ध व्हा आणि लगेचच पैसे वाचविणे सुरू करा. आपल्याकडे अद्याप अचूक अर्थसंकल्प नाही, परंतु आपण यूएसमध्ये रहात असाल तर एकट्याने विमान प्रवास कदाचित $ 500 ते 1000 डॉलरच्या श्रेणीमध्ये असेल.\nबोट किंवा विमानाने तेथे जा. युनायटेड स्टेट्स पासून लंडन ची स्वस्त उड्डाणे इतर कोणत्याही युरोपियन गंतव्य स्थानापेक्षा स्वस्त आहेत. आगाऊ खरेदी केल्यास आणि ऑफ-हंगामात, लंडनला जाणारी उड्डाणे 500 पेक्षा कमी फेरीसाठी खर्च करू शकतात\nआपल्याकडे आधीपासून नसल्यास पासपोर्ट मिळवा\nआपण कोठे जाऊ इच्छिता ते ठरवा. नियोजन प्रक्रियेचा हा सर्वात कठीण भाग आहे. बर्‍याच लोकांकडे प्रवास करण्यासाठी मर्यादित वेळ असतो, म्हणून आपल्या मुख्य इच्छांवर लक्ष केंद्रित करणे ही मुख्य गोष्ट आहे.\nएक \"अवश्य पहा\" यादी बनवा - ही शहरे, देश, विशिष्ट स्मारके, मुक्त हवा बाजार, काहीही असू शकतात त्यांना शीर्ष-दहा यादीमध्ये व्यवस्थित करा.\nसर्वात वाजवी प्रवासाची योजना तयार करा. Google नकाशे वापरुन नकाशावर आपली सर्व इच्छित स्थाने रचून रस्ता शोधा.\nआपल्याला प्रत्येक ठिकाणी किती वेळ घालवायचा आहे ते शोधा. हे कदाचित आपल्या बजेटवर अवलंबून असेल, परंतु आत्तासाठी आपली गंतव्यस्थाने पाहण्यास किमान किती दिवस लागतील याची यादी करा. उदाहरणार्थ, माद्रिद किंवा पॅरिससारख्या मोठ्या राजधानीत केवळ एक दिवस लज्जास्पद असेल.\nआपल्या प्रवासाच्या योजना खूप कठोर करू नका. आपणास अतिरिक्त दिवस घेण्याची किंवा आपल्या नवीन मित्रांचे अनुसरण करण्याच्या क्षमतेकडे जावे लागेल ज्याचा आपण पूर्वी विचार केला नसेल.\nलक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेते जेणेकरून \"हे सर्व पाहणे\" सुलभ होते आणि आपल्या कार्यक्रमात बफर, अतिरिक्त अनुभव दिवस जोडा गंतव्यस्थान आणि वैयक्तिक स्वारस्यावर अवलंबून आदर्श म्हणजे 2-3 रात्री (1-2 दर्शनासाठीचे दिवस). प्रवास मार्ग पहाण्यासाठी मार्ग पहा.\nआपले बजेट क्रमाने मिळवा.\nआपली, फ्लाइट, युरेल / इंटरेल पास किंवा आपण ठरविलेल्या कोणत्याही वाहतुकीची किंमत, आपले भोजन आणि निवास व्यवस्था आणि आपल्या मुख्य आकर्षणाच्या किंमती (त्यापैकी बहुतेक ऑनलाइन आढळू शकतात) जोडा.\nपैशाऐवजी एटीएम कार्ड घ्या. रोकड काढण्यासाठी बँकांमध्ये याचा वापर करा. प्रत्येक सहलीला काही दिवस पुरेसे पैसे काढा. वैकल्पिकरित्या, मोठ्या संख्येने रोख रक्कम घेऊन जाताना कार्डाद्वारे पैसे देणे एक धोका आहे. आपली बँक फी तपासा, रोख रक्कम काढण्यापेक्षा आपले डेबिट कार्ड वापरण्यासाठी कमी शुल्क आकारले जाऊ शकते. आपली बहुतांश रोख रक्कम मनी-बेल्टमध्ये ठेवा आणि ती आपल्या कपड्यांखाली घाला, परंतु थोड्या रोख खिशात ठेवा जेणेकरुन आपल्याकडे यावर जलद प्रवेश असेल.\nपिकपॉकेट्स सर्वत्र आहेत. एखादे चोरी झाल्यास दुसरे एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा सल्ला दिला जातो. काही बँका (आणि एएए) पुन्हा शुल्क आकारण्यास योग्य व्हिसा कार्डाची विक्री करतात (हे लक्षात घ्या की युरोपमध्ये वापरल्या जाणार्‍या क्रेडिट कार्डे 2% -4% व्यवहार शुल्क घेतील. व्यवहारावरील विनिमय दर बीबीआर (बँकर्स खरेदी दर) आणि टक्केवारीवर चालवावा - परंतु कोणाकडे तपासणी करण्यासाठी वेळ आहे रोख राजा आहे.बँकमध्ये पहिल्यांदा प्रवास होईपर्यंत तुला टिकवण्यासाठी पुरेसे रोख घ्या.\nअंडर-पॅक पाऊस-कोट किंवा टोपी नसलेली एक कोसळणारी छत्री. ओपेरा स्पाग्लास दुर्बिणी नाही. चालत जाणारे बूट सुंदर शूज नाहीत. मोजे व कपडे धुण्यासाठी हॉटेल साबण / शैम्पू वापरा. कमी अधिक आहे.\nलक्षात ठेवा, आपण प्रवास करताना प्रत्येक वेळी मैल आपल्या डफल बॅग / बॅकपॅक / सुटकेस घेऊन जात असाल, म्हणून शक्य तितक्या हलके करा. तसेच आपणास स्मारकांसाठी घरी नेण्यासाठी जागा सोडावी लागेल. सर्व प्रमुख वसतिगृहांमध्ये जवळपास लॉन्ड्रोमॅट असतात.\nवेबवर प्रवास पॅकिंग याद्या शोधा आणि आपण कोठे जात आहात त्यानुसार समायोजित करा. लक्षात ठेवा जेव्हा आपण तेथे पोचता तेव्हा आपण नेहमी खरेदी करू शकता ... युरोपमध्ये पातळ टॉवेल्स आहेत जे प्रवासासाठी छान आहेत आणि प्रसाधनगृह इतरत्र कोठेही समान आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगला बॅकपॅक मिळवा आणि आरामदायक असल्याची खात्री करा.\nकोठे रहायचे ते ठरवा.\nआपण घर सोडण्यापूर्वी आपल्या पहिल्या एक वा द��न रात्री आणि शेवटच्या रात्री (शक्य असल्यास) निवासस्थानांसाठी आरक्षण करा.\nआपण ज्या शहरांना भेट देत आहात त्या शहरांमध्ये निवास शोधण्यास प्रारंभ करा. आपण फक्त हॉटेल्स बुक करू शकाल, परंतु जर आपण कमी बजेटवर असाल तर (जसे की बहुतेक) हॉस्टेलमध्ये राहणे आपल्यासाठी सर्वोत्तम पैज आहे.\nरेटिंग्सचे पुनरावलोकन करा (विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ, इत्यादींसाठी वसतिगृहाच्या बुकिंग साइट्सची अनेक शहरे आहेत) आणि सामान्य ज्ञान वापरा, आपण ठीक आहात वसतिगृहे सहसा रात्री 20-40 युरोपेक्षा थोडी चालतात. ते सामान्यत: आपल्यासाठी उपलब्ध सर्वात सुरक्षित, मैत्रीपूर्ण, सर्वात सामाजिक आणि सर्वोत्तम स्थित पर्याय आहेत. बर्‍याच वेळा त्यांच्या आवारात पब आणि संमेलने असतात. ते जलद बुक करतात, म्हणूनच आधीपासून राखीव ठेवा.\nदुसरा पर्याय म्हणजे “पलंग सर्फिंग” म्हणजे मुळात एखाद्याच्या घरी रहाणे. पुन्हा, ते रेखाटलेले दिसते, परंतु तेथे सत्यापन प्रक्रिया, पुनरावलोकने आणि आपल्यात अक्कल आहे हे केवळ विनामूल्य नाही, आपण ज्या शहरात रहाता त्या शहराचा अनुभव घेण्याचा हा एक अद्भुत मार्ग आहे; बरेच यजमान आपणास सुमारे दर्शविण्यास तयार असतात आणि नॉन-टुरिझी भागांमध्ये नेतात.\nप्रवासाच्या थकव्यासाठी भत्ते द्या जे अगदी सामान्य आणि अगदी वास्तविक आहेत. जर आपण आपल्या प्रवासाचे वेळापत्रक खूपच घट्ट पॅक केले तर आपण दररोज जास्त पैसे खर्च कराल आणि प्रत्येक ठिकाण आनंद घेण्यासाठी कमी वेळ मिळेल.\nअंधार होण्यापूर्वी आपल्या पुढच्या रात्री-जाण्यासाठी पोहोचा. आपल्या पर्यटनविषयक अनुभवांचे स्थान ते स्थान (संग्रहालय, बाजार, खेळ, बोट-ट्रिप, 'स्थानिक' जेवणाचे, बस, ट्राम, दुचाकी, फेरी, भाडेवाढ ...) बदला.\nआपल्या होस्ट / हॉटेल / वसतिगृहाला आपल्या पुढील गंतव्यस्थानावर आरक्षण करण्यास सांगा - ते सहसा शुल्क न घेता उपकृत असतात. दुपारच्या जेवणासाठी आणि नंतर कॉफी किंवा पेय पदार्थांसाठी थांबा जिथे आपण त्या स्थानाचे वेगळेपण भिजवून घ्यावे.\nप्रवासाचा एक मार्ग निवडा.\nप्रवासाच्या प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि तोटे विचारात घ्या.\nरेल्वेने प्रवास (ट्रेन म्हणूनही ओळखले जाते). हे बहुतेक युरोपमध्ये आहे, जरी लहान शहरांमध्ये बसेस वापरल्या जातात. जर तुम्हाला कोचमधून प्रवास करण्यात समस्या येत नसेल तर ते उत्तम आहे, कारण ते स्वस्��� काम करते. Www.getwayz.com तपासण्यासाठी उपयुक्त प्रशिक्षक तुलना वेबसाइट आहे. विमानवाहकांच्या तुलनेत गाड्या धीम्या असू शकतात, जोपर्यंत आपण विमान तपासणीच्या वेळेवर लक्ष केंद्रित करत नाही आणि गाड्या कमी अंतरासाठी (200 मैलांपेक्षा कमी) चांगल्या आहेत. तथापि, हे आपल्याला दृश्यास्पद स्थान पाहण्याची अधिक संधी देते. युरेल / इंट्राईल पास ही आपण विचार करू शकता. आपल्या सहलीमध्ये बसण्यासाठी आपण त्यातील अटी बदलता. 30 दिवसांच्या पासमध्ये बहुतेक वेळा लहान, लोकल गाड्यांचा देखील समावेश असतो. युरेल पास बद्दलचा सर्वात चांगला भाग म्हणजे आपण आपल्या सर्व वाहतुकीचा खर्च समोरचा मोबदला द्या - प्रवास करताना काळजी करण्यासारखे काहीतरी कमी आहे. फक्त रेल्वेची तिकिटे खरेदी करणे स्वस्त होईल. युरोपियन रेल कंपन्यांकडे वेबसाइट आहेत ज्या पीक तिकिटासाठी खास एकतर्फी ऑफर देतात. काही 'देशांतर्गत' तर काही 'आंतरराष्ट्रीय' असतात.\nउडणे. युरोपच्या सर्व प्रमुख शहरांदरम्यान आश्चर्यकारकपणे स्वस्त उड्डाणे (बहुतेकदा 30 ते 40 युरो) घ्या. युरोपच्या बर्‍याच बजेट एअरलाईन्स (बॅगेजसाठी काही शुल्क) घेऊन प्रवास करुन तुम्ही बर्‍याच अंतरांसाठी वेळ आणि पैशाची बचत करू शकता.\nकार भाड्याने द्या (वय प्रतिबंध) कार आपल्याला लांब आणि निसर्गरम्य मार्गाने जाण्याची परवानगी देते, स्थानिक खेड्यात आणि इटेरिजमध्ये थांबतात, सहलीची छायाचित्र, फोटो थांबे आणि आपले सामान आपल्यासाठी नेतात आणि आपल्याला कमी किंमतीच्या निवासस्थानी आणतात. ब Major्याच प्रमुख कार भाड्याने देणार्‍या कंपन्या ठराविक देशांमध्ये ड्रॉप-ऑफ शुल्काशिवाय विनामूल्य एक-मार्ग भाड्याने परवानगी देतात (उदाहरणार्थ: पिक-अप बर्लिन - ड्रॉप म्युनिक). बहुतेक कार भाड्याने देणारी कंपन्या आपल्याला जवळच्या देशांमध्ये कार घेण्याची परवानगी देतात. पोर्टेबल जीपीएस सिस्टम गंतव्ये (इंग्रजीमध्ये) शोधणे सुलभ करण्यासाठी युरोपियन नकाशेसह कमी-लोड केले जाऊ शकतात. ड्रायव्हिंग यूएसए आणि कॅनडा प्रमाणेच आहे (यूके आणि आयर्लंड वगळता जेथे ते डाव्या बाजूला गाडी चालवतात.). आपण आगमन झाल्यावर आणि मोठ्या शहरात रहायला गेल्यास त्या शहराच्या सुटल्यावर आपली गाडी उचलण्याची शिफारस केली जाते. शहरात गाड्या उचलून (रेल्वे स्थानकांद्वारे सामान्यत: विमानतळांप्रमाणेच अधिभार लावले जातात) आपण पैशाची बचत कराल (विमानतळांवर सोडणे जादा खर्च येत नाही आणि ते खूप सोयीचे आहे) आणि शहर पार्किंगची त्रास टाळता येईल. 24 तासांच्या भाड्याने कालावधी विचारात घेऊन कार घ्या. केवळ मोठ्या शहरे आपल्या प्रवासात असल्यास भाड्याने देण्याची शिफारस केली जात नाही. मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.\nस्थानिक आणि लांब पल्ल्याचे डबे / बस घ्या. किंवा या कोणत्याही किंवा सर्व पर्यायांचे संयोजन वापरा.\nयुरोपमधील वेगवेगळ्या देशांना भेट देण्यासाठी मला स्वस्त तिकिटे कशी मिळतील\nइंटरेल मस्त आहे, परंतु बर्‍याच कमी किंमतीच्या विमान कंपन्या देखील आहेत ज्या युरोपच्या प्रवासासाठी आपल्याला जवळजवळ काहीही आकारत नाहीत. क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, रोमानिया आणि बल्गेरियामध्ये प्रवास करणे कमी आणि सुंदर आहे.\nमी अ‍ॅड्ससाठी कोठे अर्ज करु\nअ‍ॅड्ससाठी अर्ज करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या वेबपृष्ठावर. नोंदणी करा आणि आपल्याला आपल्या पत्त्यावर पाठविलेला एक अ‍ॅड मिळेल. आपण आपल्या जारीकर्ता स्थानिक जारीकर्त्याद्वारे मिळवू शकता. ते जगभरातील मोठ्या शहरांमध्ये आहेत.\nयुरोपमध्ये आरव्ही भाड्याने देण्याबद्दल काय\nती खूप समाधानकारक सहल आहे. युरोपमध्ये बर्‍याच वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आहेत आणि बर्‍याच देशांमध्ये पर्यटकांना चांगला प्रतिसाद मिळतो.\nस्थानिक अन्न खा. यापूर्वी कधीही नसलेले काहीतरी वापरून पहा. इटली, फ्रान्स किंवा ऑस्ट्रियाला जाणे आणि मॅकडोनाल्डमध्ये तुमचे सर्व जेवण घेणे खरोखर खरोखर गुन्हा आहे.\nआपण भिन्न भाषांमध्ये व्यवहार करीत आहात, म्हणून काही वाक्ये शिकणे किंवा एक स्लिम वाक्यांश पुस्तक निवडणे दुखापत होणार नाही, विशेषत: जर आपण जास्तीची जागा शोधत असाल तर. \"नमस्कार,\" \"निरोप,\" \"कृपया,\" \"धन्यवाद,\" \"मला हवे आहे ...\" आणि \"ही किंमत किती आहे\" तुम्ही बर्‍याच लोकांना आनंदी कराल. आपण प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे समाधान होईल.\nतसेच, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विमा कार्ड (अ‍ॅड्स) प्रवास विमा, जगभरात सूट आणि एक स्वस्त कॉलिंग कार्ड, सर्व सुमारे $ 22 देतात\nआपल्याला भेट देऊ इच्छित असलेल्या युरोपच्या सर्व भिन्न भागात वाचा. सर्व प्रमुख स्थळांव्यतिरिक्त, पोर्तुगाल, दक्षिण इटली, ग्रीस, पूर्व युरोप आणि स्कॅन्डिनेव्��िया या देशांकडेही गांभीर्याने पहा. या उत्कृष्ट प्रवासाची ठिकाणे बर्‍याचदा दुर्लक्षित केली जातात परंतु तेथे काहीतरी असावे जे आपल्या कल्पनेला धक्का देईल.\nस्थानिकांशी मैत्री करा. युरोपमध्ये एक अत्यंत सामाजिक संस्कृती आहे आणि आपणास आढळेल की ते सर्वजण उबदार, उत्साही आहेत आणि आपला मित्र बनण्याची इच्छा दर्शविण्यापेक्षा जास्त आहेत आणि आपल्याला आजूबाजूला दर्शवित आहेत. आपल्याला कदाचित दृष्टी आठवत असेल, परंतु आपण तयार केलेल्या मित्रांना आपण कधीही विसरणार नाही.\nसुपरमार्केटमध्ये पाणी विकत घ्या. वारंवार भरणे. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या विमानात घेता येतील. टॅप पाणी पिण्यासाठी सहसा सुरक्षित असते - जोपर्यंत असे नसलेले असे चिन्ह नसल्यास.\nआपण एखाद्या जोडीदारासह किंवा भागीदारांसह प्रवास करीत असल्यास, प्रत्येक जोडीदाराने इतर लोकांच्या प्रभावाशिवाय शीर्ष-दहा \"अवश्य पहा\" यादी बनविली पाहिजे मग, आपले शीर्ष तीन किंवा शीर्ष पाच वापरुन वाटाघाटी करा.\nआपण पासपोर्टची छायाचित्र-प्रत सोडा की आपण कोणासही संपर्क साधू शकता किंवा आपण चोरीस गेल्यास याची नोंद घ्या. आपल्या पासपोर्टची एक प्रत आपल्या सामानात कुठेतरी घेऊन जा परंतु आपल्या पासपोर्टसह नाही. योगायोगाने आपल्या यूएसए पासपोर्टच्या प्रती बनविणे बेकायदेशीर आहे.\nआपल्याकडे बराच वेळ असल्यास - विद्यापीठांमधील राईड-बोर्ड नेहमीच राईड्स (आणि खर्च) सामायिक करण्याचा विचार करतात.\nमार्गदर्शक खरेदी करा. कमी पर्यायांसह अधिक मत असलेल्यांना चिकटण्याचा प्रयत्न करा.\nविनिमय दर जाणून घ्या पण लक्षात ठेवा की तो अनुभव आहे मोजली जाणारी किंमत नाही. आपण येथे येण्यासाठी चांगले पैसे खर्च केले आहेत; एक चांगला वेळ असल्याचे लक्षात ठेवा.\nआपल्या कॅमेर्‍यासाठी अतिरिक्त बॅटरी / मेमरी घ्या आणि ते कसे चार्ज करावे हे शोधा ... आपल्याला अ‍ॅडॉप्टरची आवश्यकता असू शकते (फक्त इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरमध्ये जा आणि विचारून घ्या). काही गाड्यांकडे सीटच्या जवळ किंवा बाथरूममध्ये आउटलेट असतात.\nआपण 26 वर्षाखालील किंवा ज्येष्ठ असल्यास विद्यार्थी सूट घेण्याचा लाभ घ्या आपण विद्यार्थी असल्यास आपण शाळेचा आयडी घेत असल्याची खात्री करा.\nआपण प्रवास करता तेव्हा आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता आणि आपण परदेशी देशात अतिथी देखील आहात, म���हणून आपण नम्र आहात हे सुनिश्चित करा.\nआपल्याकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे असल्याची खात्री करा, आपल्याला आवश्यक असल्यास पैसे कसे मिळवायचे हे जाणून घ्या आणि आपल्याला आवश्यक असल्यास एखाद्याला घरी संपर्क साधण्याचा मार्ग आहे (फोन कार्डे सभ्य आहेत आणि बर्‍याच शहरांमध्ये स्वस्त इंटरनेट कॅफे आहेत).\nविशेषतः पर्यटकांवर पिकपकेट्स शिकार करतात. जास्त रोकड बाळगू नका (तुमचे एटीएम कार्ड संपूर्ण युरोपमध्ये कार्य करेल) आणि स्ट्रीट स्मार्ट व्हा.\nलक्षात ठेवा की युरोप हा देश नाही तर खंड आहे. युरोपियन लोक 'युरोपियन' म्हणून ओळखल्याबद्दल विशेष उत्सुक नाहीत. त्याऐवजी जेव्हा ते जर्मनीचे असतील तेव्हा त्यांना 'जर्मन', जेव्हा ते स्वीडनमधील असतील तर 'स्वीडिश' इत्यादींचा संदर्भ घ्या.\nलक्षात ठेवा, काही नियोजन आवश्यक आहे, परंतु बरेच नियोजन केल्याने ट्रिप खराब होऊ शकते. आपण पाहिलेल्या गोष्टींसाठी केवळ ठोस योजना तयार करा, परंतु उर्वरित वेळ भटकंतीसाठी सोडा.\nमौल्यवान वस्तू लॉक करा. हॉटेल / वसतिगृहांच्या खोल्यांमध्ये कधीही रोकड, पासपोर्ट कॅमेरे, आय-पॉड्स, लॅपटॉप सोडू नका.\nयुरोपमध्ये वसतिगृहे कशी शोधावीलंडनला भेट देताना कसे बसवायचेलंडनमध्ये साइटसी कशी करावीआपली लंडन सहली कशी टाईम करायचीस्वस्त युरोप कसा प्रवास करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-4-august-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T22:48:18Z", "digest": "sha1:253GF5B6LFL46F3KSEEACTPNES54Y5AE", "length": 14359, "nlines": 224, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 4 August 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (4 ऑगस्ट 2017)\nजागतिक योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला सुवर्णपदक :\nसिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढवळे (ता. मुळशी) येथील श्रेया कंधारे हिने 16 वर्ष वयोगटात दोन सुवर्णपदके पटकावित भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे.\nआठ देशांतील दोनशेपेक्षा जास्त योगापटूंना नमवत श्रेयाने ही जिगरबाज कामगिरी केली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nश्रेया ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेत शिकते. तालुकापातळीवर अव्वल यश मिळवित श्रेया थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोचली.\nतसेच 5 वर्षांत तिने महाराष्ट्राला 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपद��े मिळवून दिली. याचबरोबर मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत तिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.\nचालू घडामोडी (3 ऑगस्ट 2017)\nसंभाजीराजे यांना भाजपाचे सहयोगी सदस्यत्व :\nकोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे स्पष्ट झाले.\nराज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी संबंधित खासदारांना आपला पक्ष किंवा अपक्ष राहणार असेल तर तसे स्पष्ट करावे लागते. मात्र, या सन्मानाच्या पदावर दिलेली संधी, महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची मिळणारी संधी, मराठा आरक्षणापासून अनेक प्रश्नांबाबत लागणारे पाठबळ याचा विचार करून मी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. मी भाजपमध्ये गेलो नाही तर सहयोगी सदस्यत्व घेतल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.\nमहानगर अध्यक्ष तापडिया यांचा राजीनामा :\nराष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी 3 ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nपक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचाप्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्याकडे दिला आहे.\nमहापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या तिकिट वाटपातील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून तापडिया यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये अकोला दौर्‍यावर येत आहेत, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.\nराज्य शासनाव्दारे आमगावला नगर परिषदेचा दर्जा :\nआमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना 2 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली.\nराज्य शासनाने राज्यातील अनेक तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींना लोकसंख्या व ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्राचा समावेश करुन होणारे क्षेत्र यांचे नगर पंचायतीत समायोजन करुन नगर पंचायतची स्थापना 2015 केली होती.\nपरंतु, आमगाव येथील नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी शासनाने नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी लावून धरली. यासाठी संघर्ष समि��ीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती.\nन्यायालयाने शासनाने नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाकडे सोपविला. परंतु, शासनाने मागील दोन वर्षांपासून यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नव्हता.\nनिर्णयाअभावी नागरिकांना प्रशासकाच्या अनियंत्रीत कारभारामुळे विकासापासून वंचित राहावे लागले. संघर्ष समितीने शासनाकडे नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी अनेक पत्र व्यवहार व आंदोलनाची भूमिका घेतली होती.\nसंघर्ष समितीने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनाही या संदर्भात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आमगाव नगर परिषद स्थापनेचा निर्णय घेत त्याची अधिसुचना काढली. शासनाने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.\nप्रसिद्ध कथा-कादंबरीकार ना.सी. फडके (नारायण सीताराम फडके) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.\n4 ऑगस्ट 1923 मध्ये नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (5 ऑगस्ट 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-4292", "date_download": "2020-09-28T22:21:57Z", "digest": "sha1:DXVYKNTRMJO5NM2JXWUHB36DI7UTFM67", "length": 27804, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 जुलै 2020\nमहाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रकारचे बहुजनवाद पाहायला मिळतात. प्रत्येक पक्षाने त्यांच्या धोरणांप्रमाणे बहुजनवाद विकसित केला. त्यामुळे या बहुजनवादाला वेगवेगळे रंग आणि कंगोरे दिसतात. मात्र, नेमका कोणत्या काळात बहुजनवाद अस्तित्वात आला आणि त्याला बहुजनवाद म्हणावे, की आणखी काही यावर केलेली चर्चा...\nमहाराष्ट्राच्या राजकारणात बहुजनवादाचा युक्तिवाद केला जातो. सामाजिक शास्त्रांचे अभ्यासकदेखील बहुजनवाद या संकल्पनेची मांडणी करतात. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजनवाद एकाच प्रकारचा नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजनवादाचे वेगवेगळे रंग आणि कंगोरे आहेत. साठीच��या दशकापासून आजपर्यंत बहुजनवाद ही विचारप्रणाली प्रत्येक पक्षाने त्यांच्या धोरणांप्रमाणे वेगवेगळी विकसित केली. यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा बहुजनवाद, शरद पवारांचा बहुजनवाद, शिवसेनेचा बहुजन हिंदुत्व, भाजपचा हिंदुत्व समरसता बहुजनवाद, बहुजन महासंघाचा बहुजनवाद, वंचित बहुजनवाद व बहुजन समाज पार्टीचा बहुजनवाद असे वेगवेगळे रंग आणि कंगोरे दिसतात. या प्रत्येक बहुजनवादाची दुसऱ्या बहुजनवादाशी सामाजिक स्पर्धा आणि सत्ता स्पर्धा आहे. यामुळे प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या बहुजनवादाच्या मर्यादा नोंदवतो. तसेच आपणच खरे बहुजनवादी आहोत, असा युक्तिवाद केला जातो. यामुळे एकूण बहुजनवादाचे आकलन कमी आणि राजकारण जास्त अशी अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे गेल्या साठ वर्षांत बहुजनवाद या विचारप्रणालीशी संबंधित कार्यकर्ते, नेते आणि पक्ष यांचीदेखील याबद्दलची भूमिका धरसोडीची राहिली आहे. बहुजनवाद ही विचारप्रणाली केवळ औपचारिक पातळीवरती घोषणाबाजीचा आणि प्रतीकांचा एक महत्त्वाचा भाग झाली. प्रत्यक्षात मात्र तिला गुंडाळून ठेवले गेले. ही घटना १९७२ नंतर खूप जलद गतीने घडत गेली. समकालीन दशकामध्ये तर बहुजनवाद हा परवलीचा शब्द झाला आहे. परंतु, वस्तुस्थिती बहुजनवादी राजकीय कार्यपद्धती राबवली जात नाही. बहुजनांचे कार्यक्रम आणि समारंभ होतात. परंतु, बहुजनांना सत्ता, अधिकार, संपत्ती व प्रतिष्ठा यामध्ये पुरेसा वाटा मिळत नाही. परंतु, यास आपण उलटा प्रश्न उपस्थित करू शकतो. कोणत्या काळात बहुजनवाद अस्तित्वात होता. त्यास बहुजनवाद म्हणावे, की वेगळे काही असा प्रश्न उपस्थित होतो.\nबहुजनवादाची खरी प्रक्रिया स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषिक प्रदेशात घडून आली होती. पन्नाशीच्या दशकात आणि साठीच्या दशकात बहुजनवाद महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेत राबवला गेला. लोकशाही, बहुजनवाद आणि राष्ट्रवाद अशा तीनही गोष्टींचा एकत्रित मेळ या दोन दशकांमध्ये महाराष्ट्रात घातला गेला. बहुजनवाद ही घोषणा नाही, तर प्रत्यक्ष लोकशाहीमार्फत राबवण्याची राजकीय प्रक्रिया आहे. याचे आत्मभान या दोन्ही दशकांना होते. यामुळे या दोन्ही दशकांमध्ये बहुजनवादाची राजकीय प्रक्रिया घडली. या दोन दशकांमध्ये बहुजनवाद हा लोकशाही राजकीय प्रक्रियेमार्फत विकास पावला. महाराष्ट्राने राष्ट्रवाद सोडून न देता मराठी भाषिक प्रदेशाच्या स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन घडवले. हा मुद्दा लोकांचे संबंध आणि राष्ट्रवादाचा विचार यांचा ताळमेळ घालणारा होता. पन्नाशीच्या दशकाच्या उत्तरार्धात राजकीय प्रक्रियेमध्ये राज्यसंस्था प्रणीत हिंसेच्या वापराला राज्यकर्ते म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी विरोध केला. त्यांनी त्याऐवजी संवाद, चर्चा, मतभिन्नता, विरोध यांना पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला. याबद्दलची खूपच चित्तवेधक कथा घडली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवून मराठी भाषिकांनी विरोध केला. या गोष्टी यशवंतराव चव्हाण यांनी लोकशाही पद्धतीने नेहरूंना पटवून दिल्या. त्यांनी आंदोलन दडपून टाकले नाही. म्हणजेच पन्नाशीच्या दशकात अहिंसा हा राज्यकारभाराचा महत्त्वाचा भाग असेल यावर शिक्का मारला गेला. या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा आग्रह धरला गेला. याप्रमाणेच पन्नाशीच्या दशकाच्या उत्तरार्धात वंचित समूहांच्या अधिकारांचाही प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा लोकशाहीतील बहुमत आणि बहुसंख्यांकवाद या दोन्ही संकल्पना बाजूला ठेवल्या गेल्या. बहुमत आणि बहुसंख्यांकवाद याऐवजी सारासार विवेकबुद्धीला मान्य असणारी गोष्ट स्वीकारली गेली. त्यामध्ये बौद्ध हा धर्म स्वीकारला, तरी पुढे आर्थिक, सामाजिक वंचितता जात नाही हे सरकारने मान्य केले. तसेच अल्पसंख्याक असणाऱ्या नवबौद्ध समाजाच्या बाजूने निर्णय घेतला गेला. अनुसूचित जातीच्या राखीव जागा मान्य करण्यात आल्या. म्हणजे लोकशाहीचा अर्थ केवळ बहुमत नव्हे किंवा बहुसंख्यांकवाद नव्हे, ही गोष्ट पन्नाशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी भाषिक राज्यात स्वीकारली गेली होती. म्हणून या विचारांमध्ये खरा बहुजनवाद होता. आजच्या अर्थाने तो बहुजनवाद नाही, म्हणून प्रश्न उपस्थित होतो की त्यास काय म्हणून ओळखले पाहिजे.\nपन्नाशीच्या दशकाच्या पायाभरणीवर आधारित साठीच्या दशकातील बहुजनवाद उभा राहिला होता. साठीच्या दशकामध्ये संयुक्त महाराष्ट्राबद्दलची वैचारिक भूमिका ही बहुजनवादी होती. कारण यशवंतराव चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या विचारांशी बांधीलकी मान्य केली होती. तसेच चव्हाण यांचा महात्मा फुले यांच्या विचारांनुसार धोरण आखणीचा प्रयत्न होता. महात्मा फुले यांच्या विचारांनुसार सार्वजनिक धोरण आणि राजकीय कार्यपद्धती घडवण्यावर त्यांनी भर दिला होता. यामुळे शिक्षण, शेती आणि महिलांचे शिक्षण या मुद्द्यांना यशवंतराव चव्हाणांच्या सार्वजनिक धोरणांत मध्यवर्ती स्थान होते. तसेच त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये बहुजनांचा समतोलदेखील साधला होता. यशवंतराव चव्हाण यांना प्रस्थापित घराण्यांकडून विरोध झाला, परंतु त्यांनी बहुजनवाद राबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण ताकद बहुजनवादाच्या पाठीशी उभी केली. उदा. १ मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी आबासाहेब खेडकर यांना पक्षाचे अध्यक्ष केले. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार आणि वसंतराव नाईक हे इतर मागासवर्ग या गटातील मुख्यमंत्री झाले. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी विनायकराव पाटील (१९६३-६७) व वसंतदादा पाटील (१९६७-७२)यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले. थोडक्यात यशवंतराव चव्हाण यांनी इतर मागासवर्ग आणि मराठा समाज यांच्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत उच्च जातींना राजकीय सहभागाची संधी दिली. विधानसभा, विधान परिषदेचे पदाधिकारी नेमताना त्यांनी सत्तेतील समान भागीदारीचे तत्त्व स्वीकारले. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये मराठेतर मंत्र्यांना पुरेशी सत्ता दिलेली होती. मारोतराव कन्नमवार आणि वसंतराव नाईक यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातदेखील बहुजन जातींना पुरेशी सत्ता दिली होती. यामुळे यशवंतराव चव्हाण सत्तेचे वाटप हे समतेच्या आणि न्यायाच्या तत्त्वाला अनुसरून करत होते. त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण एकाच समाजाकडे होऊ दिले नाही. यशवंतराव चव्हाण यांनी हा प्रयत्न साठीच्या दशकात केला. सत्तेबरोबर यशवंतराव चव्हाणांनी आर्थिक आणि प्रशासकीय सत्तेचे विकेंद्रीकरण केले. इतर मागास वर्गाला १४ टक्के राखीव जागा देण्याचा विचार यशवंतराव चव्हाणांनी आग्रहपूर्वक मांडला होता. तसेच त्यांनी आधी विस्थापितांचे पुनर्वसन आणि नंतर धरण अशी भूमिका असणाऱ्या चळवळीच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांनी पक्षास बहुमत आहे म्हणून निर्णय बहुसंख्याकांच्या बाजूने किंवा बहुमताच्या बाजूने घेतला नाही. त्यांनी निर्णय घेताना बहुमतात नसणाऱ्या लोकांच्या बाजूने निर्णय घेतला. यास केवळ बहुजनवाद म्हणता येणार नाही. म्हणून प्रश्न उपस्थित होतो, की या काळातील बहुजनवादाला यापेक्षा वेगळी संकल्पना वापरली पाहिजे. याचे आत्मभान महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पुरेसे व्यक्त झालेले नाही.\nयशवंतराव चव्हाण केवळ बहुजन नेते होते अशी त्यांची प्रतिमा एका बाजूने अभिमानाने आणि दुसऱ्या बाजूने नकारात्मकदृष्ट्या उभी केली जाते. या दोन्ही गोष्टी पन्नाशीच्या आणि साठीच्या दशकात त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आहेत. कारण यशवंतराव चव्हाण यांनी सकलजन अशी भूमिका घेतली होती. त्याच्यापुढे फार मोठे पेच प्रसंग होते. पन्नाशीच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या पाठीशी पुरेसे बहुमत नव्हते. तसेच साठीच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आणि मराठेतर बहुजन यांच्यामध्ये समतोल राखण्याचे काम हाही मोठा पेच प्रसंग होता. यशवंतराव चव्हाण यांनी यासारख्या गोष्टींमध्ये सारासार विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचा विचार हा सकलजनांचा विचार होता. पन्नाशीच्या आणि साठीच्या दशकातील राजकारणाची ही फलनिष्पत्ती आहे. साठीच्या दशकाच्या शेवटी आणि सत्तरीच्या दशकाच्या आरंभीपासून हाच सकलजनवाद मात्र पूर्ण ताकदीने व्यक्त झाला नाही. त्यामुळे साठीच्या दशकातील सकलजनवाद सत्तरीच्या दशकात प्रतिकात्मक बहुजनवादाकडे वळला. कारण इंदिरा गांधी यांनी तिकीट वाटप करण्यात पुढाकार घेतला. तसेच स्थानिक पातळीवरती आमदार व खासदारकीसाठीचे तिकीट वाटप झाले नाही. यामुळे सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींनी एका अर्थाने सकलजनवादाचा अर्थच पातळ केला. या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजनवाददेखील शिल्लक राहिला नव्हता. कारण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये अंतर पडलेले होते. नरेंद्र तिडके, नाशिकराव तिरपुडे आणि वसंतदादा पाटील यांच्यामध्ये अंतर होते. तसेच सत्तरीच्या दशकात केंद्राशी तडजोड करून वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते. म्हणजेच बहुजनांनी मिळून एक सकलजनवादी महाराष्ट्र हे उद्दिष्ट समोर ठेवले होते आणि त्याप्रमाणे काम केले. त्य��� प्रतिमेला व उद्देशांना सत्तरच्या दशकात उतरती कळा लागली.\nआरंभी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात पन्नाशीच्या आणि साठीच्या दशकात बहुजनवाद नसून सकलजनवाद होता, ही वस्तुस्थिती खरी आहे. सकलजनवाद म्हणजे काय या प्रश्नाचे साधे व सोपे उत्तर म्हणजे लोकशाहीबद्दल बांधिलकी होती. अनुसूचित जाती-जमाती व बहुजनांसाठी धोरणे आखण्याबद्दल आग्रह होता. समता आणि न्याय यांना राजकीय प्रक्रियेत स्थान दिले होते. सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात साठीच्या दशकात सकलजनवाद होता. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातील साठीचे व पन्नाशीचे ही दोन्ही दशके जास्त महत्त्वाची आहेत. या दोन्ही दशकांचे लोकशाही आणि महाराष्ट्राचे कर्तृत्व म्हणून जास्त महत्त्व आहे. हाच खरा महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा भाग आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-28T22:55:28Z", "digest": "sha1:VYHYXA2UANVRSYPJGCNTE2UNN7ZIDYSF", "length": 38565, "nlines": 148, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सूर्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.\n६०८७.७ अब्ज चौरस किमी\n१,४०९ कि.ग्रॅ प्रति घनमीटर\nहा लेख खगोलशास्त्र संबंधित आहे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सूर्य (निःसंदिग्धीकरण).\nसूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. सूर्याचे सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके ���सून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. सूर्याच्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे सूर्याच्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी सूर्य एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू (White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.\nसूर्य हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. सूर्याला स्वत:चे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला (Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. सूर्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्‌वहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे \"अरोरा\" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.\nपृथ्वीच्या सर्वांत जवळचा तारा या नात्याने शास्त्रज्ञांनी सूर्याचा खूप खोलवर अभ्यास केला असला तरी बरेच प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. उदा. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० केल्व्हिन आहे तर वातावरणाचे तापमान काही ठिकाणी एक दशलक्ष केल्व्हिनच्या वर पोहोचते. वास्तविकतः हे उलट असण्याची अपेक्षा आहे, पण याचे कोडे अजूनही पूर्णपणे सुटलेले नाही. सौरडागांचे चक्र, सौरवातांची व सौरज्वालांची उत्पत्ती व त्यांची भौतिकी, प्रकाश किरीट व क्रोमोस्फेअर यांच्यामधील चुंबकीय क्रिया-प्रतिक्रिया हे शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत.\n१ सूर्याची सर्वसाधारण माहिती\n३ सूर्याचे चुंबकीय क्षेत्र\n५ सूर्याचे आकाशातील भ्रमण\n६ सूर्याच्या प्रत्येक राशीत व नक्षत्रात राहण्याच्या अंदाजे तारखा\n७ मानवी संस्कृतीतील सूर्याचे स्थान\n८ भारतीय भाषांमधली सूर्याची नावे\nसूर्याची सर्वसाधारण माहितीसंपादन करा\nसूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्याच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. त्याच्या वर्णपटामध्ये आयनीभूत व निष्क्रिय धातूंच्या रेषा आहेत. \"V\" म्हणजे सूर्य हा बहुतेक इतर ताऱ्यांसारखा \"मेन सिक्वेन्स\" मधील तारा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून आहे त्यामुळे तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. आपल्या आकाशगंगेत १०० दशलक्षापेक्षाही अधिक तारे \"G2\" वर्गात मोडतात. लोगॅरिथमिक आकारमान वर्गिकरणावरुन सूर्य आकाशगंगेतील ताऱ्यापेक्षा ८५% जास्त तेजस्वी आहे. बाकीचे बरेच तारे हे लाल बटू आहेत. सूर्य १००० कोटी वर्षे मेन सिक्वेन्समधील तारा राहील. त्याचे सध्याचे वय हे ताऱ्यांची उत्पत्ती व अणुकेंद्रीय विश्वरचनाशास्त्र यांची संगणकीय मॉडेल्स वापरून जवळजवळ ४५.७ लक्ष इतके निश्चित केले आहे. सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रापासून २५,००० ते २८,००० प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या केंद्राला प्रदक्षिणा घालत असतो. एक प्रदक्षिणा सुमारे २२.५ ते २५ कोटी वर्षांनी पूर्ण होते. त्याचा प्रदक्षिणेतील वेग सेकंदाला २२० किलोमीटर इतका आहे, म्हणजेच १४०० वर्षांमध्ये तो एक प्रकाशवर्ष अंतर पार करतो. तर एक खगोलशास्त्रीय एकक (Astronomical Unit) अंतर ८ दिवसांमध्ये पार करतो. सूर्य हा तिसऱ्या पिढीमधील तारा असून त्याचा जन्म हा जवळच्या एखादया ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे झाला आहे. सोने व युरेनियम यासारख्या जड मूलद्रव्यांचा सूर्यमालेतील भरपूर आढळ याला पुष्टी देतो. ही मूलद्र्व्ये एक तर ताऱ्याच्या स्फोटाच्यावेळी होणाऱ्या आण्विक प्रक्रियांमुळे किंवा द्वितीय पिढीतल्या ताऱ्यामध्ये न्यूट्रॉन कण शोषले जाऊन झालेल्या अणुबदलांमुळे तयार झाली असावीत. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऎवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. त्याचे हायड्रोजन इंधन संपल्याने बाह्यावरण प्रसरण पावेल तर केंद्र आकुंचन पावेल व गाभ्याचे तापमान खूपच वाढेल. गाभ्याचे तापमान ३०० कोटी केल्व्हिन इतके झाल्यावर हेलियममध्ये अणू-संमेलन क्रिया सुरू होईल. सूर्याचे बाह्य आवरण प्रसरण पावून त्याचा आकार पृथ्वीच्या कक्षेइतका होईल. सध्याच्या संशोधनानुसार सूर्याने लाल राक्षसी ताऱ्याच्या सुरुवातीलाच वस्तुमान गमावल्यामुळे पृथ्वीची कक्षा सध्याच्या कक्षेपेक्षा दूर जाईल व सूर्याच्या पोटात जाण्यापासून वाचेल. तरी पृथ्वीवरील पाणी व वातावरण उकळून नष्ट होईल. लाल राक्षसी अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये रुपांतरित होईल. हा कमी व मध्यम वस्तुमानाच्या ताऱ्यांमधे आढळणारा जीवनक्रम आहे.\nसूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य ऊर्जास्रोत आहे. पृथ्वीच्या दर एकक पृष्ठभागावर पडणाऱ्या सौर ऊर्जेला सौर स्थिरांक म्हणतात. सौर स्थिरांकाची किंमत ही स्वच्छ वातावरणात एक 'खगोलशास्त्रीय एकक' अंतरावर व सूर्य माथ्यावर असताना दर चौरस मीटरला १३७० वॅट्स (Watts) इतकी आहे. ही ऊर्जा नैसर्गिक तसेच कृत्रिम क्रियांमध्ये वापरली जाते. प्रकाश संश्लेषण या क्रियेत वनस्पती सूर्यप्रकाश शोषून ती ऊर्जा रसायनिक ऊर्जेत परिवर्तित करतात. तर प्रत्यक्ष तापवण्यासाठी किंवा सौरघटांद्वारे ती विद्युतशक्तीमध्ये परिवर्तित करून वापरता येते. पेट्रॊलियम किंवा अन्य जीवाश्म इंधनामध्ये असणारी ऊर्जा ही फ़ार पूर्वीच्या वनस्पतींनी प्रकाश संश्लेषणाद्वारे साठवलेलीच ऊर्जा आहे.\nसूर्यप्रकाशात अनेक जीवशास्त्रीय गुणधर्म आहेत. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे ही किरणे जंतुनाशक म्हणूनही वापरतात. या किरणांमुळे त्वचा जळू शकते (sun burn). पण हीच किरणे त्वचेला 'डी' जीवनसत्व बनविण्यासाठी आवश्यक असतात. अतिनील किरण ही वातावरणात शोषली जातात. त्यामुळे अक्षांशानुसार या किरणांचे प्रमाण बदलत जाते. ध्रुवप्रदेशात कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त असते. या फ़रकामुळे अनेक प्रकारचे जैववैविध्य तसेच मनुष्याच्या त्वचेच्या रंगातही स्थानानुसार फ़रक आढळतो.\nसूर्याच्या गाभ्याची त्रिज्या सूर्याच्या एकूण त्रिज्येच्या २०-२५% आहे असे समजले जातं. [१] गाभ्याची घनता १५० ग्रॅ/सेमी३[२][३] (पाण्याच्या १५० पट) आणि तापमान साधारण १.५७ कोटी केल्व्हिन (K) आहे.[३] सोहो (Solar and Heliospheric Observatory/SOHO) ने केलेल्या निरीक्षणांवरून सूर्याचा गाभा त्याबाहेर असणाऱ्या प्रारण विभागापेक्षा अधिक वेगाने फिरत असावा असा अंदाज बांधलेला आहे.[१] सूर्याच्या बहुतांश आयुष्यात सौरऊर्जा अणूमीलनातून nuclear fusion तयार होते. याला p–p (proton–proton) chain असंही नाव आहे. यात हायड्रोजनचे हेलियममधे रूपांतर होते. Through most of the Sun's life, energy is produced by nuclear fusion through a series of steps called the p–p (proton–proton) chain; this process converts hydrogen into helium.[४] सूर्यातली फक्त ०.८% ऊर्जा कार्बन-नायट्रोजन-ऑक्सिजन-चक्रातून मिळते. CNO cycle.[५]\nसूर्याचे चुंबकीय क्षेत्रसंपादन करा\nसूर्याला स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र साधारण पट्टीचुंबकाच्या प्रकारचे आहे. पण सूर्य हा वायूंचा गोळा असल्यामुळे त्यात पुढे क्लिष्टता निर्माण होते. सूर्याच्या चुंबकीय रेषा या वायूंमधे अडकल्या आहेत. सामान्य वापरातले उदाहरण बघायचे झाले तर इलॅस्टिक ज्याप्रकारे कापडामधे शिवून अडकवले जाते, साधारण तशाच प्रकारे या चुंबकीय रेषा वायूंमधे अडकल्या असतात. कापड जसे फिरवले जाते तसे इलॅस्टिक फिरते. चुंबकीय क्षेत्राची क्लिष्टताही अशाच प्रकारे निर्माण होते. चुंबकीय रेषा सूर्याच्या पृष्ठभागावरही असतात. जिथे त्या तुटतात तिथे पृष्ठभागाचे तापमान कमी होते. कारण खालच्या भागातून अभिरसणाच्या बुडबुड्यांमधून येणारी ऊर्जा तुटलेल्या चुंबकीय रेषांमुळे अडवली जाते. त्या ठरावीक भागापर्यंत कमी ऊर्जा आल्यामुळे हा भाग तुलना करताना (कॉन्ट्रास्टमुळे) काळपट दिसतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान ६००० केल्व्हिन असतं तर या काळ्या भागात साधारण ३००० केल्व्हिन. या काळ्या भागाला सौर डाग (sun spot) म्हणतात.\nसाधारणतः एक सौर डाग पृथ्वीच्या आकाराशी तुलना करता येईल एवढा मोठा असतो. उजव्या बाजूच्या चित्रात तुलनेसाठी सौर डाग आणि पृथ्वी एकाच स्केलवर दाखवले आहेत. चित्राच्या मध्याच्या जवळ असणारा हा डाग सरासरी आकाराचा आहे. सौर डागांच्या मधोमध गडद भाग असतो ज्याला umbra आणि फिकट भागाला penumbra असे म्हणतात. या डागाच्या मध्यातून तंतूसारख्या बाहेर आलेल्या काळ्या रेषा दिसत आहेत. या काळ्या रेषाची चुंबकाभोवती लोखंडाचे कणांची रचना असते, त्याच प्रकारची दिसते. सौर डागांमधे चुंबकीय क्षेत्राचे योगदान त्यातूनच लक्षात यावे. चित्रात मध्याच्या उजव्या बाजूला एक मोठा सौर डाग दिसत आहे आणि त्याच्या खाली एक छोटा डाग आहे. अनेक छोटे डाग एकत्र येऊन कधी कधी असा मोठा आणि अतिशय गुंतागुंतीची रचना असणारा मोठा सौर डाग तयार होतो. https://mr.wikipedia.org/w/index.php\nसूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येऊन चंद्राने पृथ्वीवरून दिसणारा सूर्याचा दर्शनी भाग (अ��शतः वा संपूर्ण) झाकला की सूर्यग्रहण होते. अशी स्थिती अमावास्येला होत असल्याने सूर्यग्रहण फक्त अमावास्येला होऊ शकते. अर्थात प्रत्येक अमावास्येला ग्रहण नसते.\nसूर्याला राहू किंवा केतू यांपैकी एखाद्या राक्षसाने गिळले की सूर्याला ग्रहण लागते, अशी सांस्कृतिक कविकल्पना आहे. सूर्य हा राहू किंवा केतू, या भारतीय ज्योतिर्विज्ञांनी ग्रह म्हणून मानलेल्या पृथ्वीच्या भ्रमणकक्षेवरील दोन बिंदूंपैकी एका बिंदूवर आला की सूर्यग्रहण होते, या तथ्यावर ही सांस्कृतिक कविकल्पना आधारित आहे.\nसूर्यग्रहणकालाच्या तीन स्थिती असतात.\nसूर्याचे आकाशातील भ्रमणसंपादन करा\nसूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे (तारकापुंज) येतात. ही २ (सव्वा दोन) नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.\nअभिजित नावाचे एक २८वे एक-चरणी नक्षत्र मानले जाते. हे छोटे नक्षत्र उत्तराषाढा आणि श्रवण यां नक्षत्रांदरम्यान येते. अभिजित नक्षत्रात सूर्य २१ ते २३ जानेवारी या काळात असतो.\nप्रत्येक नक्षत्राचे चार चरण (भाग) आहेत अशी कल्पना केली आहे. त्यामुळे काही पूर्ण नक्षत्रे व काही नक्षत्रांचे काही चरण मिळून एक रास बनते. एका राशीत २ (सव्वा दोन) नक्षत्रे म्हणजे नक्षत्रांचे एकूण नऊ चरण असतात. चरण दाखवण्याची पद्धत अशी :- आश्विनी-१, मृग-२, चित्रा-३, ४, विशाखा-४ म्हणजे अनुक्रमे - आश्विनी नक्षत्राचा पहिला चरण, मृगाचा दुसरा, चित्राचा तिसरा व चौथा चरण, आणि विशाखाचा चौथा चरण.\nसूर्याच्या प्रत्येक राशीत व नक्षत्रात राहण्याच्या अंदाजे तारखासंपादन करा\nकन्या रास : १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर\nकर्क रास: १६ जुलै ते १६ ऑगस्ट\nकुंभ रास : १३ फेब्रुवारी ते १३ मार्च\nतूळ रास : १७ ऑक्टोबर ते १५ नॊव्हेंबर\nधनु रास : १६ डिसेंबर ते १३ जानेवारी\nमकर रास : १४ जानेवारी ते १२ फ���ब्रुवारी\nमिथुन रास : १५ जून ते १५ जुलै\nमीन रास : १४ मार्च ते १३ एप्रिल\nमे़ष रास : १४ एप्रिल ते १३ मे\nवृश्चिक रास : १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर\nवृषभ रास : १४ मे ते १४ जून\nसिंह रास : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर\nआश्विनी नक्षत्र : १४ एप्रिल ते २६ एप्रिल\nभरणी नक्षत्र : २७ एप्रिल ते १० मे\nकृत्तिका नक्षत्र : ११ मे ते २४ मे\nरोहिणी नक्षत्र : २५ मे ते ७ जून\nमृग नक्षत्र : ८ जून ते २१ जून\nआर्द्रा नक्षत्र : २२ जून ते ५ जुलै\nपुनर्वसू नक्षत्र : ६ जुलै ते १९ जुलै\nपु़्ष्य नक्षत्र : २० जुलै ते २ ऑगस्ट\nआश्ले़षा नक्षत्र : ३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट\nमघा नक्षत्र : १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट\nपूर्वा (फाल्गुनी) नक्षत्र : ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर\nउत्तरा (फाल्गुनी) नक्षत्र : १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर\nहस्त नक्षत्र : २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर\nचित्रा नक्षत्र : १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर\nस्वाती नक्षत्र : २४ ऑक्टोबर ते ५ नॊव्हेंबर\nविशाखा नक्षत्र : ६ नोव्हेंबर ते १८ नॊव्हेंबर\nअनुराधा नक्षत्र : १९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर\nज्येष्ठा नक्षत्र : ३ डिसेंबर ते १५ डिसेंबर\nमूळ नक्षत्र : १६ डिसेंबर ते २८ डिसेंबर\nपूर्वाषाढा नक्षत्र : २९ डिसेंबर ते १० जानेवारी\nउत्तराषाढा नक्षत्र : ११ जानेवारी ते २३ जानेवारी\nश्रवण नक्षत्र : २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी\nधनिष्ठा नक्षत्र : ६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी\nशततारका नक्षत्र : १९ फेब्रुवारी ते ३ मार्च\nपूर्वाभाद्रपदा नक्षत्र : ४ मार्च ते १७ मार्च\nउत्तराभाद्रपदा नक्षत्र : १८ मार्च ते ३० मार्च\nरेवती नक्षत्र : ३१ मार्च ते १३ एप्रिल\nमानवी संस्कृतीतील सूर्याचे स्थानसंपादन करा\nमानवी संस्कृतीमध्ये आणि विशेषतः हिंदू धर्मामध्ये सूर्याला विशेष महत्त्व आहे.\nभारतात ओरिसात समुद्रकिनारी कोणार्क येथे सूर्यमंदिर आहे.\nमहर्षी व्यास यांनी रचिलेल्या नवग्रह स्तोत्रात असे म्हटले आहे -\nजपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्‌द्युतिम् \nतमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥\nअर्थात, व्यास म्हणतात, जास्वंदाच्या फुलाप्रमाणे लाल रंग असलेल्या, कश्यप ऋषीचा पुत्र असलेला, तेजस्वी, अंधाराचा शत्रू आणि पापनाशक असलेल्या दिवाकराला (सूर्याला) मी प्रणाम करतो.\nभारतीय भाषांमधली सूर्याची नावेसंपादन करा\nसूर्याची नावे ही अनेक असली तरी त्यांपैकी 'सूर्य' हे नाव दैनंदिन व्यवहारात आणि खगोलशास्त्रीय उल्लेखात वा���रतात. 'रवि', 'भानु' व 'अर्क' ही नावे पंचांगात असतात आणि 'रवि' हे नाव जन्म-लग्न कुंडलीत असते. सूर्यनमस्कार घालताना सूर्याची विशिष्ट १२ नावे उच्चारली जातात. असे असले तरी, काव्यामध्ये मात्र सूर्याच्या अनेक नावांपैकी कोणतेही नाव असू शकते.\nसूर्यनमस्कार हा पायरीपायरीने (Step-by-step) साष्टांग नमस्कार घालत व्यायाम करण्याचा एक प्रकार आहे. प्रत्येक नमस्काराच्या आधी सूर्याचे एक नाव उच्चारून नमस्कार घालण्याची प्रथा आहे. ही बारा नावे या क्रमाने घेतात. :-\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२० रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/online-test-category/pashusavardhan-recruitment/", "date_download": "2020-09-28T21:42:10Z", "digest": "sha1:ED7ZBGP2UL2BLWCI6ZCXCTIUUTV2BLRG", "length": 8892, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper VOL-1 | पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-1 | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By Maharashtranama News\nसरावासाठी तुम्हाला हव्या असलेल्या खालील पर्यायावर क्लिक करा\nपशुसंवर्धन विभाग सराव परीक्षा पेपर (77 Papers)\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्���्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ss-worker-send-letter-uddhav-thackeray-written-blood-47519", "date_download": "2020-09-28T21:56:07Z", "digest": "sha1:PJ3MB6ZXE2SBAPGCRN35UKHCK2MFEETR", "length": 14856, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ss worker send letter to uddhav thackeray written with blood | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये ��ाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात `शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातूनच रक्ताने लिहिलेले पत्र\nपुण्यात `शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातूनच रक्ताने लिहिलेले पत्र\nपुण्यात `शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातूनच रक्ताने लिहिलेले पत्र\nपुण्यात `शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातूनच रक्ताने लिहिलेले पत्र\nपुण्यात `शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातूनच रक्ताने लिहिलेले पत्र\nसोमवार, 30 डिसेंबर 2019\nशिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या शिरुरच्या बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या रक्ताने लिहीलेले पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. `आपण सत्तेत आलोय, आता आपला स्वभाव बदला' असे चारच दिवसांपूर्वी पुण्यात येवून जाहिरपणे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आता शिवसैनिकांचे असे आक्रमक स्वभाव बदलण्याचे आव्हान असणार आहे.\nशिक्रापूर - शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या शिरुरच्या बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या रक्ताने लिहीलेले पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. `आपण सत्तेत आलोय, आता आपला स्वभाव बदला' असे चारच दिवसांपूर्वी पुण्यात येवून जाहिरपणे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आता शिवसैनिकांचे असे आक्रमक स्वभाव बदलण्याचे आव्हान असणार आहे.\nराज्याच्या राजकारणात एकदमच अनपेक्षित अशी महाआघाडी अस्तीत्वात येवून सत्तेच्या खुर्चित कधीच न बसलेले ठाकरे कुटुंबीयांमधील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने संपूर्ण राज्यातील शिवसैनिका प्रचंड आनंदीत आहेत. अर्थात हे होताना आपापला नेता मंत्री होईल अशी सर्वच शिवसैनिकांना अपेक्षा असताना शिवसैनिकांचा आक्रमक स्वभाव या मागण्यांतून व्यक्त होणे अनपेक्षित नाहीच. मात्र हा स्वभाव बदलण्याची गरज असल्याचे स्वत: उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना सांगितले आणि त्याच पुणे जिल्ह्यातील एका युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यासाठी शिवसेनेला मंत्रीपद द्या आणि ते उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना द्या असे म्हणत ही मागणी आपल्या रक्ताने लिहून हे पत्र थेट उद्धव ठाकरेंना पाठविले.\nया पत्राची चर्चा सध्या सोशल मिडीयात चांगलीच असली तरी अशा प्रकारांमुळे शिवसैनिक आता स्वभाव बदलणार का आणि तो कसा बदलनार असा प्रश्न खुद्द ठाकरेंनाही पडणार आहे.\nमुळात शिंदे यांची मागणी योग्य आहे, व्यवहार्य आहे हे नाकारुन चालणार नसली तरी मंत्रीपद देण्याचा निर्णय शिवसेनेसाठी एवढा सोपा नाही. तीन पक्षांच्या आघाड्या, प्रत्येक पक्षातील नेत्याचे, त्याच्या जिल्हा-तालुक्यातील राजकारणाचा या मंत्रीपदाशी थेटपणे परिणाम हे सगळेच मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांना संभाळावे लागणार आहे.\nआक्रमकपणे भावना मांडणाऱ्या शिवसैनिकांनी दबाव म्हणून असे प्रकार पक्षालाही अडचणीचे ठरणारे आहे हेही या निमित्ताने शिवसैनिकांच्या गळी उतरावे लागण्याचे आव्हान शिवसेना नेत्यांवर आहे. पर्यायाने शिंदे यांच्या पत्राची दखल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी घेतात यापेक्षा अशा पत्रांची दखल घेऊन शिवसैनिकांनो आता स्वभाव बदला असे पुण्यात येवून म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी पुण्यातूनच रक्ताने लिहील्या गेलेल्या पत्रामुळे शिवसैनिकांची कार्यशाळा घेण्याची गरज आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदादा, भाऊ, तात्या आणि त्यांचे नेते कोणाला फसवतायत\nपुणे : पवना बंदिस्त जलवाहिनीसह आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकल्पांवर सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nआढळराव-कोल्हे तुम्हाला भाजपात यायचंय; पण भाजपाला तुम्हाला घ्यायचयं का\nशिक्रापूर : ’आढळराव-कोल्हे तुमची इच्छा आहे भाजपात यायची, पण भाजपाची इच्छा आहे का तुम्हाला घ्यायची, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nकोल्हे यांच्याकडूनच माझ्या भाजपप्रवेशाची अफवा : आढळराव\nशिरूर (जि. पुणे) : \"वैविध्यपूर्ण भूमिका निभावण्यात पटाईत असलेल्यांनी शिरूर मतदार संघात रडीचा डाव सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या विरोधातील आमचे कांदा...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nव्यंग्यचित्रावरून आढळराव-कोल्हे समर्थक पुन्हा भिडले\nशिरूर (जि. पुणे) : राज्याच्या राजकारणात, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्र आल्याच्या घटनेला वर्ष होत आले असले़; तरी...\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nकंगना...तू उखाड म्हटली आणि पालिकेनं उखडलं : आढळराव\nपुणे : कंगना रनौट आणि शिवसेनेचे युद्ध संपत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने जरी या विषयावर बोलण्यास प्रवक्‍त्यांना बंदी घातली असली तरी,...\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nशिवाजीराव आढळराव shivajirao adhalrao मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/05/blog-post_25.html", "date_download": "2020-09-28T22:37:30Z", "digest": "sha1:WCRCEKMWTE2ZII7EDJPZYJI3FC22FIW5", "length": 16953, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावर अविश्‍वास? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावर अविश्‍वास\nनिवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावर अविश्‍वास\nलोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून सुरु झालेले ईव्हीएम पुराण निकालांआधी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर तीव्र झाले आहे. ईव्हीएम मशीनवरून विरोधकांची सुरु असलेली आदळआपट संपुर्ण देश बघत आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतरचा ट्रेंड पाहिला तर असे लक्षात येते पराभव झाल्यानंतर पराभवाचे खापर ईव्हीएम मशिनवर फोडण्याची जणू फॅशनच झाली आहे. यंदातर ईव्हीएम पुराणाने कळस गाठला आहे. ईव्हीएमवर शंका घेणार्‍या विरोधीपक्षांची व्हीव्हीपॅटची मागणी निवडणूक आयोगाने पुर्ण केल्यानंतर आता १०० टक्के ईव्हीएम व्हीव्हीपॅटशी पडताळून पाहण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. या मागणीवरुन सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षाच्या नेत्यांना फटकारल्यानंतरही त्यांचा याविषयावरुन आकालतांडव सुरु आहे. पराभव समोर दिसत असल्याने हा कांगावा सुरु आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केल्याने हा गोंधळ अजूनच वाढला आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अंतिम टप्प्यातील मतदानानंतर समोर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये भाजपाला दणदणीत यश मिळत पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. यामुळे विरोधीपक्ष बिथरला. यामुळे ईव्हीएमपुराण सुरु होईल, असे अपेक्षितच होते. याची तयारी देखील आधीपास���न सुरु करण्यात आली होती. टेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात दखल केलेल्या एका याचिकेत व्हेरिफिकेशनाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगानेही विरोधकांना झटका दिला. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आकांडतांडव सुरु होते. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांचे हे सर्व मुद्दे फेटाळून लावले. सर्व पक्षाच्या उमेदवारांसमोरच ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्याची व्हिडिओ शुटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी लावलेले आरोप निराधार आहेत, असे आयोगाने स्पष्ट केल्यानंतरही सुरु असलेला हा गोंधळ म्हणजे निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावरही अविश्‍वास दाखवणारा आहे.\nदुसरीकडे निकालानंतर काही नेत्यांना केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत असल्याने राजधानीत घडामोडींना वेग घेतला. मंगळवारी झालेल्या एका बैठकीला डावे पक्ष, बसपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय निर्णय घ्यायचा याबाबतची चर्चा करण्यात आली. तसेच १०० टक्के ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे लावून धरण्यावरही चर्चा करण्यात आली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू, गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी निवडणूक आयोगाचे दरवाजे पुन्हा ठोठावले. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होवून देशात संशयकल्लोळ वाढत आहे. मतदानानंतर सर्व प्रक्रिया सर्वांच्या समोर झाल्या आहेत. जेथे ईव्हीएम मशिन्स जेथे ठेवण्यात आले आहेत तेथे प्रचंड बंदोबस्तासह राजकीय पक्षाच्या कार्याकर्त्यांही कडा पहारा ठेवला आहे. असे असतांना ईव्हीएममध्ये फेरफार होवू शकते, असा आरोप करणे म्हणजे सुरक्षा यंत्रणांसह स्वत:वरही अविश्‍वास दाखविण्यासारखा आहे.\nनिवडणुक���ंचा बिगूल वाजण्यापुर्वीच कथित हॅकर सय्यद शुजा नामक एका व्यक्तीने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेत पाच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करत भाजपाने विजय मिळवला होता, असा आरोप केला. यावेळी शुजाने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप केल्याने देशात खळबळ उडाली होती. याचवेळी ईव्हीएमवरुन चालणारे घाणेरडे राजकारण यंदा अत्यंत खालच्या पातळीवर जाईल, याची कल्पना निश्‍चितच आली होती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत पराभव झाल्यानंतर कोणीही ईव्हीएमला दोष दिला नाही, याचे मोठे आश्‍चर्य आहे.\nआता पुन्हा लोकसभा निवडणुकांपुर्वी यावरुन वाद सुरु झाला आहे. मंगळवारी बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी ईव्हीएमने भरलेली गाडी पकडल्याची कथित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चिघळले. यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी आक्रमक पवित्रा घेत कुणी निवडणुकीचे निकालच चोरण्याचा प्रयत्न करणार असेल तर मतरक्षणासाठी आम्हाला शस्त्रे हाती घ्यावी लागतील. लोक शस्त्रे हाती घेतील. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील, या धमकीने आगीत तेल ओतण्याचे काम केले. हा गोंधळ का कमी होता म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणार्‍या सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मुखर्जी यांनी एक निवदेन जारी केले. त्यात ते लिहितात, आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना आव्हान देईल अशा शक्यतांना कोणतंही स्थान असू नये. जनादेश पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या संशयापलीकडचा असायला हवा, माजी राष्ट्रपतींच्या या निवेदनामुळे विरोधकांना १०० हत्तींचे बळ मिळाले आहे. मात्र देशाचे सर्वोच्च पद भुषविणार्‍या एका तज्ञ, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाकडून एखाद्या घटनात्मक संस्थेवरच अविश्‍वास दाखविणे चुकीचे वाटते. ही अपेक्षा किमान प्रणवदांकडून तरी नव्हती, हे मात्र तितकेच खरे\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्र��ंजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/baburao-wikars-public-reception-at-the-hands-of-minister-of-state-bala-bhegade/", "date_download": "2020-09-28T22:30:12Z", "digest": "sha1:ZXXJ5ITRSQRK4DR4AREIQV2R3W2B66SW", "length": 11211, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार - News Live Marathi", "raw_content": "\nराज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार\nNewslive मराठी- पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापतीपदी मावळचे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांची नुकतीच निवड झाली आहे.\nसभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबुराव वायकर यांचा आज (गुरुवारी) पंचायत समिती मावळ यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, उपसभापती दत्ता शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, गटनेता साहेबराव कारके, सभापती सुवर्णा कुंभार, जिल्हा परिषद सदस्या अलका धानीवाले, ज्योती शिंदे, शोभा कदम, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व सर्व अधिकारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nलेस्बियन सिनमुळे प्रिया ट्रोल, दिले उत्तर\nNewslive मराठी – मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिची आतापर्यंत सोज्वळ किंवा गर्ल नेक्स्ट डोअर अशी इमेज होती. पण नुकत्या प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरीजमुळे ती खूपच बोल्ड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, ‘मी अशा गोष्टींमुळे होणाऱ्या ट्रोलींगकडे लक्ष देत नाही. उलट आपले काम जोमाने करते’, असे प्रियाने म्हटले आहे. […]\nभाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू\nNewslive मराठी- महाराष्ट्रातील राज्य सरकार पाडण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न हे भाजपकडून केले जात आहेत. भाजपकडून सतत महाविकास आघाडीतील सरकारला डिवचण्याचे काम चालू आहे. यातच भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत. असे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. भाजपकडून सतत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. असे […]\nराजनाथ सिंहांचा चीनला इशारा; मोठं पाऊल उचलावं लागलं तर मागे हटणार नाही\nभारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावर संसदेत भाष्य केलं. भारत चीन वाद अजून सुटलेला नाही. दोन्ही देशांचा वेगवेगळा दावा असल्याने ही स्थिती गंभीर बनली आहे. चीनने सध्याची सीमा मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चीनच्या कुरापती सुरु आहेत. मात्र, चिनी सैन्याच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यास भारतीय […]\nशिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न\nमहिला बचत गटांचा उद्घाटन समारंभ व मार्गदर्शन शिबिर संपन्न\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nपंढरपुरात करण्यात येणाऱ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा – प्रकाश आंबेडकर\nदेशभरात 24 तासांत 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 654 जणांचा मृत्यू\nकेंद्र सरका���चा मोठा निर्णय; कांद्यावर निर्यातबंदी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/ambhora-paryatan-119070600014_1.html", "date_download": "2020-09-28T23:03:37Z", "digest": "sha1:I3WZNRO4UTCDZMQKHLGZP7VE6RWY36XQ", "length": 17509, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाच नद्यांचा विहंगम संगम : अंभोरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाच नद्यांचा विहंगम संगम : अंभोरा\nपाच नद्यांचा विहंगम संगम, दाट वनराई आणि टेकडीवर असलेले महादेवाचे मंदिर असे चित्रवत भासावे असा निसर्ग आपल्याला भेटतो ते अंभोर्‍याला. विदर्भातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून अंभोर्‍याचा लौकिक आहे. नागपूरवरून पाच गाव, डोंगरगाव, कुटी, वेलतुर मार्गे ८० कि.मी. आणि भंडार्‍यावरून १८ कि.मी. अंतरावर अंभोर्‍याचे देवस्थान आहे.\nअंभोर्‍याला जायचे तर भंडार्‍यावरुन जाणे जास्त आनंददायी आहे. भंडार्‍याहून गेले की मंदिरापर्यंत पोहोचायला नदी ओलांडून जावे जागते. त्यासाठी इथे होड्या असतात. त्यांना इथल्या बोली भाषेत डोंगा म्हणतात. या डोंग्यातून नदी पार करुन मंदिरापर्यंत जाणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. अंभोर्‍याला असणार्‍या टेकड्यांना ब्रम्हगिरी पर्वत म्हणतात. इथे दोन-तीन नव्हे तर चक्क पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेलं अंभोरा हे देवस्थान त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंभोर्‍याला मंदिर आहे ते महादेवाचे. भरगच्च पसलेली झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू आणि थोड्या अंतरावर टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आंब नदी आणि या निसर्ग सौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर बघताच सर्व दु:ख विसरायला लावणारे आहे. कदाचित म्हणूनच इथल्या महादेवाचे नावही चैतन्यश्वर आहे. चैतन्य इथल्या कणाकणात ठासून भरल्याचे बघता क्षणीच जाणवते.\nबगीच्यात अनेक दुर्मिळ वनस्पती आणि झाडे लावण्यात आली आहे. हरिनाथ मंदिरात असलेल्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे 'मराठीचे आदय कवि श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे.'\nचैतन्यश्वराचे मंदिर हे महादेवाच्या पुरातन मंदिरासारखेच आहे. पांढर्‍या चुन्याने रंगविलेले हे मंदिर दुरुनही लक्ष वेधून घेते. १२ वर्षाच्या महाव्रतानंतर ब्रम्हगिरीवर झालेल्या महायज्ञातून इथे चैतन्यश्वर प्रगट झाले असे म्हणतात. त्यामुळे सर्व दु:ख विनाशक आणि सुखाचा वर्षाव करणारा इथला महादेव चैतन्यश्वर म्हणून भक्तप्रिय आहे.\nइथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि संपूर्ण विदर्भातून लोक इथे दर्शनाला येतात. तेव्हा इथे असंख्य राहुट्यांचा डेरा पडलेला असतो. आणि या गजबजाटाने एक नवे चैतन्य या परिसराला मिळते. या शिवाय कार्तिक स्नान समाप्ती आणि दशाहार, गंगापूजन असे काही उत्सव इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मंदिराच्या पश्चिमेला तीन समाधी मंदिर आहेत. यामध्ये एक समाधी नेपाळच्या राज्याच्या मुलाची आहे. श्री हरिनाम महाराज आणि त्यांचे शिष्य श्री रघुनाथ उर्फ रामचंद्र महाराज यांची संजीवन समाधी इथे आहे. समाधी मंदिराला लागून आता एक सुंदर बगीचा करण्यात आला आहे. या बगीच्यात अनेक दुर्मिळ वनस्पती आणि झाडे लावण्यात आली आहे. हरिनाथ मंदिरात असलेल्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे 'मराठीचे आदय कवि श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे.'\nहरिनाथ समाधी मंदिराच्या परिसरात मारूती व गणपतीचे मंदिर आहे. गणपतीच्या मंदिराखाली पाताळ गंगेचे मंदिर आहे. दशाहराला इथे असंख्य लोक गंगा पूजनासाठी गर्दी करतात. ज्येष्ठ महिन्यातल्या रणरणत्या उन्हाळ्यातही ज्येष्ठ शुध्द दशमीला नदीचे पात्र विस्तारते. अशी भाविकांची श्रध्दा आहे. पाच नद्यांचा संगम हे अंभोर्‍याचे वैशिष्ट्य पर्वतामधून पाच धारा अव्याहतपणे खाली कोसळत असतात. ते दृष्य विलोभनीय असते. यातलीच वैनगंगा पुढे मार्कंड्याला मिळते. पहाडामध्ये एका जुन्या किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात. या किल्ल्यातून सर्व दूर पसरलेली खेडी आणि शहरे दिसतात. अंभोर्‍याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. मंदिर परिसरातच भक्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आली असून जेवणाचीही उत्तम व्यवस्था आहे. जिल्हा परिषदेचे विश्रामगृह मंदिरापासून जवळच आहे. लवकरच पर्वतावरुन मंदिराकडे जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. इथल्या शांत अस्पर्श निसर्ग आणि नद्यांचा संगम यामुळे अंभोर्‍याला भेट देणे हा एक सुखद अनुभव असतो. आणि चैतन्येश्वराकडून मिळालेल्या चैतन्याचा स्वीकार करत भक्त तृप्त मनाने संसाराच्या समस्यांना सामोरे जायला तयार होतो.\nमाळशेज घाट (पावसाळी पर्यटन)\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर\nहिरवाईने नटलेला बामणोली परिसर\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\n#LataMangeshkar : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य\nजगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो ...\n'BigBoss -14 'काय सांगता, बिग बॉसने चक्क नियम मोडला\nबिग बॉस पर्व 14 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर वर्षी या शो मध्ये काही न काही ...\nसारा अली खान देखील NCB कार्यालयात पोहोचली होती, Drugs Case ...\nअसे सांगितले जात आहे की श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर कबूल केले आहे की सुशांत सिंग राजपूतला ...\nसुशांतचं कुटुंब सीबीआय तपासावर नाराज\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सध्या सीबीआयकडून (CBI)केला जात आहे. ...\nसुप्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ...\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या ७४ व्या ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/04/15/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T21:41:30Z", "digest": "sha1:2D5VGVFC622RXXOA74DPROOJF4CXJKL3", "length": 10718, "nlines": 78, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "स्वातंत्र्य की स्वैराचार", "raw_content": "\nकथा कविता आणि ब��ंच काही\nस्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप आधुनिक आहे असे म्हणारेच लोक कदाचित या दोन्ही गोष्टी मध्ये कुठेतरी गोंधळून जातात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि स्वैराचार म्हणजेच स्वातंत्र नव्हे हेही समजुन घेणे आता गरजेचे आहे.\nआमची मुल खुप आधुनिक विचारसरणीची आहेत अस म्हणत जेव्हा आपल्या मुलांना आई वडील हवं तेवढं स्वातंत्र देतात तेव्हाच त्यांना सांगण गरजेच असतं की स्वातंत्र आणि स्वैराचार यात फरक असतो. तुम्ही कुठे आणि कोणाच्या संगतीत वाढता याही गोष्टी यावेळी लक्षात घेणं खुप महत्वाचं असतं. जेव्हा 4 वर्षाची चिमुरडी पोरं कोणत्याही फिल्म मधला संवाद मोठ्या अभिमानाने म्हणतात तेव्हा नक्कीच आई वडिलांना आनंद होतो पण हीच खरी सुरुवात आहे का हाही प्रश्न तुमच्या मनात येणं खुप गरजेचं असतं. मग पुन्हा मुल स्वैराचारी वागतात तेही असंच काहीस पाहुन. नक्की हे संस्कार होतात की स्वैराचार पणे वागण्याची एक पायरी.. तेच कळत नाही. नंतर मुल मोठेपणी आईवडिलांशी उद्धटपणे वागतात ते हेच अस काहीस पाहुन. हा झाला एक भाग.\nआपल्या आजच्या समाजात खरंच आदर्श बदलतायत का हेही पहावे लागेल कारंण कित्येक सराईत गुंड आणि गुन्हेगार हेही आता आदर्श होतायत हे पाहुन खरंच नवलं वाटतं. कित्येक गुन्हे करुन समाजात ताठ मानेने वावरणार्या गुंडासमोर कित्येक लोक झुकतात ते कशासाठी कारंण कित्येक सराईत गुंड आणि गुन्हेगार हेही आता आदर्श होतायत हे पाहुन खरंच नवलं वाटतं. कित्येक गुन्हे करुन समाजात ताठ मानेने वावरणार्या गुंडासमोर कित्येक लोक झुकतात ते कशासाठी. पण समाजासाठी लढणाऱ्या लोकांना आज कोणी पाठिंबा देतोय का. पण समाजासाठी लढणाऱ्या लोकांना आज कोणी पाठिंबा देतोय का खरंच विचार करायला लावतात या गोष्टी. इतिहास घडला कारण त्यावेळेस समाज आदर्श महान पुरुषांच्या मागे उभा राहिला. गुंडाच्या नव्हे. असे कित्येक विचार आहेत आणि त्यांचा आता गांभीर्याने विचार करण गरजेच आहे. नाहीतर उद्याचा समाज गुंडाचे पुतळे रस्त्यात एक आदर्श म्हणुन उभा करणार नाहीत हे कशावरुन.\nखूप विचार करायला लावणारे हे मुद्दे आता काहीना पटणार नाहीत पण हेच सत्य आहे. आधुनिक विचार म्हणता म्हणता आपण खरंच त्या विचार���ंचे आहोत का हेही पहावं लागेल. कारण सुधारणा ही झालीच पाहिजे आज आमच्या सारख्या तरुण पिढीच्या फक्त अभिमानातच आदर्श पुरुष राहिलेत आणि मनात चोर, गुंड, गुन्हेगार याचे विचार. आणि हेच सत्य आहे.\nस्वातंत्र सर्वानाच हवं असतं पण एक अंकुश हवाच नाहीतर उद्याचा समाज फक्त स्वैराचार शिकवेल यात काहीच शंका नाही. तुमचे विचार आधी बदलावे लागतील नाहीतर दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार व्हायला वेळ लागणार नाही हेही तितकंच खरं आहे. नाहीतर उद्या तुमच्या जवळची व्यक्ती गुंड होण्याची स्वप्ने पाहु नये म्हणजे झालं. यावरुन आपले विचार स्वतंत्र नसुन स्वैराचारी झाले आहेत हे कळत.\nअगदी मला वाट्टेल ते मी करेन अस म्हणणारा समाज नक्कीच स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय की गैरफायदा हेही आता कळायला हवं. माणसाला स्वातंत्र हवच तो त्याचा हक्क आहे पण स्वातंत्र्यातही बंधने हवीच . बंधने मोठ्याच्या आदराची, बंधने आदर्श विचारांची , बंधने समाजाच्या कल्याणाची अशी बंधने हवीच अशाने स्वातंत्र टिकुन राहत आणि स्वैराचार मनाला शिवतही नाही. तुम्ही ठरवायच की आपला आदर्श कोणं ते.. कारण आदर्शावरुनच विचार ठरतात आणि विचारावरुनच माणुस चांगला वागतो ..नाहीतर स्वैराचारी होतो..\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/8/10/sthanmathtmya-.aspx", "date_download": "2020-09-28T21:11:59Z", "digest": "sha1:F3RWNFCSYZHFXXFAIDMBUTGH3Y6PPEGM", "length": 10738, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "लेख १ : स्थानमहात्म्य", "raw_content": "\nलेख १ : स्थानमहात्म्य\n मागील लेखात आपण खगोलशास्त्र याविषयाची थोडक्यात माहिती करून घेतली, मला खात्री आहे की, तुम्हीसुद्धा नक्कीच वेळात वेळ काढून याबद्दल वर्तमानपत्र, दूरदर्शन अथवा पुस्तकांमधून वाचलं असेलंच. चला तर मग आज आपलं रॉ���ेट घेऊन खगोलशास्त्रातील एका नव्या गोष्टीची माहिती घेऊयात.\nमित्रांनो, मागील लेखात जसं आपण पाहिलं तसं, आकाश समजून घेण्याची सुरुवात ही आकाशाचं निरीक्षण करण्यापासून होते. आता यामध्ये आज आपण अजून एक मुद्दा जोडणार आहोत तो म्हणजे आपण आकाश नक्की कुठून बघतोय ते ठिकाण. आता तुम्ही म्हणाल की हे आकाश कुठून बघतोय ते का बरं महत्त्वाचं आहे तर याचं सरळ साधं उत्तर असं आहे की पृथ्वीवरील तुमचं स्थान बदललं की तुम्हाला दिसणारं आकाश बदलत. आता याबद्दल थोडी अधिक कल्पना येण्यासाठी आधी पृथ्वीची रचना समजावून घेऊ.\nआकाश पाहण्यासाठी आपल्याला दिशांचं थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे बघा अगदी सोप्प आहे - सूर्य उगवण्याच्या दिशेला तोंड करून उभे राहिल्यास बरोबर डोक्या मागची दिशा म्हणजे पश्चिम, डाव्या बाजूची उत्तर आणि उजव्या बाजूची दक्षिण\nआपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे की , पृथ्वीचा अक्ष (Axis) हा २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवरून दिसणारे आकाशसुद्धा बदलते. त्याप्रमाणे आपण भूगोलात शिकल्याप्रमाणे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव जोडणाऱ्या रेषांना समांतर रेषांना आपण रेखांश (Longitude) म्हणतो आणि विषुववृत्ताला समांतर असणार्‍या रेषांना आपण अक्षांश (Latitude) असं म्हणतो. त्यामुळे आकाशाच्या दृश्य भागात बराच फरक पडतो. आता हेच बघा ना, आपल्याला लहानपणी शिकवले जाते की, सूर्य रोज १२ ला डोक्यावर येतो पण मित्रांनो, ते खरे नाहीये बरं का. कारण पृथ्वीच्या २३.५ अंश कललेल्या अक्षामुळे सूर्य वर्षाचे ६ महिने निश्चित पूर्वेस न उगवता थोडासा उत्तरेकडे उगवतो, तर उरलेले ६ महिने तो थोडा दक्षिणेकडे उगवायला लागतो. यालाच आपण उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हणतो आणि यामुळेच (पृथ्वीच्या कलण्यामुळे आणि परिणामी उत्तरायण आणि दक्षिनायानामुळे) पृथ्वीवर ऋतुचक्र सुरू आहे. या वेगवेगळ्या ऋतुंमध्ये दिवसाची लांबी ही रात्रीपेक्षा कमी जास्त होत असते. तर मग पटापट दिनदर्शिका काढा आणि सांगा की उत्तरायण आणि दक्षिणायन प्रारंभ दिवस कोणते आणि वर्षाच्या कोणत्या दोन दिवशी दिवस आणि रात्र सारखे असतात \nआता आपण जाणून घेऊयात की या अक्षांश आणि रेखांश यामुळे दृश्य आकाशात नक्की काय फरक पडतात. विषुववृत्तास समांतर अश्या उत्तर दिशेला पसरलेल्या ज्या रेषा असतात त्या आपण अक्षांश म्हणून ओळखतो तसेच विषुववृत्�� हे शून्य अंश मानून उत्तर ध्रुवावर नव्वद अंश असा अक्षांशांचा विस्तार आहे (आकृती क्र.२). आता या सगळ्यावरून एक लक्षात येईल की आपण पृथ्वीवर कोणत्या अक्षांशावर आहोत यावरून आपल्याला आकाश नक्की कसं दिसेल याबद्दल माहिती मिळेल. आता अक्षांश लक्षात आल्यानंतर आपल्याला अजून एक गंमत शिकायची आहे ती म्हणजे ध्रुव ताऱ्याचा शोध.\nआपण सगळ्यांना लहानपणी धृव बाळाची गोष्ट नक्की ऐकली असेलंच. नसेल ऐकली तर आजी-आजोबांच्या मागे लागून नक्की ऐका तर जसं या ध्रुव बाळाच्या गोष्टीत ध्रुवाला अढळ स्थान मिळालं, त्याचप्रमाणे आपल्या ध्रुव ताऱ्याच स्थानसुद्धा अढळ आहे. सकाळ असो वा संध्याकाळ आपल्या अक्षांशाप्रमाणे आपल्याला ध्रुव तारा तिथेच दिसतो. आता ध्रुवतारा शोधायचा कसा तर त्यासाठी आकाशात दोन तारका समूह आहेत त्यावरून तो शोधण एकदम सोप्पा आहे.\nयामधील एक तारका समूह म्हणजे सप्तर्षी (Ursa Major) आणि दुसरा म्हणजे शर्मिष्ठा (Cassiopia). आता आकाशात एका वेळी उत्तरेस दोन्हीपैकी एक तारका समूह निश्चित असतोच आणि त्यावरून ध्रुव तारा शोधणे एकदम सोप्पे आता अजून एक गम्मत सांगतो कुठल्या ठिकाणी आकाशात ध्रुवतारा जमिनीपासून किती अंश उंचीवर दिसेल हे त्या ठिकाणच्या अक्षांशावरून ठरते म्हणजे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणाचे अक्षांश ठाऊक असतील तर तुम्ही ध्रुव ताऱ्याचे स्थान निश्चित करू शकता किंवा उलट सुद्धा म्हणजे ध्रुव ताऱ्याच्या स्थानावरून एखाद्या जागेचे अक्षांश \nमला खात्री आहे या भागात माहिती थोडी जड आणि जास्त वाटेल पण एक-एक मुद्दा नीट अभ्यासलात तर आकाश पाहणे तुम्हाला नक्की सोप्पे जाईल. चला तर मग भेटू पुढील भागात \nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2561/", "date_download": "2020-09-28T21:19:04Z", "digest": "sha1:JYTYATINHCZTRK3FDQ66DMMFSPETAN22", "length": 9541, "nlines": 84, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मं���ेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nऔरंगाबाद जिल्ह्यात 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nजिल्ह्यात 5229 कोरोनामुक्त, 3227 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 जणांना (मनपा 122 , ग्रामीण 46 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 295, ग्रामीण 55) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8814 झाली आहे. आजपर्यंत एकूण 358 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3227 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 164 रुग्णांची वाढ झाली आहे.\nयामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 91 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 30 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 61 रुग्ण आढळलेले आहेत. सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nघाटीत एन सहा सिडकोतील 49 वर्षीय पुरूष, छावणीतील 76 वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात 45 वर्षीय स्त्री असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\n← ‘सीबीएसई’चा इयत्ता 12 वी चा निकाल जाहीर; त्रिवेंद्रम विभागात उत्तीर्ण विद्यार्थ्‍यांची टक्केवारी सर्वाधिक\nसध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत →\nवैद्यकीय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – मंत्री अशोक चव्हाण\nऔरंगाबाद शहरात संचारबंदीचा निर्णय आज\nअवघ्या १२०० रुपयांत कोरोना चाचणी\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-pack-a-toiletry-bag-for-teen-guys/", "date_download": "2020-09-28T21:07:01Z", "digest": "sha1:23PJG2NBXV2HVFHZLXMTM65GUAWGQZCE", "length": 5044, "nlines": 24, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "टॉयलेटरी बॅग पॅक कसा करावा (किशोरांसाठी) | kingsxipunjab.com", "raw_content": "\nटॉयलेटरी बॅग पॅक कसा करावा (किशोरांसाठी)\nस्वच्छता आणि स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींनी भरलेल्या, कोणत्याही किशोरवयीन मुलास सुट्टीवर जाण्यासाठी शौचालय पिशव्या आवश्यक आहेत.\nदंत वस्तू पॅक करा.\nयात आपला टूथब्रश, ट्रॅव्हल टूथपेस्ट आणि डेंटल फ्लॉसचा समावेश आहे.\nआपला टूथब्रश ट्रॅव्हल कंटेनरमध्ये पॅक करा जे ब्रिस्टल्स आणि उर्वरित बॅग ओल्या होण्यापासून वाचवेल.\nआपल्याकडे कंस असल्यास ऑर्थोडॉन्टिक ब्रश आणि ईलिस्टिक्स पॅक करा.\nगंध-नियंत्रण आयटम पॅक करा.\nयामध्ये डिओडोरंट आणि टॅल्कम पावडरचा समावेश आहे.\nपोअर-ब्लॉकिंग अँटीपर्सपिरंट्सचा पर्याय म्हणजे क्रिस्टल डीओडोरंट्स किंवा नैसर्गिक डीओडोरंट्स.\nआपल्याला शॉवरची आवश्यकता असलेल्या गोष्टी पॅक करा.\nयात ट्रॅव्हल शैम्पू, बाथ लिक्विड आणि कंडिशनर (आपल्याला याची आवश्यकता असल्यास) समाविष्ट आहे.\nकेसांची स्टाईलिंग उत्पादने पॅक करा.\nयामध्ये एक कंघी, केसांची जेल, केसांचा स्प्रे किंवा आपल्या स्ट्रँड्स ठेवण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे\nफोल्डिंग कंघी, अर्थव्यवस्थेच्या आकाराचे केस जेल जागा वाचविण्यात मदत करतात\nनेल क्लिपर, फोल्डिंग मिरर, एक्ने क्रीम आणि रेझर (जर आपण दाढी केल्यास) यासारख्या इतर काही आवश्यक गोष्टी पॅक करा.\nसुट्टीमध्ये मातीची स्वच्छतागृहाची पिशवी उघडल्यामुळे खरोखरच ओल्या ब्लँकेटमध्ये वस्तू नसल्यामुळे आतून काहीच गळत नसल्याची खात्री करा.\nटूथब्रश पॅक करण्यापूर्वी ते कोरडे ठेवण्याचे लक्षात ठेवा कारण आपल्याला खरोखर ब्रिस्टल्सवर उगवण्याची इच्छा नसते.\nन्हाव्याच्या लिक्विड किंवा शैम्पू असलेली बाटल्या उघडा आणि तोंडाला पुन्हा बंद करण्यापूर्वी क्लिंग रॅपने झाकून टाका, की गळतीची कोणतीही शक्यता नष्ट होऊ नये.\nउच्च दबावामुळे एअरप्लेन कार्गोमध्ये प्रवास करणारे हेअरस्प्रे फुटू शकतात. आपल्या स्वत: च्या जोखमीवर आणा.\nखूप मेकअप घेऊन जाणे कसे टाळावेआपण प्रवास करताना आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावीकायमस्वरुपी टॉयलेटरीज किट कशी स्थापित करावीप्रवास करताना कसे चांगले दिसावेशौचालय कसे पॅक करावेलहान टॉवेलने कसे प्रवास करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sonu-sood-pledges-support-to-woman-whose-home-was-ravaged-by-rains-raksha-bandhan-special-gift/", "date_download": "2020-09-28T21:16:23Z", "digest": "sha1:VLMLVNYDB5L7557JED6KGJUSGEABGQ4D", "length": 17097, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "आसाममधील ‘त्या’ महिलेला सोनू सूदची रक्षाबंधनाची खास भेट | sonu sood pledges support to woman whose home was ravaged by rains raksha bandhan special gift | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nआसाममधील ‘त्या’ महिलेला सोनू सूदची रक्षाबंधनाची खास भेट\nआसाममधील ‘त्या’ महिलेला सोनू सूदची रक्षाबंधनाची खास भेट\nपोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सोनू सूदने एका गरजू महिलेला रक्षाबंधनचे खास गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे सोनू पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या सोनूने आसाममधील एका गरजू महिलेला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. ट्विटरवर सोनल सिंग या युजरने सोनूला टॅग करत एका महिलेची आर्थिक परिस्थितीमुळे झालेली अवस्था व्हिडीओच्या माध्यमातून दाखविली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनूने रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून नवीन घर बांधून देईन असे आश्वासन दिले आहे .\n@SonuSood Sir यह फ़ैमिली जलपाईगुड़ी असम में है इसके पति की मौत हो गई है इसके पति की मौत हो गई है एक छोटा बच्चा है जिसको खिलाने के लिए कुछ नहीं एक छोटा बच्चा है जिसको खिलाने के लिए कुछ नहीं बारिश में हालत और भी ख़राब हो गई बारिश में हालत और भी ख़राब हो गई इसकी आख़री उमीद आप ही हो इसकी आख़री उमीद आप ही हो \nसोनू सूद सर हे कुटुंब आसाममधील जलपयीगुडी येथील आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून या महिलेला एक लहान मुलगा आहे. या मुलाचे पोट भरण्यासाठीही या महिलेकडे काहीच नाही. पावसाळ्यात या स्त्रीचे अत्यंत हाल होतात. त्यामुळे तुम्हीच एक आशेचा किरण आहात. शक्य असल्याच या कुटुंबाला मदत करा, असे सोनल सिंग यांनी ट्वीट सोनूला टॅग केले होते. ट्विट पाहिल्यानंतर चला आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी आसाममधील आपल्या बहिणीसाठी नवीन घर बांधुयात, असे रिट्विट सोनू सूदने केले आहे. विशेष म्हणजे सोनूच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकर्नाटकचे माजी CM सिद्धरामय्या देखील कोरोना ‘पॉझिटिव्ह’, रुग्णालयात दाखल\nआणखी एक मदत पॅकेज देण्याच्या तयारीत मोदी सरकार, 6 ऑगस्टला होऊ शकते एका मोठ्या निर्णयाची घोषणा\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nउत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन,…\nकंगना राणावत भाजपमध्ये प्रवेश करणार का \nजुना फोन बदलून नवीन iPhone खरेदी करा, मिळवा 23,000 पर्यंत…\nTATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC ब्राऊझरचा भारतीय…\n‘या’ App पासून दूर राहण्याचा केंद्र सरकारनं दिला…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39…\nअभ्यासाच्या बहाण्याने मामेभावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक…\n चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा…\nतुळशीच्या पानांनी अधिक सुंदर होईल तुमची ‘त्वचा’,…\n ’या’ 7 गोष्टींची घ्या काळजी,…\nव्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेची ‘कारणं’,…\nCoronavirus Tips : ‘कोरोना’ व्हायरसपासून बचाव…\nरुग्णवाहिका बंद आवस्थेत, गरोदर महिला व बाळांचे हाल\nसर्दी-खोकला आणि कफपासून आराम देईल काळी मिरी आणि गुळ, जाणून…\nउष्णतेच्या लाटेपासून बचाव आवश्यक ‘ॲक्शन प्लान’…\nजेवण ‘रॅप’ करण्यासाठी फॉईल पेपरचा वापर करताय \nमिरची खाल्ल्यानं कमी होतो हार्ट अटॅकचा धोका \nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\nमहेंद्र सिंह धोनीनं यष्टीरक्षक म्हणून नोंदवलेले सर्वात मोठं…\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक \nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\n‘कोरोना’ लसीवर PM मोदींनी UN च्या व्यासपीठावरून जगाला दिला…\nफडणवीस आणि राऊत यांच्या बैठकीवर काँग्रेसच्या ‘या’…\n‘कोरोना’ कालावधीत अर्थव्यवस्था सावरण्याचे लक्ष्य : अर्थमंत्री\n ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ’या’ आजांराचा धोका, ‘या’ 8 प्रकारे घ्या काळजी\n‘कोरोना’च्या भीतीनं गर्भवती महिलेला 3 रुग्णालयांनी पाठवलं परत, गर्भातच जुळ्या अर्भकांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/7CwYsG.html", "date_download": "2020-09-28T23:24:55Z", "digest": "sha1:R6MQGFXWJ25E3FXKJFLI2C2RUBMWGIP5", "length": 3716, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "वृत्तपत्र विक्रेते मोहन कुलकर्णी यांचा आज एकसष्ठी सोहळा - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nवृत्तपत्र विक्रेते मोहन कुलकर्णी यांचा आज एकसष्ठी सोहळा\nMarch 14, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nवृत्तपत्र विक्रेते मोहन कुलकर्णी यांचा आज एकसष्ठी सोहळा\nकराड - वृत्तपत्र विक्रेते व सुसंस्कृत व्यक्तिमत्व\nअसलेल्या मोहन वासुदेव कुलकर्णी यांचा एकसष्ठी सोहळा रविवार, दि. 15 मार्च रोजी हॉटेल अलंकार येथे सकाळी 11 वाजता होत आहे.\nमोहन कुलकर्णी यांचे वडील वासुदेव कुलकर्णी हे पोलीस खात्यात नोकरीस होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे सर्व कुटुंब कराड येथे स्थायिक झाले. प्रारंभी मोहन कुलकर्णी यांनी दिलखूप वाचनालय व श्री मोघे यांच्याकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.40 वर्षाहून अधिककाळ ते मोहन कुलकर्णी हे या क्षेत्रात\nकार्यरत आहेत. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी शोभा त्यांना मोलाची साथ मिळत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करताना त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे. मुलगा कपील हा जयपूर येथे प्रख्यात कंपनीत उच्चपदावर अधिकारी आहे. तर मुलीही उच्चशिक्षित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-228-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-53-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-88-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/Njx8v_.html", "date_download": "2020-09-28T22:59:05Z", "digest": "sha1:XWDLPBEN2XUP2IRXP6VJZSEJERDOJXWE", "length": 7747, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे 228 कोटी 53 लाख 88 हजार थकवले - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसं��ादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसाखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे 228 कोटी 53 लाख 88 हजार थकवले\nMarch 5, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसाखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे 228 कोटी 53 लाख 88 हजार थकवले\nकराड - सातारा जिल्ह्यातील 14 कारखान्यांकडून शेतकरी सभासदांचा ऊस गाळप सुरू आहे. ऊस गाळप केलेल्या कारखान्यांनी एकूण एफआरपी 1 हजार कोटी 14 लाख 7 हजार रूपये होत आहे. तीन महिने झाल्यानंतरही कारखान्यांनी शेतकर्‍यांचे अद्याप 228 कोटी 53 लाख 88 हजार रूपये थकवले आहेत. दरम्यान, 14 दिवसांत बिल न दिल्यास पुढील रकमेवर 15 टक्के व्याजाने रक्‍क द्यावी, असे कायद्यात तरतूद आहे. त्याप्रमाणे साखर कारखाने व्याज देणार का असा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला असून साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर एफआरपी व व्याज मिळावे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना वारंवार देत आहेत.\nमहापूर, अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे यंदा गाळप हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू झाला. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला. शेतकऱ्यांचे अनेक प्रकारचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला उसाचे बिल वेळेत कारखान्याकडून मिळणे गरजेचे आहे. दरम्यान सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार न करता त्यांना एफआरपी नुसार रक्कम दिलेली नाही.एका बाजूला नैसर्गिक आपत्तीने तर दुसऱ्या बाजूला कारखान्यांनी शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. अशी शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली आहे.\nयंदा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे तर ऊसाला उतारा चांगला आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व अजिंक्यतारा हे दोन कारखाने वगळता सर्वच कारखान्यांनी 2500 रूपयांप्रमाणे बिल काढले आहे. दरम्यान, पूर्ण एफआरपीचे काही कारखान्यांनी तुकडे केले आहेत. या कारखान्यांबाबत शेतकरी संघटनेकडून वारंवार तक्रार केल्यानंतरही कोणतीच कार्यवाही केली जात नाही.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कारखान्याचे चेअरमन, संचालक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणे आवश्यक आहे.\nमहापूर व अतिवृष्टीमुळे कराड व पाटणसह इतर तालुक्यांमध्येही ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे दिवसेंदिवस उसाच���या वजनात घट होत होती. त्यातच हंगाम उशीरा सुरू झाल्याने शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. तोड सुरू झाल्यापासून लवकरात लवकर आपला ऊस कारखान्यावर गेला पाहिजे, असा प्रयत्न होत आहे. मात्र, या सर्व घाईगडबडीत शेतक-यांचे नुकसान होत आहे. दर उस तोडणी वजा 2700 च्या आसपास दर जाहीर केला. मात्र, बिल देताना 2500 रूपयांचे काढले आहे.\nऊस गाळपाला वेग मात्र रक्कम जमा नाही\nसातारा जिल्ह्यातील 14 सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.कारखान्याचा गाळप हंगाम अजून दोन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.यामुळे कारखान्याकडे नोंद असलेला ऊस गाळप करण्याचे नियोजन सहकारी साखर कारखान्यांनी केलेले आहे. हंगाम सुरू होवून तीन महिने झाल्यानंतरही पूर्ण पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर पडलेले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/online-test-category/vanrakshak-recruitment/", "date_download": "2020-09-28T21:04:43Z", "digest": "sha1:5LORMEYF5MUNGGSX2PEY2MN6YE2F6TGC", "length": 12159, "nlines": 137, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Van Vibhag Amravati Clerk Bharti Paper 2016 | वन विभाग अमरावती क्लर्क भरती पेपर २०१६ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By Maharashtranama News\nवन विभाग अमरावती क्लर्क भरती पेपर २०१६\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-3\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-4\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-5\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक यवतमाळ परीक्षा नोव्हेंबर २००७\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००८\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-6\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नाशिक नोव्हेंबर २००७\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-7\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक नागपूर परीक्षा नोव्हेंबर २००७\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक धुळे परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-4\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक धुळे परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-3\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक धुळे परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक धुळे परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2\nव��रक्षक मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद परीक्षा नोव्हेंबर २००७\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-4\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-3\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1\nवन विभाग अमरावती लिपिक भरती पेपर २०१६\nवन विभाग पुणे लिपिक भरती पेपर २०१३\nतलाठी भरती सराव पेपर VOL-77\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच ��क अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/10/blog-post_93.html", "date_download": "2020-09-28T20:51:20Z", "digest": "sha1:T5EMCZGVSYKAGA76YGACYESRGUGS37SN", "length": 18379, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘नोबेल’ संशोधन हवे - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘नोबेल’ संशोधन हवे\nसंशोधन हे कोणत्याही देशाच्या यशाची व प्रगतीची गुरुकिल्ली असते. संशोधन हे आयुष्याच्या नवीन संधीचा पाया घालण्याचे काम करते. ज्या देशात संशोधनावर भर दिला जातो तो देश जागतिक स्तरावर आपला निर्विवाद ठसा उमटवेल आणि अगदी कठीण प्रसंगी येणार्‍या अडचणीवर मात करेल यात शंकाच नाही. अनेक क्षेत्रात भारताची प्रगतीकडे घोडदौड सुरु असली तरी काही पातळ्यांवर जागतिक स्तरावर मागे पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे संशोधन आणि नावीन्याचा अभाव होय. अजूनही आपल्यात संशोधन वृत्ती आणि अभिनवता रुजली नाही, हे सत्य नाकारुन चालणार नाही. जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली. यातील विजेत्या शास्त्रज्ञ, संशोधकांचे कार्य पाहून त्यांच्या कार्याला सॅल्यूट देखील ठोकला मात्र याचवेळी आपण भारतीय या स्पर्धेत दरवेळी मागे का पडतो याची खंत देखील वाटली.\nभारतीयांना हे पुरस्कार का मिळत नाही\nमहाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्यग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुर��्कार जाहीर झाला. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा, ऑस्ट्रियाचे कादंबरीकार व नाटककार पीटर हँडकी यांना साहित्याचा, विज्ञान क्षेत्रात आयन बॅटरीच्या संशोधनासाठी अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन बी. गुडइनफ, ब्रिटनचे स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो तसेच शरीरातील ऑक्सिजन मात्रेतील बदल ओळखून त्यानुसार प्रतिसाद देण्याचे पेशींचे कार्य कसे चालते, हे सिद्ध करून कर्करोग, रक्तक्षय, हृदयविकार यांसह अनेक असाध्य आजारांवर उपचार करण्याचा नवा मार्ग दाखवणार्‍या डॉ. केलीन ज्युनियर, सर रॅटक्लिफ आणि ग्रेग सेमेन्झा या तिन शास्त्रज्ञांना विभागून वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले. डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत. दरवर्षी हे पुरस्कार झाल्यानंतर भारतीयांना हे पुरस्कार का मिळत नाही\nआतपर्यंत केवळ नऊ भारतीयांना ‘नोबेल’\n१९०१ पासून २०१८ पर्यंत ५०९ वेळा ९३५ व्यक्ती व संस्थांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात आतपर्यंत केवळ नऊ भारतीयांना ‘नोबेल’ मिळाले. त्यातील तिन जण मूळ भारतीय वंशाचे, परंतु अन्य देशांमध्ये राहणारे होते. यात सर्वप्रथम १९१३ मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर(साहित्य), १९३० मध्ये प्रकाश या विषयावर संशोधन करुन आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते, यावरील संशोधनासाठी सर चंद्रशेखर व्यंकटरमण (विज्ञान), १९६८ मध्ये जनुकीय क्षेत्र आणि ‘आनुवंशिक कोडे’ यावरील संशोधनासाठी हरगोविंद खुराणा (शरीरशास्त्र/औषधी विज्ञान), १९७९ मध्ये अनाथ, आजारी, दीन-दुबळ्यांची भारतात सेवा केल्याबद्दल मदर टेरेसा(शांतता), १९८३ मध्ये तार्‍यांची रचना, कृष्णविवर, सापेक्षता यावरील संशोधनासाठी चंद्रशेखर सुब्रह्मण्यम (विज्ञान), सन १९९८मध्ये अर्थशास्त्राबद्दल अमर्त्य सेन, सन २००१मध्ये देशाच्या सांस्कृतिक चालीरीतींवर लेखन केल्याबद्दल व्ही.एस.नायपॉल (साहित्य) २००९ मध्ये ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’मध्ये संशोधन केल्याबद्दल व्यंकटरमण रामकृष्णन (रसायन), सन २०१४ मध्ये बालहक्क आणि बालमजुरी उच्चाटन यासाठी मोठे काम केल्याबद्दल कैलाश सत्यार्थी (शांतता) यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महात्मा गांधीजींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी दोनदा विचार झाला; पण तो देण्यात आला नाही. डॉ. जगदीशचंद्र बोस यांचेही ‘नोबेल’ हुकले. होमी भाभांचे नाव चार वेळा सुचवण्यात आले; पण त्याचा स्वीकार झाला नाही.\nसंशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात मागे\nजागतिक पातळीवर नोबेल पुरस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कारामध्ये नोबेल पारितोषिकाचे नाव घेतले जाते. आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो. नोबेल हे स्वत: रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे एकूण ३५५ पेटंट्स होती. डायनामाइटचा (सुरुंग) शोध त्यांनीच लावला. आतापर्यंत तब्बल ९३५ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी केवळ ९ भारतियांच्या वाटेलाच हा सन्मान आला आहे. आज अनेक क्षेत्रात भारताची घोडदौड सुरु असली तरी संशोधन क्षेत्रात आपण का मागे पडत आहोत, यावरच संशोधन करण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरामध्ये भारताच्या एकही विद्यापीठाचे नाव नव्हते. भारतात आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था असतांना आपण संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात फारच मागे पडलो आहोत. जागतिक क्रमवारीत जी विद्यापीठे आहेत. त्यात २५ टक्के वाटा नोबेल पारितोषिक विजेत्याचा असतो तर ७५ टक्के वाटा संशोधनाचा असतो. भारतीय वंशाच्या व्यक्तीस नोबेल पारितोषिके मिळतात. पण आपल्या देशातील संशोधकास, विचारवंतास नोबेल का मिळत नाही याचे मंथन करणे आवश्यक आहे.\nशैक्षणिक धोरणे बदलण्याची गरज\nभारतात विविध क्षेत्रा केल्या जाणार्‍या विशेषत: शैक्षणिक पातळीवरील संशोधनाचा दर्जा खालवत असल्याची सातत्याने टीका होते. संशोधनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम विविध क्षेत्रावर व संशोधनाशी संबंधित घडामोडींवर होत असलेला दिसून येतो. आपल्याकडे संशोधन म्हणचे पीएच.डी. (तेही केवळ नोकरीसाठी किंवा प्रमोशनसाठी) ऐवढेच समीकरण झाले आहे. मात्र त्यातही कला, विज्ञान व सामाजिक शास्त���रे या ज्ञानशाखांतर्गत पीएच.डी. पदवीसाठी होणार्‍या संशोधनाच्या दर्जाबाबत सतत एक निराशेचा सूर जनमानसात उमटताना दिसतो. पीएच.डी.साठी केल्या जाणार्‍या संशोधनाचा दर्जा काय या संशोधनाचा समाजाला कितपत उपयोग होतो या संशोधनाचा समाजाला कितपत उपयोग होतो मुळात या संशोधनाच्या प्रेरणा कोणत्या मुळात या संशोधनाच्या प्रेरणा कोणत्या असे अनेक प्रश्न महत्त्वाचे असतात मात्र त्यांची उत्तरेच मिळत नाहीत. परिणामी या पदवीची प्रतिष्ठा लयाला गेली. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात संशोधन हे केवळ २० गुणांच्या ‘प्रयोगां’पुरताच मर्यादीत आहेत. आपल्याकडे बुद्धी नाही असे नाही फक्त योग्य ती दिशा, मार्गदर्शन, सोयी सुविधा, शैक्षणिक धोरणे यांची गरज आहे. या दोन्हीमध्ये आपण फारच मागे आहोत त्यासाठी संशोधनास प्राधान्य देऊन त्याच्या दर्जाचे परीक्षण केले, तरच आपण आपली पत वाढवू शकतो. संशोधन आणि चांगले शिक्षण मिळू लागले तर दरवर्षी जाहीर होणार्‍या नोबेल पुरस्कारांवर भारत आपला ठसा नक्कीच उमटवेल यात शंकाच नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Puja-Pandals", "date_download": "2020-09-28T21:24:56Z", "digest": "sha1:U6LGXHXR3CO2HRHLJYBRRNXE6TPWR73E", "length": 4942, "nlines": 73, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिब्रुगढ, आसाम : करोना संकटाचं दुर्गा पूजेवरही सावट\nमणिपूरः तेलीपाटी येथे झालेल्या स्फोटात BSFचे ३ जवान जखमी\nकोलकाता: 'सेक्युलर' मंडपावरून वाद\nदुर्गा पूजा मंडपातील असा हा देखावा\nदुर्गापुजेसाठी बांधला 'फिल्मी' मंडप\nदुर्गा��्टमी : कोलकातामध्ये पाच पुजाऱ्यांनी केली पारंपारिक संध्या आरती\nअलाहाबाद: दुर्गापुजेच्या मंडपात गोळीबार; फेकले बॉम्ब\nपाहा: दुर्गाअष्टमीच्या पूजेत रंगले मुंबईकर\nदुर्गा पूजाः कोलकात्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी\nकोलकाता: विशिष्ट सजावटीमुळे हा मंडप ठरतोय लोकांचे आकर्षण\nतापाने ६० बालकांचा मृत्यू; आमदार नाचात दंग\nदेखें: देशभर में ऐसे मनाया जा रहा है दुर्गा पूजा का पर्व\nकोलकाताः केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना दुर्गा पूजेस मनाई\nपाहाः कोलकाता येथील दुर्गा पूजा\nदुर्गा पूजा मंडपात फ्रान्समधील हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिंकाना श्रद्धांजली वाहणारे दृश्य\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/06/", "date_download": "2020-09-28T23:15:42Z", "digest": "sha1:BJSYMHPK7GPB7QFGM57ZQ6WWWA3NQMO3", "length": 6227, "nlines": 106, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 6, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nअक्षय तृतीयेस शिव सृष्टीचं उदघाटन करा-आमदार ,गटनेत्यांची दोन्ही आयुक्तांना सूचना\nराजकारण होत असल्यानं रखडलेलं शिवसृष्टीचं उदघाटन 28 एप्रिल च्या आत पूर्ण करा अशी सूचना आमदार संभाजी पाटील यांनी बुडा आणि पालिका आयुक्तांना दिली आहे. गुरुवारी सकाळी आमदार संभाजी पाटील, गट नेते पंढरी परब,बुडाआयुक्त शकील अहमद व पालिका आयुक्त आदींनी...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/document-category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T20:55:05Z", "digest": "sha1:ALJIVSBVGCRFXAAKESOOWFTWBXKAPIWT", "length": 8001, "nlines": 122, "source_domain": "jalna.gov.in", "title": "सार्वजनिक वितरण व्यवस्था | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nसर्व कर्मचा-यांची ज्येष्ठता यादी आपले सरकार सेवा केन्द्र जनगणना नागरिकांची सनद सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक वितरण व्यवस्था\nप्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेे अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेेेचेे व प्राधान्‍य कुटुंब लाभार्थी योजनेेेचेे माहे सप्टेम्बर-२०२० चे तांदुळ नियतन 28/09/2020 पहा (1 MB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय ए पी एल शीधापत्रिकाधारक शेतकरी अन्नधान्य नियतन माहे ऑक्टोबर २०२० 24/09/2020 पहा (794 KB)\nप्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेे अंतर्गत प्राधान्‍य कुटुंब लाभार्थी योजनेेेचेे माहे सप्टेम्बर-२०२० चे गहु नियतन 22/09/2020 पहा (817 KB)\nप्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेे अंतर्गत प्राधान्‍य कुटुंब लाभार्थी योजनेेेचेे माहे ऑक्टोबर-२०२० चे गहु व तांदुळ नियतन 21/09/2020 पहा (822 KB)\nप्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेे अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेेेचेे माहे सप्टेम्बर-२०२० चे गहु नियतन 21/09/2020 पहा (2 MB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय प्राधान्य कुटुंब लाभार्थी मका/गहु व तांदुळ नियतन(ग्रामिण) माहे ऑक्टोबर २०२० 18/09/2020 पहा (924 KB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय प्राधान्य कुटुंब लाभार्थी मका/गहु व तांदुळ नियतन(शहरी) माहे ऑक्टोबर २०२० 18/09/2020 पहा (3 MB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अंत्योदय अन्न योजना गहु व तांदुळ नियतन(ग्रामिण) माहे ऑक्टोबर २०२० 18/09/2020 पहा (839 KB)\nजिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अंत्योदय अन्न योजना गहु व तांदुळ नियतन(शहरी) माहे ऑक्टोबर २०२० 18/09/2020 पहा (3 MB)\nप्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेे अंतर्गत प्राधान्‍य कुटुंब लाभार्थी योजनेेेचेे माहे ऑक्टोबर-२०२० चे गहु व तांदुळ नियतन 18/09/2020 पहा (875 KB)\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7970", "date_download": "2020-09-28T22:55:29Z", "digest": "sha1:QCZXVCUYRPWKDX3WV5HPLM3YNDOLDENU", "length": 7894, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nचंद्रपुरात वाढली डेंग्यूची साथ\nचंद्रपूर : ५ ऑगस्ट - कोरोना या महाभयंकर महामारीसह डेंग्यूसारखे आजार नागरिकांचे बळी घेत असल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. बाबूपेठमधील नॉर्मल स्कूल वॉर्डात डेंग्यूची साथ पसरली असून दोन जणांचा डेंग्यूूने मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.\nडेंग्यूचे प्रमाण वाढत असताना आरोग्य विभागाला अद्यापही जाग आलेली नाही. तर मनपा झोन सभापतींचा वॉर्ड असूनही मनपाची फवारणी, साफसफाई सारखे प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती बळावली आहे. बाबूपेठ भागातील नॉर्मल स्कूल वॉर्डातील बालाजी मंदिर वॉर्ड, समता चौक या भागात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना डेंग्यूच्या आजाराने ग्रासले आहे. डेंग्यू हा आजार गंभीर स्वरूपातील असल्याने यात नागरिकांचा जीव जाण्याचा धोका आहे. याची दखल घेत मनपाने सदर परिसरात रोगप्रतिकार फवारणी, साफसफाई करीत प्रतिबंधात्मक उपायाला प्राधान्य द्यावे. डेंग्यूने वॉर्डातील ४१ वर्षीय इसमाचा तसेच २२ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. अनेक नागरिक गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. परिसरा��ील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मनपासह आरोग्य विभागाने बाबूपेठ वॉर्डात प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/former-prime-minister-rajiv-gandhi-corrupt-number-one/", "date_download": "2020-09-28T22:24:33Z", "digest": "sha1:RFAWE6MUUVA7G5WIFOU5GJA2NJSACEAC", "length": 11128, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "'माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर-वन' - News Live Marathi", "raw_content": "\n‘माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर-वन’\nNewslive मराठी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान व दिवंगत नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील प्रचारादरम्यान मोदी बोलत होते.\n‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ ठेवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’च्या रूपात झाला, असे मोदी म्हणाले.\nनामदार हा अहंकार तुम्हाला संपवून टाकेल. हा देश चुकांना माफ करतो, पण धोकेबाजी कधी माफ करत नाही, असेही मोदी म्हणाले.\nदरम्यान, मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतेय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असा पलटवार राहुल गांधी यांनी मोदीवर केला आहे.\nNewsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nबिअर ग्रील्ससोबत आता खतरोंके खिलाडी अक्षय कुमारही दिसणार\nअक्षय कुमारने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारने संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘खतरोंके के खिलाडी’ अशी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे जगात कुठल्याही जंगलात किंवा पाण्यात निर्भीडपणे वावरणारा बिअर ग्रील्स. आता अक्षय कुमार लवकरच ‘इंटू द वाईल्ड विद बिअर ग्रील्स’ या कार्यक्रमात दिसणार आहे. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत […]\nठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा आणखी एक मोठा दणका\nकोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी शिथिलता आणली गेली. राज्यात आता आंतरजिल्हाबंदी उठवण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे. अजूनही कोरोना संसर्गाचा असलेला धोका लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे. जैन […]\nभाजपाचे कोणीही आमदार पवारांच्या संपर्कात नाहीत – चंद्रकांत पाटील\nNewsliveमराठी – राजकारणात अनेकांचे जुने संबंध असतात. काही आमदारांच्या कामानिमित्त भेटी होत असतात. त्यानुसार काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असतील. त्यावरुन भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत जाणार असे बोलले जात आहे. मात्र भाजपाचे कोणीही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाहीत. असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले आहे. तसेच, […]\nमलायका देणार योगाचे धडे\nस्मृती इराणींच्या मुलीला मिळाले ‘एवढे’ टक्के\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on ��कतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nअशांतता निर्माण केल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर मिळणार : राष्ट्रपती\nपाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात\nबंदीच्या शिक्षेनंतर कंपन्यांचीही हार्दिक-राहुलकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7972", "date_download": "2020-09-28T23:18:39Z", "digest": "sha1:STEHF7YHLPYUQ5AONSAKLA6TL4TC3PDM", "length": 7725, "nlines": 76, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nवर्धेजवळ ट्रक चालकांना लुटणारा आरोपी अटकेत\nवर्धा : ५ ऑगस्ट - वर्धा नागपूर मार्गावर ट्रकची मोठी वाहतूक आहे. रात्रीच्यावेळी ट्रकचालक रस्त्यालगतच्या धाब्यावर विश्रांतीसाठी थांबतात. अशा ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल हिसकल्या जात होते. तसेच ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातून रोख रक्कम व मोबाईल जबरीने घेण्याच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या.\nपोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला. त्यानुसार वर्धा बस स्थानकाजवळील मैदानातील झोपड्यांमध्ये सुगावा लागला. या ठिकाणी छापा टाकल्यावर शाहरूख उर्फ शेख रफी या आरोपीस अटक करण्यात आली. तो हैद्राबादचा राहणारा असून त्याने संजू शिंदे व राजू पवार या स्थानिकांच्या सहाय्याने मोबाईलसोबतच मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.\nयाचबरोबर वर्धा शहर, सावंगी, सेलू, बुटीबोरी व अन्य ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपीकडून ११ मोबाईल, चाकू, कैची तसेच सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे तसेच महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, सलिम कुरेशी, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे यांच्या चमूने सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई केली.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-market/", "date_download": "2020-09-28T20:55:02Z", "digest": "sha1:YUX4HC3PZNQUQPBDEPUQ25AARKHH3GEY", "length": 2701, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown Market Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLife Style : Samsung ने 17 मेपर्यंत वाढवली ऑफरची मुदत; एसी, फ्रिज-टीव्हीवर ‘बंपर’ कॅशबॅक\nएमपीसी न्यूज - खूषखबर, खूषखबर, खूषखबर ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सॅमसंग कंपनीने त्यांची Stay Home, Stay Happy ही ऑफर 17 मे पर्यंत वाढवली आहे. लॉकडाउनमध्ये ज्यांना टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन किंवा अन्य उपकरण खरेदी…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/financial-assistance-of-rs-9-59-lakh-to-the-affected-farmers-due-to-heavy-rainfall/", "date_download": "2020-09-28T21:33:43Z", "digest": "sha1:NIGANSWYU6MALMSIAZ2KKRVN34YGLUXY", "length": 7106, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "maharashtra farmer, vidarbha farmer, marathi news,", "raw_content": "\nअतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख रुपये आर्थिक मदत\nमुंबई: विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख 27 हजार रुपयाची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.\nविजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान 33 टक्के हानी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना 1 हेक्टरच्या मर्यादेत (संबंधित शेतकऱ्याकडे 1 हेक्टरपेक्षा जास्त कितीही शेती असली तरी) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF)/राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) नुसार त्या त्या पिकासाठी/क्षेत्रासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.\nविदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख 27 हजार रूपयांच्या आर्थिक मदतीस मान्यता देण्यात आली आहे. दि. 26 जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले होते. या पूर परिस्थिमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना मदत देण्यात येणार आहे.\nनागपूर जिल्ह्यासाठी 9 कोटी 21 लाख दोन हजार रूपये, वर्धा जिल्ह्यासाठी 36 लाख 71 हजार रूपये, भंडारा जिल्ह्यासाठी 8 कोटी 36 लाख 54 हजार रूपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 20 कोटी 81 लाख 69 हजार रूपये, गडचिरोली जिल्ह्यासाठी 30 कोटी 18 लाख 32 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. यात कोरडवाहू पिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) नुसार एकूण 20 हजार 400 रूपये प्रति. हेक्टर, आश्वासित सिंचनाखालील पिकांना 40 हजार 500 रूपये प्रती. हेक्टर तर बहुवार्षिक पिकांना 54 हजार रूपये प्रती. हेक्टर अशी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7974", "date_download": "2020-09-28T21:26:47Z", "digest": "sha1:2X7NE42NYALXIWNN6Z6TDWDMSOZESRNO", "length": 8067, "nlines": 76, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nअर्णब गोस्वामी विरुद्ध नागपुरात पोलीस तक्रार\nनागपूर : ५ ऑगस्ट - पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे निषेध नोंदविण्यात आला. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी एका तक्रारीतून मुख्यमंत्री उद्धव साहेब फॅन्स क्लब चे संयोजक रविनिश पांडे उर्फ चिंटू महाराज तर्फे कळमना पोलिसांकडे करण्यात आली\nप्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनिश पांडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला. पत्रकार गोस्वामी यांनी या माध्यमातून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.\nगोस्वामी यांचे हे वक्तव्य आणि कृती निषेधार्ह असून ते समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ होत असून सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पत्रकार अर्णाब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा. त्यांच्या चैनलवरही बंदी घालावी, अशी मागणी रवनीश पांडे यांनी तक्रारीतून केली आहे.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विष��ाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/defense-minister-rajnath-singh-2/", "date_download": "2020-09-28T21:23:18Z", "digest": "sha1:HO3OVBGS4WVC5WL5D7UCUTHKQOY6RZOW", "length": 7064, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जर पाकिस्तनबरोबर चर्चा झालीच तर पीओकेबाबतच होईल", "raw_content": "\nजर पाकिस्तनबरोबर चर्चा झालीच तर पीओकेबाबतच होईल\nकाल्का (हरियाणा) – पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला चिथावणी आणि सक्रिय मदत करणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर चर्चा होणे शक्‍य नाही. जर चर्चा झालीच तर ती केवळ्‌ पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर (पीओके)बद्दलच होईल, असा ठाम विश्‍वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केला आहे. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या प्रारंभाच्यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.\n“जर पाकिस्तानबरोबर चर्च झालीच तर ती “पीओके’बाबतच होईल. अन्य कोणत्याही विषयाबाबत होणार नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला सहाय्य करणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा होणार नाही.’ असे राजनाथ सिंह म्हणाले.\n370 वे कलम रद्द केल्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला आहे. हीच पाकिस्तानसाठीची सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आता “पीओके’सहाय्यासाठी प्रत्येक देशाचा दरवाजा ठोठावत आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आम्हाला कोणती शिक्षा दिली जाते आहे. धमकावले का जात आहे, अशी विचारणा “पीओके’ करत आहे. जगातील सर्वात सामर्थ्यशाली अमेरिकेनेही पाकिस्तानला दटावले आहे आणि भारताबरोबर चर्चा सुरू करण्यास सांगितले आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.\nदहशतवादाच्या आधारे पाकिस्तान भारताला अस्थिर आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र निर्णय कसा घेतला जातो, हे पंतप्रधानांनी पाकिस्तानला दाखवून दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने बलाकोट इथे एअरस्ट्राईक केला. हा हल्ला झालाच नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान आतापर्यंत म्हणत होते. मात्र आता भरत बालाकोटपेक्षाही अधिक मोठा हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे ते म्हणू लागले आहेत. यातूनच त्यांनी बालाकोटचा हल्ला मान्य केल्याचे सिद्ध होत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/infectious-diseases-have-been-reported-animals-such-corona-340843", "date_download": "2020-09-28T22:09:10Z", "digest": "sha1:C2WJKQC4QUJVOLU3GCXQ2GVNEZHEO7WF", "length": 15973, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "लम्पी स्कीन आजारामुळे गर्भपात होण्याची शक्यता; कोरोनाप्रमाणेच जनावारांमध्येही संसर्गजन्य आजार | eSakal", "raw_content": "\nलम्पी स्कीन आजारामुळे गर्भपात होण्याची शक्यता; कोरोनाप्रमाणेच जनावारांमध्येही संसर्गजन्य आजार\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nकोपरगाव (अहमदनगर) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परंतु या संक्रमणाची वेळीच दखल घेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास १०० टक्के धोका टळू शकतो, असे आवाहन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपरजणे पाटील म्हणाले, लम्पी स्कीन आजार हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणुमुळे हा आजार बळावतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात. दमट वातावरणामध्ये किटकांची मोठी वाढ होते. त्या दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो.\nविषेशतः चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, वेगवेगळे किटक यांच्यामुळे या रोग��चा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत पोहोचतो. लम्पी रोगामुळे जनावरांच्या मरतूकीचे प्रमाण नगन्य असले तरी दूध उत्पादनात मोठी घट होते.\nगर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची अधिक शक्यता असते. संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यापर्यंत ते जनावरांच्या रक्तामध्ये राहते. मग शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होत जाते.\nलसिका ग्रंथींना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो. दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू 10 ते 15 मि. मी. व्यासाच्या गाठी तयार होतात.लम्पी स्कीन हा आजार झुनोटीक रोग प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही.\nत्यामुळे पशुपालकांनी या आजाराला मुळीच घाबरुन न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून जनावरांना औषधोपचार करुन घ्यावा, जनावरांचे गोठे मुक्त व स्वच्छ ठेवावेत, किटक प्रतिबंधक औषधांची वेळच्यावेळी फवारणी करावी, बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे अशा उपाययोजना वेळच्यावेळी केल्यास रोगाचा संसर्ग टाळण्यास चांगली मदत होऊ शकते.\nया संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पशुधन विकास अधिकारी तसेच बायफ संस्थेचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांनी या रोगासंदर्भात पशुपालकांना मार्गदर्शन व मदत करण्याची गरज आहे असे आवाहनही परजणे यांनी केले.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधुळे जिल्‍हा : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख उतरला\nधुळे : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख जिल्ह्यात पुन्हा खाली आल्याचे चित्र आहे. काल (ता.२७) बाधितांची संख्या ७१ होती, आज (ता.२८) यात पुन्हा घसरण होत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nनगरचे आजचे कोरोना मीटर सहाशेवर\nनगर: जिल्ह्यात आज तब्बल 856 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 531 झाली आहे. दरम्यान, काल (...\nसिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडले चौघांना​\nशिरूर (पुणे) : जिल्हा ग्रामीणच्या दहशतवा���विरोधी पथकाने काल (ता. २७) रात्री शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावर चार तरुणांनी पाठलाग...\n आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच\nराशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही...\nमीटरसाठी अभियंत्याने मागितली लाच, पैसे घेताच बसला 'करंट'\nनगर : विद्युत जोडणी व मिटरसाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/corona-victims-doubled-rise-310873", "date_download": "2020-09-28T23:03:55Z", "digest": "sha1:SKIAA67CAS7UWDARIWN2RB4TWZVNFOTX", "length": 17853, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "धक्‍कादायक! 'या' कारणाने वाढत आहेत कोरोनाचे बळी; रुग्ण वाढीचाही वेग वाढला | eSakal", "raw_content": "\n 'या' कारणाने वाढत आहेत कोरोनाचे बळी; रुग्ण वाढीचाही वेग वाढला\nझोपडपट्टी एरियात दहा-बारा लोक एकाच कुटुंबात राहतात\nलक्षणे असतानाही वेळेत दवाखान्यातून उपचार घेत नाहीत\nसोलापुरातील विडी कामगार, गारमेंटमधील मजूरांना पूर्वीपासूनच फुफ्फूसाचे आहेत आजार\nमधुमेह, रक्‍तदाब असतानाही ते नियमित घेत नाहीत औषधे\nदारु पिणारे कामगार, उशीरा दवाखान्यात दाखल होणारे लोकांचे वाढले मृत्यू\nसोलापूर : राज्यात 5 जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 80 हजार 229 होती. आता 21 जून रोजी ही संख्या तब्बल एक लाख 32 हजारांवर पोहचली आहे. दुसरीकडे मृत्यूदर कमी करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र समित्यांची स्थापना करुनही मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. मागील 15 दिवसांत राज्यात तीन हजार 321 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या आता सहा हजार 170 झाली आहे. त्यामध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून सोलापूर सहाव्या क्रमांकावर आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी देशात कोरोनाचा उद्रेकाची शक्‍यता व्यक्‍त केली होती. आता त्यानुसार वाटचाल सुरु असल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्ससह अन्य नियमांचे पालन करण्याचे सातत्याने आवाहन केले असतानाही नियमांचे उल्लंघन करुन बाजारपेठांसह रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. मागील 15 दिवसांत राज्यात रुग्ण दुपटीचा वेग वाढला असून 5 जूनपासून 21 जूनपर्यंत तब्बल 50 हजार रुग्ण वाढले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असतानाच दुसरीकडे रुग्ण वाढीचा आलेख वाढत असल्याची चिंता व्यक्‍त केली जात आहे. त्यातच मृत्यूचा दरही दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर असून ठाणे, पुणे, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, रायगड, पालघर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल पाच हजार 620 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे राज्याच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.\nमृत्यूदरातील टॉप टेन जिल्हे\nनियमांचे तंतोतंत पालन केल्याशिवाय कोरोना होणार नाही हद्दपार\nसोलापुरात झोपडपट्ट्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर लक्षणे नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही अधिक झाली आहे. झोपडपट्ट्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक असून लक्षणे असतानाही ते वेळेत उपचार घेत नाहीत. तसेच विडी कामगार, गारमेंट उद्योगातील कामगारांना पूर्वीपासूनच फुफ्फूसाचे आजार आहेत. त्यांना मधुमेह, उच्च रक्‍तदाब असतानाही ते नियमित औषधोपचार घेत नसल्याचे समोर आले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये एकाच कुटुंबात दहा-दहापेक्षा अधिक लोक राहत असून त्यांच्यामध्ये विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असल्योचही दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरकरांनी नियमांचे तंतोतंत पालन करण्याची खूप मोठी गरज आहे. नियमांचे तंतोतंत पालन केल्यास आपण निश्‍चितपणे कोरोनाला हद्दपार करु शकतो.\n- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर\nझोपडपट्टी एरियात दहा-बारा लोक एकाच कुटुंबात राहतात\nलक्षणे असतानाही वेळेत दवाखान्यातून उपचार घेत नाहीत\nसोलापुरातील विडी कामगार, गारमेंटमधील मजूरांना पूर्वीपासूनच फुफ्फूसाचे आहेत आजार\nमधुमेह, रक्‍तदाब असतानाही ते नियमित घेत नाहीत औषधे\nदारु पिणारे कामगार, उशीरा दवाखान्यात ���ाखल होणारे लोकांचे वाढले मृत्यू\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nसोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी\nसोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mira-bhayander-municipal-commissioner-refuses-grant-property-tax-reliefamp-341073", "date_download": "2020-09-28T21:34:39Z", "digest": "sha1:DXQLVWLKVS2R4M2XO6ZUU6QYBS4JJHL3", "length": 19337, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्���ाची | eSakal", "raw_content": "\nमिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करात 50 टक्के सवलत देण्यास नकार दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून करसवलतीचा ठराव मंजूर करणाऱ्या भाजपला आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दणका दिल्याची चर्चा आहे.\nभाईंदर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करात 50 टक्के सवलत देण्यास नकार दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून करसवलतीचा ठराव मंजूर करणाऱ्या भाजपला आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दणका दिल्याची चर्चा मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात होती.\n दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा\nमिरा-भाईंदर शहरात कोरानाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने पालिकेच्या सर्वच विभागांतील कर्मचारी तथा अधिकारी वर्ग मार्च महिन्यापासून कोरोनाच्या लढाईत उतरल्याने त्याची मालमत्ता कर विभागाला मात्र जबर किंमत मोजावी लागली आहे. मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने या महिन्यापर्यंत सर्व देयके मुख्यालयासह विभागीय कार्यालयात अक्षरश: धूळ खात पडलेली दिसून आली आहेत.\nमिरा-भाईंदर शहरात साधारणत: साडेतीन लाख मालमत्ता करधारक आहेत. यापैकी 2.5 लाख निवासी करधारक आहेत. महानगरपालिकेने या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून 271 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न अपेक्षित होते; मात्र देयकांचे वितरण न झाल्याने हा विभागच बंद ठेवण्यात आला होता.\n'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका\nयेथील नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने या नागरिकांना दिलासा देण्यासाठी भाजपने मालमत्ता करात थेट 50 टक्के इतकी सवलत या चालू आर्थिक वर्षाकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्‍टोबरपर्यंत मालमत्ता कराची देयके अदा करणाऱ्यांना या करसवलतीचा लाभ मिळेल, असा ठरावही भाजपने ���हुमताच्या जोरावर महापालिका सभागृहात मंजूर केला आहे.\nकोरोनामुळे मालमत्ता कराची ऑनलाईन वसुली केवळ दीड कोटी इतकीच झाली आहे; मात्र आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी भाजपच्या या ठरावाला रेड सिग्नल दाखवला असून हा ठराव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.\n दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा\nमुंबई शहरात 550 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. राठोड यांना या ठरावाची अंमलबजावणी करायची नसेल तर त्यांनी हा ठराव व्यपगत करण्यासाठी शासनाकडे पाठवावा. शासनाकडून या ठरावाला मान्यता देण्यात येईल.\n- नरेंद्र मेहता, माजी आमदार\n* या आर्थिक वर्षात मिरा-भाईंदरकरांवर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाशी धैर्याने सामना करताना जनतेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील मालमत्ता करधारकांना सरसकट या एका वर्षासाठी मालमत्ता कराची माफी द्यावी, प्रशासनाने यासंदर्भात आडमुठेपणाचे धोरण अंगीकारल्यास यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागावी लागेल.\n- प्रभाकर म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख\nकोरोनामुळे मालमत्ता करवसुली संथगतीने सुरू झालेली असली, तरी अपेक्षित उत्पन्नाऐवजी 70 ते 75 टक्के महसूल या आर्थिक वर्षअखेरपर्यंत वसूल होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर या करात 50 टक्के इतकी सवलत देण्याची क्षमता प्रशासनामध्ये नाही; मात्र सवलत 20 टक्केपर्यंतच दिली जाऊ शकते, परंतु भाजपने आपली ताठर भूमिका कायम केल्यास हा ठरावा राज्य शासनाकडे यथोगत करण्यासाठी पाठवावा लागेल.\nडॉ. विजय राठोड, आयुक्त, मिरा- भाईंदर महानगरपालिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ���यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/74-ventilators-came-sangli-district-342685", "date_download": "2020-09-28T21:41:48Z", "digest": "sha1:XAKHEFWNE36EKFFBSOPCZCKGSC5INHRP", "length": 15676, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर आले....या ठिकाणी केले वाटप | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर आले....या ठिकाणी केले वाटप\nसांगली- जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील रूग्णांना त्यांच्या तालुक्‍याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत याकरिता काही व्हेंटिलेटरचे ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल यांना वाटप केले आहे. ���ामुळे शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.\nसांगली- जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील रूग्णांना त्यांच्या तालुक्‍याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत याकरिता काही व्हेंटिलेटरचे ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल यांना वाटप केले आहे. यामुळे शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.\nसांगली जिल्ह्यासाठी शल्य चिकित्सक ठाणे व धुळे यांच्याकडून प्रत्येकी 10 तर वर्धा यांच्याकडून 15 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. महानगरपालिका मुंबई यांच्याकडून 10, पीएम केअर मधून 25, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू यांच्याकडून 1 असे 71 तर टाटा ट्रस्टकडून उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर साठी 3 असे एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.\nया व्हेंटिलेटरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 6, विवेकानंद हॉस्पीटल 1, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी 2, प्रकाश मेमोरिअल क्‍लिनीक इस्लामपूर 2, उमा अरळी हॉस्पीटल जत 2, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी 4, उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ 3, मेहत्रे हॉस्पीटल कवठेमहांकाळ 2, उपजिल्हा रूग्णालय शिराळा 4, श्री हॉस्पीटल विटा 2, ओम श्री हॉस्पीटल विटा 2, सदगुरू हॉस्पीटल विटा 1, मयुरेश्वर हॉस्पीटल जत 2, सांगलुरकर हॉस्पीटल इस्लामपूर 2, कोविड सेंटर क्रिडा संकुल मिरज 5, दुधणकर हॉस्पीटल कुपवाड 1, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर 3, ग्रामीण रूग्णालय विटा 3, ग्रामीण रूग्णालय जत 2, भारती हॉस्पीटल 5, घाडगे हॉस्पीटल 5, कुल्लोळी हॉस्पीटल 5, विवेकानंद हास्पीटल 3, वानलेस हॉस्पीटल मिरज 4 असे वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनामुळे नगरमध्ये साडेचार हजार कंटेन्मेंट झोन\nनगर ः जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आता उघडू लागल्या आहेत. नागरिकही बेफिकिरीने घराबाहेर ��डत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कोरोनाने हाहाकार...\nकोल्हापूर - सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटे आग लागली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पंधरा...\nबाजारात व्हेंटिलेटरचा तुटवडा; दर्जा योग्य नसल्याने नवी मुंबई महापालिकेची खरेदी रखडली\nनवी मुंबई : कोरोनामुळे प्राणवायू खालावलेल्या रुग्णाला वाचवण्यासाठी संजीवनी ठरलेल्या व्हेंटिलेटरला आरोग्य क्षेत्रात मोठी मागणी वाढली आहे. मागणीच्या...\nKolhapur CPR Fire Update : ट्रामा केअर सेंटरला आग : चार जणांचा मृत्यू\nकोल्हापूर : सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला पहाटे अचानक आग लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पंधरा कोरोना...\nसातारा जिल्ह्यात बेडसाठी होणारी ससेहोलपट थांबणार \nसातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांत प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. यावर आता जिल्हा प्रशासनाने उपाय...\nब्रेकिंग : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आग ; रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले\nकोल्हापूर : सीपीआरमधील ट्राॕमा आयसीयु मधिल एका कक्षा मध्ये इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शाॕर्ट सर्किट झाल्याने आज पहाटे आग लागली. या कक्षातील १५...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/minister-eknath-shinde-visited-flood-affected-area-gadchiroli-340690", "date_download": "2020-09-28T21:52:17Z", "digest": "sha1:UISR6KCMQMYRJCSQEAGI5SBAGUPB2L5E", "length": 15384, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "भामरागड तालुक्याला पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पूरग्रस्त भागाची केली पाहणी | eSakal", "raw_content": "\nभामरागड तालुक्याला पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पूरग्रस्त भागाची केली पाहणी\nपुरपीडित लोकांना जीवनाशक वस्तूचे 128 किट चे वाटप केले व तालुक्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत उर्वरीत किट शासकीय यंत्रने द्वारे पोहचविण्यात येतील असे पालकमंत्रीनी सांगितले.\nभामराग��� (जि. गडचिरोली) : -महाराष्ट्राचे नगर विकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री ना एकनाथ शिंदे हे भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असून या दरम्यान तहसील कार्यालयाला भेट दिली व मागील महिन्यांत भामरागडच्या पूरपरिस्थिती वर प्रत्येक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करून व व्हिडिओ व फोटो यांची संकलित माहिती प्रोजेक्टर द्वारे दाखविण्यात आली.\nहेही वाचा - तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन\nतसेच पुरपीडित लोकांना जीवनाशक वस्तूचे 128 किट चे वाटप केले व तालुक्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत उर्वरीत किट शासकीय यंत्रने द्वारे पोहचविण्यात येतील असे पालकमंत्रीनी सांगितले. त्रिवेणी व्यापारी संघटना तर्फे समस्याचे निवेदन स्वीकारले त्यानंतर पर्लकोटा नदीवर ऊभे राहुन पुलाची निरिक्षण केले व लवकरच नविन पुलांच्या बांधकामाला सुरुवात होणार यांची माहीती दिली.\nजिल्हा अधिकारी यांच्याशी सवांद साधत या तालुक्याला तीन तीन नद्यांच्या वारसा लाभले असून येथिल शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी त्याकरिता उपसा जलसिंचन (lifterication) प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठवा असे निर्देश पालकमंत्रीनी जिल्ह्याअधीकार्याला दिले. व तसेच भामरागड नगरपंचायत करीता पुरेशा निधी देण्यात येईल असे सांगण्यात आले.\n सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला\nयावेळी जिल्हाअधीकारी दिपक सिंगला,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय बन्सल उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मनुज जिंदल उपविभागीय अधिकारी गडचिरोलीचे आशिष येरेवार भामरागड चे तहसीलदार सत्यानारायण सिलमवार उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ कुणाल सोनवणे,नायब तहसिलदार प्रकाश पुप्पूलवार नायब तहसीलदार अनमोल कांबळे नगरपंचायतचे मुख्याअधिकारी डॉ सुरज जाधव भामरागड चे पोलीस निरीक्षक संदीप भांड उपस्थित होते.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकेईएमनंतर नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात\nमुंबई,ता.28 : केईएम रुग्णालयात शनिवारी सुरू झालेील्या कोव्हीशिल्डच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही चाचणीस सुर���वात करण्यात आली. नायरमध्ये देखील 3...\nअधिवास शोधण्यासाठी ती भटकंती करीत असावी,तिला सोडा; तज्ज्ञांचा सूर\nनागपूर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रातून जेरबंद केलेली वाघिणीला (टी २ सी १) मुक्त अधिवासात सोडण्यात यावे असा सुर आज झालेल्या...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\n आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच\nराशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही...\n....म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे इंदापूरच्या प्रशासनावर नाराज\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावामध्ये कोरोनाची साखळी तुटत नसल्याबाबत विचार केली असता अधिकारी निरुत्तर झाल्यामुळे राज्यमंत्री...\nतज्ज्ञ सांगतात, कोरोनानंतर हलक्या व्यायामासह आहारात घ्यावी काळजी\nनागपूर : आता कोरोनासोबतच जगायचे असल्याने रोजच्या आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, द्राक्षे या फळांचे सेवन करा. कोरोना झाल्यानंतर अशक्तपणा येतो. तो दूर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/my-family-my-responsibility-campaign-will-be-an-important-weapon-in-the-fight-against-corona-uddhav-thackeray/", "date_download": "2020-09-28T21:28:15Z", "digest": "sha1:DHS54HS2WD3DLA4ZGLVMTOBBSKYJEETY", "length": 12100, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "कोरोनाविरुद्ध लढाईत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम महत्त्वाचे शस्त्र ठरेल – उद्धव ठाकरे", "raw_content": "\nकोरोनाविरुद्ध लढाईत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम महत्त्वाचे शस्त्र ठरेल – उद्धव ठाकरे\nमुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे कुटुंब, मा���ी जबाबदारी” मोहिम एक शस्त्र ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.\nया संवादात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. एन.रामस्वामी, ठाण्याचे मनपा आयुक्त बिपीन शर्मा यांच्यासह मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, नगरपालिकातील लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी सहभागी झाले होते.\nयावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील जनजीवन सुरळीत होत असतांना कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. यासाठी ही मोहिम महत्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहचायचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून भविष्यात येणाऱ्या इतर महामारींच्या संकटांसाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.\nयावेळी नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेवटचा प्रहार आहे. या मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. शासनाने कोरोनापासून बचावासाठी आवश्यक आरोग्य सुविधा उभारण्याचे काम केले आहे. आता लोकसहभागातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न ��रायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम सर्वांनी मिळून यशस्वी केल्यास इतर राज्यांसाठी ती अनुकरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमहिनाभराच्या काळात राज्यभरात ज्या ठिकाणी ही मोहिम यशस्वीपणे राबविली जाईल त्या परिसरात निश्चित कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणता येऊ शकेल, असे मत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी व्यक्त केले.\nमुख्य सचिव संजयकुमार यांनी ही योजनेच्या माध्यमातून विकसित होणारे मॉडेल येत्या काळात साथरोगांशी लढण्यात मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा थोडक्यात सांगितली.\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nराज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाची शक्यता\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T22:04:13Z", "digest": "sha1:DKVP5B5R4QHE3V53SAG7LK74J42CUN5X", "length": 3058, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शार्लट आमेली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशार्लट आमेली ही यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूहाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nशार्लट आमेलीचे अमेरिकामधील स्थान\nप्रांत यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१३ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7975", "date_download": "2020-09-28T21:38:48Z", "digest": "sha1:IZEQJIPJYI5IY7JCVNBEJTNBDKM3JWEN", "length": 13340, "nlines": 79, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\n‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची चाचणी करून घ्यावी - तुकाराम मुंढे\nनागपूर : ५ ऑगस्ट - नागपूर शहरात दररोज कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे, याला प्राधान्य असायला हवे. यादृष्टीने सर्वच झोनल वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.\nमनपा आयुक्तांनी सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील ‘कोरोना वार रूम’मध्ये झालेल्या बैठकीत सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिडचा संसर्ग रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० जणांचे ‘कॉन्टॅक्ट ट्र���सिंग’ करून त्यांची चाचणी करण्यात यावी. चाचणीत संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्‍ह आल्यास त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला लक्षणे नसल्यास ‘होम आयसोलेशन’मध्ये किंवा ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उपचार करण्यात यावे. याशिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कातीलही व्यक्तीचा शोध घेणे बंधनकारक आहे. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींचे दहा दिवस देखरेख आवश्यक आहे. आय.एल.आय लक्षणे असलेले व्यक्ती कोवीड चाचणीसाठी समोर येत नाही व स्वत:च औषध घेतात किंवा खाजगी दवाखान्यात वा रुग्णालयात जाऊन उपचार करतात व ही माहिती मनपाला देत नाही. परिणामस्वरुप अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळत नाही. हे टाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्यांनी शहरातील मनपाच्या २१ ‘कोव्हिड टेस्टिंग सेंटर’पैकी संबंधित झोनमधील केंद्रात जाऊन चाचणी करावी. सदर रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खाजगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. अशा रुग्णांची माहिती मिळताच संबंधित झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह रुग्णाच्या चाचणीबाबत आवश्यक कार्यवाही करावी. शहरातील कोव्हिडच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून योग्य कार्यवाही करणे हे प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.\nआयुक्तांनी सांगितले की, कोव्हिड पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना अतिसौम्य, सौम्य वा लक्षणे नसल्यास यांना स्क्रीनिंगसाठी आमदार निवास येथील केंद्रामध्ये पाठविले जाईल व तपासणी नंतर रुणांना वैद्यकीय सल्ल्यानुसार होम आयसोलेशन, कोव्हिड केअर सेंटर किंवा कोव्हिड रुग्णालयात पाठविण्यात येईल.\nआयुक्तांनी सांगितले की, ७ जुलै, २०२० च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. असे आढल्यास साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या झोनमधील खाजगी रुग्णालयांची वेळावेळी तपासणी करणे व त्यांच्याकडून रोजची माहिती घेऊन त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना रोज सादर करावा, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.\nशहरातील कुठल्याही नागरिकाला काही लक्षणे असल्यास त्यांनी मनपाला तशी माहिती द्यावी. लक्षणे नसताना एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीने घाबरून न जाता मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-yerwada-jail-officer-ani-worker-dispute/", "date_download": "2020-09-28T22:02:25Z", "digest": "sha1:IMZWYRQFHYOJNBYZ46NYO6CU7RKA5B77", "length": 16095, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "येरवडा कारागृहातील अधिकारी अन् कर्मचार्‍यांमध्ये जुंपली, FIR दाखल | pune : yerwada jail officer ani worker dispute | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nयेरवडा कारागृहातील अधिकारी अन् कर्मचार्‍यांमध्ये जुंपली, FIR दाखल\nयेरवडा कारागृहातील अधिकारी अन् कर्मचार्‍यांमध्ये जुंपली, FIR दाखल\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येरवडा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यात चांगलेच वाद झाल्याचा प्रकार समोर आल�� असून, ससून रुग्णालयात कर्तव्यावर लेखी आदेश दिले असताना ते अधिकाऱ्याच्या अंगावर भिरकवत धमकी दिला.\nयाप्रकरणी उपअधीक्षक चंद्रमणी इंदूरकर (वय 55) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्मचारी जयकुमार शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा कारागृह येथे उपअधीक्षक आहेत. तर शिंदे हा कारागृह कर्मचारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथे तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी कर्तव्य देण्यात आले आहे. दरम्यान येथील फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यातील बंदी प्रकाश फाले हा सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्यासाठी तेथे कारागृह कर्मचाऱ्यास ड्युटी आहे. शिंदे याला रात्रपाळीसाठी त्याच्या ड्यूटीसाठी फिर्यादी यांनी लेखी आदेश दिले होते. मात्र शिंदे याने तेथे न जाता हे आदेश फिर्यादी यांच्या अंगावर भिरकावून टाकत त्यांनाच धमकावले. तसेच ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक कोल्लूरे हे करत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय गणपतीसाठी कोकणात एसटी जाणार, E-Pass ची ही गरज नाही मात्र…\nLockdwon मध्ये नोकरी गेली, पुण्यातील महिला कौन्सिलर बनली चोर\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\n3 दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, वर्गमित्रानंही…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर,…\nचीनमध्ये बनलेल्या लसीची पाकिस्तानमधील 10 हजार लोकांवर होणार…\nव्हिटॅमिन-D चं प्रमाण ‘मुबलक’ असेल तर…\n TATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच…\nबिहारचे माजी DGP गुप्���ेश्वर पांडे यांची राजकीय…\nGold-Silver Price : सराफा बाजारात सोनं 485 तर चांदी 2081…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nतुम्ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’\nआता नागपूर पोलिसही तातडीच्या वेळी देणार सीपीआर\nजाणून घ्या, मलायकाच्या ‘फिटनेस’चे गमक, वयाच्या…\nDiet Tips : ‘कोरोना’पासून बचावासाठी जास्त घेवू…\nपाणी पिण्याचे ‘हे’ 9 नियम पाळा, होतील 6 खास…\nतीळ, मस सौदर्याला बाधक ठरतोय \nस्ट्रोक, हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या असणाऱ्या…\nफिल्टरच्या मास्कवर तज्ञांचा ‘इशारा’, जाणून घ्या…\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर,…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nPhotos : लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक ‘स्वानंदी’…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nभाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं अत्यंत वादग्रस्त विधान, म्हणाले…\n‘कोरोना’ कालावधीत अर्थव्यवस्था सावरण्याचे लक्ष्य…\n‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’ 5 शानदार…\n चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू, 2…\n‘ही’ कंपनी देणार 1000 लोकांना नोकरी, जाणून घ्या तुम्हाला…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून…\nताक पिल्यामुळं होतात ‘हे’ 8 मोठे फायदे \nबँक लोन मोरेटोरियम प्रकरणावरील सुनावणी 5 ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकलली, केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे मागितली वेळ\nजेजुरी मध्ये 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/international/give-respectful-treatment-to-arrested-indian-pilot-abhinandan-says-pakistan-common-peoples-saynotowar/", "date_download": "2020-09-28T21:02:33Z", "digest": "sha1:PRVEUBY4KHM3FYRWPHGQRZAOEJUQJ5JN", "length": 24528, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Give respectful treatment to arrested indian pilot abhinandan says pakistan common peoples #SayNoToWar | पकडलेल्या भारतीय पायलटला सम्मानाने वागवा, पाकिस्तान जनतेची मागणी #SayNoToWar | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nपकडलेल्या भारतीय पायलटला सम्मानाने वागवा, पाकिस्तान जनतेची मागणी #SayNoToWar\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nभारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानी जनतेने इम्रान सरकार विरोधात नाराजीचा सूर लावला. आणि सरकार इन – ऍक्शन आहे हे दाखवण्यासाठी पाकिस्तान एअर फोर्स ची तीन लढाऊ विमानं भारतीय हद्दीद घुसली. सूत्रांच्या माहितीनुसार कृष्णा घाटीतलं बटालियन हेडक्वार्टर त्यांच्या टार्गेटवर होतं. परंतु भारतीय हवाई दल प्रत्येक हल्ला रोखण्यासाठी तयारीतच होतं.\nपाकिस्तान एअर फोर्स ची ३ युद्ध विमानं भारतीय हद्दीत शिरताच भारतीय एअर फोर्स ने त्यांना प्रत्युत्तर देत त्यातील १ विमान हाणून पाडले परंतु त्यातील पायलट बेपत्ता असल्याची माहिती दिली. आणि या चकमकीत आपले १ विमान पाकिस्तान हद्दीत क्रॅश झाले, परंतु त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचे प्राण वाचले.\nत्यांना जिवंत पाहताच तिकडे उपस्थित असलेल्या काश्मीर मुक्त चळवळीच्या काही लोकांनी त्यांना लाथा बुक्याने मारायला सुरुवात केली परंतु पाकिस्तान आर्मी वेळेत आली आणि त्यांनी अभिनंदन यांना लोकांच्या तावडीतून सोडविले आणि सुखरूप स्थळावर घेऊन गेले. त्या प���यलटचा व्हिडिओ पाकिस्ताननंच मुद्दाम रिलीज केला. त्यानंतर पाकिस्तानमधूनच अनेकांनी त्याला चांगली वागणूक द्या, सन्मानानं वागवा, असं ट्वविट केलंय.\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची पुतणी फातिमा भुत्तो यांनी ट्विट करून त्या पायलटसाठी प्रार्थना केली. त्यांना सन्मानानं वागवा,असं सांगितलंय. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानमधून अनेकांचं असं म्हणणं आहे की त्या पायलटना सन्मानानं वागवा, कसलीही भीती न बाळगता तुम्ही असं वागवाल, तर मला नक्कीच अभिमान वाटेल. आपल्याला युद्ध नकोय. मग सर्वांसाठीच सन्मान, शांतता, समोपचार बाळगायला हवा.”\nअभिनंदन हे सुखरूप असल्याचा व्हिडीओ\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nबेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी\nनवीमुंबई सानपाडा येथे पालिकेच्या मराठी शाळेच्या शेजारी लोकवस्ती असलेल्या भागात अनोळखी बॅग सापडली आहे. याची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर संस्थानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर अनोळखी बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nमुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात\nपाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.\nभारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा\nश्रीनगर, 27 फेब्रुवारी : सकाळी आलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाचे १ विमान अपघाताने कोसळले असल्य��ची बातमी ताजी असतानाच ‘ आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे’ असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.\nपुलवामा भ्याड हल्ला; गेल्या ७ महिन्यात भारत-पाक व्यापारात ७ टक्के वाढ\nपुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे असताना दोन्ही देशांतील व्यापार गेल्या ७ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत याच काळातील व्यापारापेक्षा ७ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.\nबिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा\nबिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.\nवाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले\nभारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्��्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/jumbo-covid-centre-pimpri-chinchwad-and-nehru-nagar-pune/articleshow/78157356.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-09-28T22:58:27Z", "digest": "sha1:LQA46AVEHD4RSF6BJ3U23BJXDVUD5ZE6", "length": 16090, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pmc jumbo covid centre: रुग्णांच्या जीविताशी खेळ\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n नेहरूनगर, चिंचवडच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये अनेक त्रुटी\nपुणे जिल्ह्यात आणि शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांचा योग्य उपचार आणि सुविधा मिळण्याची आवश्यकता आहे. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जम्बो कोविड सेंटरमध्ये अनेक त्रुटी समोर येत आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होते आहेत.\n नेहरूनगर, चिंचवडची जम्बो रुग्णालयांत अनेक त्रुटी ( प्रातिनिधिक फोटो )\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरीः करोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी नेहरूनगर आणि चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयांची उद्घाटने होऊन वीस दिवस झाले तरी अद्यापपर्यंत ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, ही रुग्णालये तातडीने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.\nनेहरूनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील शासनाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचे उद्घाटन २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यापाठोपाठ चिंचवड ऑटो क्लस्टर येथील रुग्णालयाचे उद्घाटन २८ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झा���े. भोसरी बालनगरी येथील जम्बो रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही तिन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाहीत.\nसद्यःस्थितीत शहरात रोज सरासरी एक हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूची संख्याही वाढत आहे. या स्थितीत तिन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे, काळाची गरज आहे. या ठिकाणच्या त्रुटी दूर करून सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा चालू व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर प्रयत्नही चालू आहेत. मात्र, तांत्रिक दोष, मनुष्यबळाच्या अडचणी यामुळे विलंब वाढत चालला आहे, याकडे लक्ष वेधले आहे.\nअनेक त्रुटी असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा गंभीर प्रकार म्हणावा लागेल, अशी टिका होऊ लागली आहे. वास्तविक, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतः लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात. दोष न ठेवता पारदर्शक पद्धतीने उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.\nमुलीसह आत्महत्येचा महिलेचा प्रयत्न, पोलिस देवदूत बनून आले अन्...\nकरोनामुळे मागणी वाढल्याने अंड्यांनी 'भाव' खाल्ला\nरुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयुमध्ये सर्व सोई-सुविधा युक्त जागा उपलब्ध ठेवणे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अनेक ठिकाणी अवाजवी बिलांची आकारणी होते, अशा रुग्णालयांवर कडक निर्बंध लादायला हवेत. शासकीय पातळीवर राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पीएमआरडीए यांच्यामध्ये योग्य समन्वय राहिला पाहिजे. अडचणी व समस्यांचे निवारण होण्यासाठी समन्वय समितीने सतर्क राहून नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nकृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का; अजित पवार ...\nकरोनामुळे मागणी वाढल्याने अंड्यांनी 'भाव' खाल्ला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nडीएमके अध्यक्ष स्टॅलिन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी\nकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/teachers-day-speech-in-marathi/", "date_download": "2020-09-28T23:09:54Z", "digest": "sha1:5TFBGW5UVRGKCGSNQIF2DRES6FCQSPOG", "length": 25748, "nlines": 93, "source_domain": "www.marathimol.com", "title": "शिक्षक दिन वर मराठी भाषण Teachers Day Speech In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nTeachers Day Speech In Marathi मित्रांनो आज मी इथे शिक्षक दिनानिमित्त मराठीमध्ये भाषण लिहित आहेत. हि भाषणे वेग-वेगळ्या प्रकारे आहेत, यामधील कोणतेही भाषण तुम्ही वापरू शकता.\nआजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक साहेब, वंदनीय गुरुवर्य आणि समस्त माझ्या मित्रांनो. आज आपण इथे शिक्षक दिनानिमित्त येथे एकत्र जमलो आहोत, आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्ताने दोन शब्द सांगणार आहेत.\nप्रतिष्ठित ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकवणारे पहिले भारतीय उपराष्ट्रपती तसेच राष्ट्रपतीच्या जन्माच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो. होय मी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलत आहे, ज्यांनी पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम केले.\nडॉ. राधाकृष्णन हे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि त्यांना अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत.\nम्हणून, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की शिक्षकांनी त्यांना प्रेम आणि आदर देऊन हा दिवस साजरा करावा.\nयातच मी माझे दोन शब्द संपवितो , जय हिंद \nसुप्रभात माझ्या प्रिय मित्रांनो, आदरणीय शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी. आज ५ सप्टेंबर म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत.\nपरंतु आम्ही उत्सव सुरू करण्यापूर्वी, मी शिक्षक दिन का साजरा करतो आणि ते का महत्त्वाचे आहे यावर मी काहीतरी सांगू इच्छितो.\nभारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की माजी राष्ट्रपतींचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो\nश्री. राधाकृष्णन एक नामांकित विद्वान आणि उत्कृष्ट शिक्षक देखील होते. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये इतके लोकप्रिय होते की ते अक्षरशः पूजनीय होते.\nएकदा राष्ट्रपती म्हणून सेवा देताना त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करण्यास परवानगी देण्यास सांगितले; परंतु, त्यांनी नकार दिला आणि त्यांना शिक्षक दिन म्हणून साजरे करण्यास सांगितले. अशाप्रकारे आम्ही ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन समाज आणि राष्ट्रासाठी शिक्षकांच्या सेवांचा सन्मान करण्यासाठी साजरा करतो.\nअसे बोलल्यानंतर, मी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, आपल्या शिक्षकांबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची हीच एक महत्त्वपूर्ण वेळ आहेत. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा \nमहोदय प्राचार्य, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय सहका-यांना शिक्षकदिनाच्या खूप शुभेच्छा. शिक्षक दिनाचा अत्यंत सन्माननीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्ही आज येथे जमलो आहोत. खरोखरच संपूर्ण भारतभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक सन्माननीय सोहळा आहे.\nप्रत्येक वर्षी त्यांच्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा आदर करण्यासाठी हे पाळले जाते. म्हणून, प्रिय मित्रांनो आणि आमच्या स्वतःच्या शिक्षकांना मनापासून आदर देण्यासाठी या उत्सवात सामील व्हा. ते आपले भविष्य घडविण्यामध्ये आणि देशाचे आदर्श नागरिक होण्यासाठी आम्हाला मदत करतात.\nशिक्षकांनी आमच्या अभ्यासामध्ये तसेच समाज आणि देशासाठी त्यांच्या मौल्यवान योगदानाबद्दल आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यामागे एक मोठे कारण आहे. वास्तविक, ५ सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. ते एक महान व्यक्ती आणि शिक्षणाकडे एकनिष्ठ होते. ते विद्वान, मुत्सद्दी, भारताचे उपाध्यक्ष, भारताचे राष्ट्रपती आणि सर्वात महत्वाचे शिक्षक म्हणून परिचित होते.\n१९६२ मध्ये भारतीय राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाल्यानंतर, त्यांना विचारण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्याची परवानगी घ्यावी, अशी विनंती केली. परंतु, त्यांनी उत्तर दिले की, ५ सप्टेंबर हा माझा माझा वाढदिवस म्हणून साजरा करण्याऐवजी संपूर्ण अध्यापनाच्या व्यवसायाला वाहिले तर बरे होईल. आणि तेव्हापासून ५ सप्टेंबर हा संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहेत.\nभारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिन हा एक अवसर आणि त्यांच्या शिक्षकांना भावी आकार देण्याच्या अविरत, निस्वार्थी आणि अनमोल प्रयत्नांसाठी आदरांजली वाहण्याची संधी आहे. देशातील सर्व दर्जेदार शिक्षण प्रणाली समृद्ध करण्याचे आणि थकल्याशिवाय सतत त्यावर प्रक्रिया करण्याचे हे कारणे आहेत.\nआमचे शिक्षक आम्हाला त्यांच्या स्वतःच्या मुलांपेक्षा कमी मानत नाहीत आणि मनापासून शिकवतात. लहान मुले म्हणून आम्हाला आपल्या शिक्षकांकडून नक्कीच प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते. ज्ञान आणि धैर्याने जीवनातील कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते आपल्याला तयार करतात. प्रिय शिक्षकांनो, आम्ही तुमच्या सर्वांचे खरोखर आभारी आहोत.\nआदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आलो आहोत. परंतु सर्व प्रथम मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो की शिक्षक दिनी मला भाषणाची इतकी मोठी संधी दिली गेली. माझ्या भाषणाचे शीर्षक हे आहे की शिक्षक आपल्या जीवनात इतके महत्त्वाचे का आहेत.\nभारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांद्वारे शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर १९६२ मध्ये ते जेव्हा भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्यांची जन्मतारीख दर वर्षी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जात आहे.\nशिक्षक खरोखरच शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी महत्वाच्या भूमिका निभावतात. शिक्षक सामान्यत: योग्य दृष्टी, ज्ञान आणि अनुभव घेणारी व्यक्ती बनतात. अध्यापन व्यवसाय हा इतर कोणत्याही नोकरीपेक्षा मोठा जबाबदारीचा व्यवसाय आहे. अध्यापन व्यवसायाचा विद्यार्थी आणि राष्ट्राच्या वाढीवर, विकासावर आणि कल्याणवर चांगला परिणाम होतो. जर तो देशभक्त आणि राष्ट्रीय कारणांसाठी समर्पित असेल आणि त्याला त्याची जबाबदारी समजली असेल तर तो देशभक्तीपर पुरुष आणि स्त्रियांची एक शर्यत तयार करू शकेल जे धार्मिकतेने देशाला वरील स्थान देऊ शकतील आणि जातीय फायद्याच्या वर राष्ट्रीय फायदा मिळवू शकतील. ”\nविद्यार्थी, समाज आणि देश यांच्या शिक्षणामध्ये शिक्षकांच्या बर्‍याच मौल्यवान भूमिका आहेत. लोक, समाज आणि देशाची वाढ आणि विकास पूर्णपणे शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे जी चांगल्या शिक्षकाद्वारे दिली जाऊ शकते. देशातील राजकारणी, डॉक्टर, अभियंते, व्यापारी, शेतकरी, कलाकार, शास्त्रज्ञ इत्यादींची गरज भागविण्यासाठी सर्वांना चांगल्या प्रतीचे शिक्षण आवश्यक आहे.\nशिक्षकांना कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे आणि समाजाला आवश्यक असलेले ज्ञान देण्यासाठी विविध पुस्तके, लेख इत्यादी माध्यमातून जाणे आवश्यक आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करतात आणि चांगले करियर बनविण्याचा मार्ग सांगतात. भारतात असे बरेच आदर्श शिक्षक होते ज्यांनी स्वत: ला आगामी शिक्षकांसाठी आदर्श म्हणून ठेवले आहे.\nएक आदर्श शिक्षक निःपक्षपाती असल्याशिवाय आणि अपमानाचा परिणाम न करता सर्वकाळ सभ्य बनतो. शिक्षक सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेत पालकांसारखे असतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि एकाग्रता पातळी राखण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना अतिरिक्त पातळीवरील अभ्यासक्रमात भाग घेण्यास ते उत्तेजन देतात तसेच विद्यार्थ्यांची मानसिक पातळी सुधारण्यासाठी मदत करतात.\nशिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावरील काही चांगले उद्धरण वाचणार आहेः\n“देशाच्या चारित्र्यनिर्मितीसाठी शिक्षण ही एक शक्ती बनली पाहिजे.”\n“विद्यार्थ्यांशी संवाद: बालपणाचा आनंद घ्या. तुमच्यातील मुलाला मरू देऊ नका. ”\n“आपण आपल्या समाजातील शिक्षकाबद्दलचा आदर परत केला पाहिजे.”\n“भारत चांगल्या शिक्षकांच्या निर्यातीचे स्वप्न पाहू शकत नाही\n“मुले स्वच्छता, वीज आणि पाणी बचतीच्या माध्यमातून राष्ट्र-उभारणीत हातभार लावू शकतात.”\nप्राचार्य सर, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय सहकारी यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिक्षक दिन नावाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्व येथे जमलो आहोत. आज ५ सप्टेंबर हा सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून शिक्षकांनी ज्ञान व समाजकार्यात मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करून विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीला आकार दिला.\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर शिक्षक दिन साजरा करणे हा एक लोकप्रिय कार्यक्रम झाला आहे. ५ सप्टेंबर ही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. करिअर घडविण्यासाठी आणि देशभरातील शिक्षण व्यवस्था समृद्ध करण्यासाठी नि: स्वार्थी प्रयत्नांसाठी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचा सन्मान करतात.\nशिक्षकांचा दिवस अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना एक विशेष कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो. चीनमध्ये दरवर्षी १० सप्टेंबरला हा ��त्सव साजरा केला जातो. सर्व देशांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्याचे उद्दीष्ट म्हणजे सामान्यत: शिक्षकांचा सन्मान करणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कामगिरीचे कौतुक करणे होय.\nहा कार्यक्रम साजरा करत असताना विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठी तयारी केली जाते. हा कार्यक्रम विशेष आणि संस्मरणीय बनविण्यासाठी अनेक विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेतात. काही विद्यार्थी त्यांच्या आवडीनिवडी शिक्षकांना एक रंगीबेरंगी फूल, शिक्षक दिन कार्ड, भेटवस्तू, ई-ग्रीटिंग्ज कार्ड्स, एसएमएस, संदेश इत्यादींचा वापर करून त्यांचे कौतुक करुन हा कार्यक्रम त्यांच्या स्वत: च्या मार्गाने साजरे करतात.\nशिक्षक दिन उत्सव ही सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची एक उत्तम संधी आहे. भविष्यात शिक्षणाकडे एक जबाबदार शिक्षक बनणे हे देखील नवीन शिक्षकांच्या कौतुकासारखे आहे. एक विद्यार्थी असल्याने मी माझ्या आयुष्यातील माझ्या सर्व शिक्षकांचे नेहमी आभारी राहीन.\nहे निबंध सुद्धा वाचा :-\nकृष्ण जन्माष्टमी मराठी निबंध\nपावसाळा ऋतू मराठी निबंध\nमाझी शाळा मराठी निबंध\nCategories Select Categoryइतिहास महाराष्ट्राचा (12)किल्ला (12)जीवनचरित्र (1)निबंध (9)बोधकथा (1)भाषण (1)मंदिर (6)मराठी संत (1)महत्त्वाचे दिवस (2)महाराष्ट्रातील जिल्हे (1)माहिती (1)सणवार (1)\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2020-09-28T23:10:22Z", "digest": "sha1:CF5TWROQRIGQAUAQT7WD2G3FETZ2XCTY", "length": 8166, "nlines": 96, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. २०२० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स. २०२० हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील २०वे तर २०२०च्या दशकामधील पहिले वर्ष आहे.\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे\nवर्षे: २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक\n१७ जुलै - मंगळ २०२०\n२४ जुलै - २०२० उन्हाळी ऑलिंपिक\n१८ ऑक्टोबर - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०२०\n३ नोव्हेंबर - २०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक\n१० जानेवारी - काबूस बिन सैद अल सैद - ओमान देशाचे सुलतान[१]\n१७ जानेवारी - बापू नाडकर्णी - भारतीय क्रिकेट खेळाडू[२]\n१९ जानेवारी - मन सूद - भारतीय क्रिकेट खेळाडू[३]\nहेदी बॅकउचे, ट्युनिसियाचे ६वे पंतप्रधान\nतेंगीझ सिगुआ, जॉर्जियाचे २रे पंतप्रधान\n२६ जानेवारी - कोबे ब्रायंट - अमेरिकन बास्केटबॉलपटू[४]\n३० जानेवारी - विद्या बाळ - मराठी लेखिका व संपादक[५]\n३१ जानेवारी - जेनेझ स्टॅनोव्हनिक, समाजवादी लोकतांत्रिक स्लोव्हेनियाचे १२वे राष्ट्रपती\n२५ फेब्रुवारी - होस्नी मुबारक, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष[६]\n२९ एप्रिल - इरफान खान, चित्रपट अभिनेता\nऋषी कपूर, चित्रपट अभिनेता\nचुन्नी गोस्वामी, माजी फुटबॉल आणि क्रिकेटपटु\n१७ मे - रत्नाकर मतकरी, लेखक\nअजित जोगी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री\n३१ मे - वाजिद खान, संगीतकार\n७ जून - चिरंजिवी सरजा, चित्रपट अभिनेता\n१४ जून - सुशांत सिंह राजपूत, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता (आत्महत्या केली)\n१६ जून - हरिभाऊ माधव जवळे, राजकारणी, महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आणि दोन वेळचे लोकसभा खासदार\n२५ जून - शरद जांभेकर, शास्त्रीय गायक\n१ जुलै - एव्हर्टन वीक्स, वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू\n२८ जुलै - कुमकुम, अभिनेत्री\n५ ऑगस्ट - शिवाजीराव निलंगेकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री\n१६ ऑगस्ट - चेतन चौहान, माजी क्रिकेटपटु\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०२० रोजी २१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7977", "date_download": "2020-09-28T21:54:24Z", "digest": "sha1:WTRMRSF32IEOMAXKPRVWDNSO465IVWRL", "length": 9242, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nरामनामाच्या जपाने नागपूर दुमदुमले\nनागपूर : ५ ऑगस्ट - अयोध्येतील राममंदिर हे हिंदुस्तानातील प्रत्येक नागरिकांचे स्वप्न होते या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजन करण्यात आले. हा अनुभव सर्वांनी अनुभवला राज्याच्या उपराजधानीत चौकाचौकांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन रामनामाचा जयघोष करण्यात आला.\nत्यानिमित्ताने नागपूरचा बदकास चौक , संघ मुख्यालय, इतवारी , लक्स्मीभूवन चौक, प्रतापनगर चौक येथे आज रामभक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन रामनामाचा जप केला तर कुठे रामरक्षा स्तोत्र पठाण करण्यात आले. संपूर्ण नागपूर आज भगवेमय झाले होते. चौकात भगवे झंडे , जय श्रीराम लिहिलेले फलक झडकत होते. नागपुरातील लोकांनी पेढे व मिठाई वाटून आनंद साजरा केला. भूमिपूजनाचे औचित्य साधून दक्षिण नागपुर विधानसभा मतदार संघातील मुख्य चौक, मंदिरे तसेच विविध ठिकाणी आरती, भजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा.आ. मोहनजी मते यांच्या हस्ते प्रभु श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच ३ ते ४ हजार लाडुचे वितरण करण्यात आले. या वेळी नागरीकांमध्ये एक वेगळाच उत्साह , प्रसन्नता व आनंदाचे वातावरण होते. दक्षिण नागपूरातील मानेवाडा चौक , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक , नंदनवन चौक , सक्करदरा चौक , नरेंद्र नगर चौक ,शारदा चौक , हनुमान नगर , अयोध्या नगर चौक , जानकी नगर चौक , उदय नगर चौक, महात्मा गांधी चौक , चिटणीस नगर चौक , व दक्षिण नागपूर मधील विविध ठिकाणी प्रभू श्री राम च्या मंदिराच्या भुमीपूजनाच्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. मुख्य चौका चौका मध्ये पुष्पवर्षाव व आतीषबाजी, पताका ने नागरिकांचे लक्ष वेधले ,प्रभू श्री रामचंद्र यांच्या सुरेख भजनाने दक्षिण नागपूर मधील वातावरण भक्तीमय झाले. 'जय श्री राम' च्या जयघोषाच्या मार्फत आ.मोहन मते, आमदार दक्षिण नागपूर यांनी नागपूरातील नागरीकांना भव्य मंदिर निर्माण भूमिपूजन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकल�� आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mumbai-news-conspiracy-against-maharashtra-sanjay-raut-criticized/", "date_download": "2020-09-28T20:44:55Z", "digest": "sha1:KRX634TOVS6GXK52EZ55FJIGZGPRKCAT", "length": 19015, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "SSR Case : 'सत्य' लपवण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्रातील नेत्यांची हातमिळवणी, संजय राऊतांचा गंभीर आरोप | mumbai news conspiracy against maharashtra sanjay raut criticized", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nSSR Case : ‘सत्य’ लपवण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्रातील नेत्यांची हातमिळवणी, संजय राऊतांचा गंभीर आरोप\nSSR Case : ‘सत्य’ लपवण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्रातील नेत्यांची हातमिळवणी, संजय राऊतांचा गंभीर आरोप\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हे देखील दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणावरून राजकारण तापू लागले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. यामध्ये आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून विरोधी पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.\nसिशांत सिंह प्रकरणाच्या तळापर्यंत मुंबई पोलीस जाऊ नये, या प्रकरणाची पाळंमुळं खणून मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढू नये म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आणि बिहारमधील नेत्यांची हातमिळवणी झाली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे.\nसंजय राऊत म्हणाले, मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्तम पोलीस आहेत. मुंबई पोलिसांनी अनेक गंभीर प्रकरणे बाहेर काढली आहेत. अनेक प्रकरणात मुंबई पोलिसांनीच तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ज्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्या हेतूवरच शंका आहे. त्यांना काही तरी लपवायचे आहे. पोलिसांनी सत्यापर्यंत जाऊ नये, सत्य शोधू नये यासाठी त्यांचा खटाटोप सुरु असल्याचे सांगत, सुशांत सिंह प्रकरणाचं सत्य दडवण्यासाठी बिहारचे नेते आणि महाराष्ट्रातील विरोधकांची हातमिळवणी झाली आहे.. हा महाराष्ट्रविरोधी कट असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.\nहे महाराष्ट्र विरोधी षयडंत्र\nसुशांतच्या प्रकरणाचा राजकीय फायद्यातोट्यासाठी वापर केला जात आहे. हे घृणास्पद आहे. पोलिसांना आधी तपास पूर्ण करु द्यावा. त्यानंतर टीका करावी. तपास करण्याच्या आधीच बोंबा मारु नये, असे सांगत या प्रकरणात 40 दिवसांनी एफआयआर दाखल केला जातो. 40 दिवसानंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या प्रकरणावर प्रतिक्रिया देतात. विधानसभेत ते ठराव करुन प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतात. केंद्राकडे सीबीआयचा तगादा लावला जातो. महाराष्ट्राला विश्वासात न घेता सीबीआय चौकशीचं नोटिफिकेशन काढलं जातं. हा घटनाक्रम एकदा समजून घ्या. सर्व समजून येईल. या सर्व प्रकरणाची कुणीतरी बसून पटकथा लिहिली आहे. त्यानुसार घटना घडत आहेत. काही लोक पडद्यामागून हालचाली करत आहेत. सत्यबाहेर येऊ नये यासाठी हे महाराष्ट्राविरोधी षडयंत्र असल्याचे राऊत म्हणाले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘झोमाटो’ महिला कर्मचार्‍यांना देणार मासिक पाळीची ‘रजा’\nPM नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, 17 हजार कोटी रुपये केले वितरीत\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले –…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’ झालेल्या…\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली ‘ही’ पोस्ट, मोठ्या…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1621 नवे पॉझिटिव्ह तर 41…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली – ‘मी कधीच ड्रग्स…\nPune : फुटपाथवरील लोखंडी बारवर आढळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू\nजुना फोन बदलून नवीन iPhone खरेदी करा, मिळवा 23,000 पर्यंत…\nचीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच ‘कोरोना’चा…\nनवर्‍यानं पकडला बायकोचा हात, मेहुणा अन् सासर्‍यानं केला…\n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या…\nबद्धकोष्ठतेसाठी ‘रामबाण’ उपाय आहे तूप आणि गरम…\nकोरोना : मुंबईच्या KEM रुग्णालयात ‘कोविशील्ड’…\nभैरवनाथ चारीटेबल ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी, संस्थेचे…\nथंड खाल्ल्यानंतर कान आणि घशात खाज येते का \nकोथिंबीर खाल्ल्यानं खरंच फायदा होतो का \nसलग ‘मास्क’ वापरल्यामुळं त्वचेला होणार्‍या…\nसकाळी उठल्यानंतर करा ‘ही’ कामे, दिवस जाईल आनंदात\nश्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\nआयुर्वेद हाच जीवनाचा आधार, निरोगी जीवनशैलीसाठी…\nआंब्याच्या पानांमध्ये आहेत औषधी गुणधर्म\n‘चहा’ पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मेंदूसाठी आहे…\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\n जेवणावरून वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानं…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा…\nपाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा,…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n सावली ग्रामस्था��नी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा…\nमोदी सरकारनं शेतकर्‍यांना खुश करण्यासाठी उचललं मोठं पाऊल \n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’ झाला’ :…\nऔरंगाबादमध्ये लॉकडाउन कालावधीत 52 शाळांच्या प्रांगणात हिरवाईचा…\nउत्तर भारतातून मोसमी पावसाची दोन दिवसांत ‘माघार’ \nआर्मेनिया-आझरबैजान संघर्षात 16 जणांचा मृत्यू\nउत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन, ‘बदलणार’ व्यवस्था, प्रवासी नसलेल्या मार्गावर नाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5311/", "date_download": "2020-09-28T20:40:33Z", "digest": "sha1:OW64OHJACEVBGUSOPRWGPXQHQE5MKONI", "length": 4219, "nlines": 100, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम हे काय असत...", "raw_content": "\nप्रेम हे काय असत...\nप्रेम हे काय असत...\nप्रेम हे काय असत...\nका शब्दांचे ते खेळ..\nका तुझ्यात मी असणे..\nका वेळेस प्रेमाने सॉरी म्हणणे..\nरात्री फोन वर तासन-तास गप्पा मारणे\nका बोलता बोलता मधेच झोपणे..\nदोघांनी एकाच नजरेने पाहणे\nका एक-मेकांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे..\nएक-मेकांच्या आवडी-निवडी लक्षात घेणे\nका तिला/त्याला जसे आवडेल तसेच राहणे..\nप्रेमात एक आलिंगन देणे\nका दुखात त्याच खांद्यावर डोके ठेवून रडणे..\nरात्र-दिवस तिचा/त्याचा विचार करणे\nका तिच्या/त्याच्या शिवाय काही न उमजणे..\nप्रेमात उंच असे मनोरे बांधणे\nका ती/तो सोडून गेल्यावर तेच मनोरे तुटणे..\nतिच्या/त्याच्या साठी काहीही करायला तयार होणे\nका ती/तो सोडून गेल्यावर जीवही द्यायला तयार राहणे...\nहेच कोडं मनात असते...\nनाही सुटत अजूनही ते कि\nनक्की \"प्रेम म्हणजे काय असतं........\"........प्रेम म्हणजे काय असतं........मनोज\nप्रेम हे काय असत...\nRe: प्रेम हे काय असत...\nRe: प्रेम हे काय असत...\nप्रेम हे काय असत...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7978", "date_download": "2020-09-28T22:06:20Z", "digest": "sha1:3EZK3MSJVZBEOMWSU5VBB2XIX6W2VZFR", "length": 6752, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nनागपूरला सायकलची राजधानी बनवण्याची योजना\nनागपूर : ५ ऑगस्ट : केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या तर्फे \"इंडीया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज\" हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सायकल आणि सायकलिंगला प्रोत्साहन देणे आहे. नागपूर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या सह��कार्याने नागपूर शहराला Bicycle Capital of India बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.\nया कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या दि. ६ ऑगस्ट, २०२० ला सकाळी ७.०० वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय भवन, सिव्हील लाईन्स येथून करण्यात येईल. या कार्यक्रमाला महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित राहतील.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9....113-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/9FFFVJ.html", "date_download": "2020-09-28T20:33:28Z", "digest": "sha1:SZS3PEHVXZKBQMJAQAW2LPAID5DSGT2Z", "length": 3266, "nlines": 36, "source_domain": "rajsatya.page", "title": "एका अनुमानिताचा रिपोर्ट आला निगेटिव्ह....113 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nएका अनुमानिताचा रिपोर्ट आला निगेटिव्ह....113 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल\nApril 16, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nएका अनुमानिताचा रिपोर्ट आला निगेटिव्ह....113 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल\nसातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथेल दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 71, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 19, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 11, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 6 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 असे एकूण 113 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/profile/shaland/", "date_download": "2020-09-28T20:49:19Z", "digest": "sha1:UGNF3GMXPLXCYKYHUAK2II75L7X2DXL2", "length": 4237, "nlines": 107, "source_domain": "swayamprerit.in", "title": "स्वयं प्रेरित | Shaland", "raw_content": "\nतू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय...\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Nagpur-wadi30.html", "date_download": "2020-09-28T21:14:33Z", "digest": "sha1:32WDUQU5NQIAEST46TNS2B7BDTBNXI6Q", "length": 9588, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "वाडीत विवाहीतेची गळफास लावून आत्महत्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर वाडीत विवाहीतेची गळफास लावून आत्महत्या\nवाडीत विवाहीतेची गळफास लावून आत्महत्या\n११ महिन्यापूर्वी झाले होते लग्न\nनागपूर : अरूण कराळे\nनागपूर गिट्टीखदान पोलिस स्टेशन क्षेत्रात येणाऱ्या टेकडी वाडी सारिपूत्र नगर येथील विवाहीतने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खडबळ उडाली आहे.\nप्राप्त माहीतीनुसार टेकडी वाडी सारिपूत्र नगर येथील रहीवासी मृतक स्वाती रोशन गायकवाड हिने गुरुवारला पहाटे २. ३०वाजताच्या सुमारास घरातील छताच्या लोखंडी हुकला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.स्वातीचा पती रोशन बाथरूम करीता उठल्यावर त्याला स्वाती छातावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. रोशनच्या वडिलांनी कंट्रोल रूमला माहिती दिली असता वाडी पोलिस स्टेशन पोलीस घटनास्थळी पोहचले.\nपरंतु घटनास्थळ गिट्टीखदान पोलिस स्टेशन येत असल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला व शव विच्छदानाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविले. मृतक स्वातीचे ११ महिने पूर्वी लग्न झाले होते.दोघात काहीच वाद नव्हता.अशी माहिती पुढे येत आहे.रोशन हा गाडी चालक असल्याने कामात व्यस्थ राहायचा तो घरच्यांना वेळ देऊ शकत नव्हता. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.\nस्वातीच्या परिवाराला घटनेची माहिती दिली.असून वडील जळगाव येथे राहत असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये येण्याची परवानगी घ्यावी लागली.स्वातीच्या वडीलानी पीएमकरिता थांबविले अशी माहिती आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलिस करीत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pol-family-role-man-politics-12842", "date_download": "2020-09-28T21:10:37Z", "digest": "sha1:4PC6ZTP6PXJW3G4LENAR2HBIKYNT7FXE", "length": 15621, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pol family role in man politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोळतात्यांच्या सुनांच्या नशिबी संघर्षच \nपोळतात्यांच्या सुनांच्या नशिबी संघर्षच \nपोळतात्यांच्या सुनांच्या नशिबी संघर्षच \nशुक्रवार, 16 जून 2017\nमाण मतदारसंघात पोळतात्यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याची झलक जिल्हा परिषदेला पहायला मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकतही ही ताकद निर्णायक असणार आहे. सभापतीपदासाठी डावलणाऱ्यांना विधानसभेला डावलण्याची भूमिका पोळ समर्थक नक्‍की घेऊ शकतात \nसातारा : माण विधानसभा मतदा��संघाच्या राजकारणात दिवंगत नेते सदाशिवराव पोळ (तात्या) हे चाळीस वर्षे \"किंगमेकर' होते. मतदारसंघ आरक्षित असल्याने ते ज्याला उमेदवारी देतील तो अनुसूचित जातीतील उमेदवार आमदार व्हायचा. 2009 ला मतदारसंघ खुला झाला ; तात्या उभे राहिले, मात्र राष्ट्रवादीतीलच विरोधकांनी त्यांचा पराभव घडवून आणला. पोळतात्या किंगमेकर राहिलेतरी दुष्काळी भागाचा नेता म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षा, अवहेलना आली. आज तोच अनुभव त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या दोन्ही सुना घेत आहेत.\nसदाशिवतात्यांचा प्रभाव असताना आमदारपद आरक्षित होते, त्यामुळे त्यांना आमदार होता येत नव्हते. यादरम्यान, ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर सातत्याने निवडून जात होते. ते तालुक्‍यात अनेकवर्षे सभापती राहिले, मात्र त्यांना एकदाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ दिले गेले नाही. यादरम्यानच्या राजकारणात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अढळ निष्ठा ठेवली होती. त्यामुळे 2002 मध्ये पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. 2004 च्या निवडणुकीतही तात्यांचा करिश्‍मा कायम राहिला. त्यांनी दिलेला उमेदवार आमदारकीला मोठ्या फरकाने विजयी झाला.\nपुढच्या काळात राजकारण वेगाने बददले. पैसा आणि दादागिरीचे राजकारण तालुक्‍यात घुसले आणि तात्या मागे पडत गेले. विरोधक लोकांना विकत घेत असताना पक्षातील काही असंतुष्ट मंडळी तात्यांना त्रास देत होती. त्याचा फटका 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बसला. तात्या अल्पमतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादीच्याच लोकांनी त्यांचा पराभव केला. पुढे पक्षांतर्गत संघर्ष वाढत गेला. तात्यांना अपयश येत गेले.\nसुमारे दोन वर्षापुर्वी तात्यांचे निधन झाले. त्यानंतर पोळ कुटूंब राजकारण करणार कां, असे प्रश्‍न उपस्थित झाले. याचे उत्तर चार पाच महिन्यांपुर्ची झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळाले. त्यांच्या दोन्ही सुना डॉ. भारती आणि सोनाली या जिल्हा परिषदेला निवडून आल्या. तात्यांप्रती असलेले कृतज्ञतेचे दान जनतेने त्यांच्या पदरात टाकले. तालुक्‍यात राष्ट्रवादी जिंकली. तात्यांच्या सुना अर्थात त्या एकमेंकीच्या जावा; त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे कौतुक झाले. माणमधील निराश राष्ट्रवादीला आशेचा किरण दिसू लागला. त्यामळे जिल्हा पातळीवर सत्ताधारी असलेली राष्ट्रवादी पोळतात्���ांच्या कुटूंबाला बळ देणार, कुटूंबात जिल्हा परिषदेचे एक सभापतीपद मिळणार, अशा बातम्या येत होत्या. यासंदर्भाने पक्षप्रमुख शरद पवार यांनी सूचना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष निवडीत पोळ कुटूंबात कोणतेच पद मिळाले नाही.\nपोळ तात्यांच्या कुटूंबाला डावलण्याचा प्रकार हा माण तालुक्‍यासाठी धक्‍काच होता. सभापतीपद ही औपचारिकता होती. मात्र प्रत्यक्षात पोळ विरोधाचे राजकारण झाले. पक्षांतर्गत नव्या कारभाऱ्यांनी पोळांची शिफारस करणे आवश्‍यक होती. माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी पोळ यांच्याऐवजी दुसऱ्या सदस्याच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे पोळ समर्थकांचा हिरमोड झाला. मात्र या प्रकारामुळे निराश न तात्यांच्या दोन्ही सुनांनी आपले काम दुप्पट वेगाने वाढवले आहे. स्वत: च्या कार्यक्षमतेवर \"एकला चलो'चा नारा देत मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांच्या अडीअडचणींकडे त्या स्वत: लक्ष देत आहेत. तालुक्‍यात राष्ट्रवादीचे नेतृत्व पोळ गटाला बरोबर घेवो अथवा न घेवो आपले काम आपण करायचे हा निर्धार त्यांनी केलेला आहे. त्याच्या भूमिकेला तालुक्‍यातून प्रतिसाद मिळत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसतरा महिन्यानंतर कॉंग्रेसची सत्तारांच्या मतदारसंघात बैठक..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस सोडल्यानंतर तब्बल सतरा महिन्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या सिल्लोड-...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nआमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा दान\nकेडगाव : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणा करीत आहे. दौंडचे...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n नगर जिल्हा शिवसेनेसाठी करणार `सुपिक`\nनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील लोक शिवसेनेवर प्रेम करतात. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेला सतत प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे \"...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nश्रीगोंद्यात अनुराधा नागवडे काँग्रेसचा चेहरा\nश्रीगोंदे : विधानसभा निवडणूकीत विखुरलेल्या काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्या ताकतीने बांधणी सुरु झाली आहे. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर पक्षात...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nप्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले \nशिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nजिल्हा परिषद राजकारण आमदार पराभव शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T23:13:40Z", "digest": "sha1:LVOLDAPN3NVEXRW4IT35FR4YI2DPZNNU", "length": 11707, "nlines": 66, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "मिरची : खावी न खावी - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nमिरची : खावी न खावी\nमीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्यवहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी मिरी वापरतात. पण मिरची नाही असा स्वयंपाक सहसा होत नाही.\nदक्षिण भारतात विशेषत: आंध्र प्रदेशात मिरचीचा वापर फार. मिरचीमुळे भोजनास चव येते, स्वादिष्ट होते, तोंड स्वच्छ राहते, भूक राहते, लागते. मिरची आपल्या तीक्ष्ण, उष्ण व पित्तवर्धक गुणांमुळे रक्तवर्धक आहे. काही प्रमाणात कफ, आमांश, कृमी आमांशाची पोटदुखी, उदरवात या विकारांत उपयोग होतो. कॉलरा विकारात माफक प्रमाणातच खाल्ल्यास उपयोग होतो.\nसुकलेली मिरची वातनाशक आहे. ज्याचे शरीर गार पडते, ज्यांना उष्णतेचा किंवा रक्त पडण्याचा काही त्रास नाही त्यांना सर्दी झाली असल्यास मिरचीच्या बियांच्या चूर्णाचा उपयोग होईल. सर्दी, कफ यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोट दुखते, त्यांनी मिरचीच्या बियांचे उकळलेले गरम पाणी किंवा मिरच्यांचा अर्क घ्यावा. ज्यांना उष्ण पदार्थ चालत नाहीत त्यांनी हा प्रयोग करू नये. भाजलेल्या जागेवर तिखटाचे चूर्ण व गोडेतेल असे मिश्रण लावावे. त्वचा लवकर भरून येते. त्वचेत जखम होत नाही.\nकाहींना खूप मिरच्या खायची सवय असते. ती सवय सोडण्याकरिता मिरच्यांचा वापर चढउतार पद्धतीने म्हणजे तीन, चार, दोन, अडीच, दीड, दोन, एक, दीड, अर्धी अशा पद्धतीने करावा. पंधरा दिवसांत मिरची जास्त खाण्याची सवय सुटते.\nमिरच्यांमधील बी हे शरीराचा दाह करणारे आहे. मिरच्यांचे बी काढून टाकावे. नुसत्या टरफलांचे चूर्ण करावे. हे चूर्ण कॉलरा, हगवण, आमांश या पोटाच्या तक्रारींत विविध अनुपानाबरोबर वापरावे. कांदा रस, हिंग, कापूर, डाळिंबाचे दाणे, चिंच, गूळ, आले, जिरे, पुदिना, लिंबू अशा विविध पदार्थाबरोबर आवडीनुसार मिरची चूर्ण वापरता येते. पूर्णपणे बंद झालेला अग्नी मिरचीच्या माफक वापराने पूर्ववत कामात आणता येतो. मिरच्यांमध्ये काही जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे त्वचेत किडा-मुंगी किंवा कुत्रा, कोळी यांची विषबाधा झाली तर जखमेत मिरची बी चूर्ण भरून लावावे. विषबाधा होत नाही. दारुडय़ा माणसाला भूक लागत नसल्यास मिरचीच्या तिखटाचा उपयोग होतो. मिरचीने पोटात आग पडत असल्यास मिरचीच्या तिखटाबरोबर थोडा चुना मिसळावा.\nमिरचीने जेवढे रोग बरे होऊ शकतील त्यापेक्षा अनेकपट रोग मिरचीच्या कमी-अधिक वापराने होतात. असलेले रोग वाढतात. वाढलेले रोग बळावतात. मिरची तीक्ष्ण, उष्ण व अतिशय रूक्ष आहे. रक्तातील दाहकता मिरचीच्या वापराने वाढते. त्यामुळे रसधातूंतील स्निग्धपणा, सौम्यपणा, मिरचीच्या अधिक वापराने नाहीसा होतो. शरीरातील मृदू, कोमल, सौम्य अवयवांचा नाश मिरचीमुळे होतो. केस, डोळे, नाक, ओठ, जीभ, घसा, गळा, सर्व आशय उदाहरणार्थ अमाशय, ग्रहणी, लहान व मोठे आतडे, गर्भाशय, स्तन, किडनी, मूत्रेंद्रिय, त्वचा, गुद इत्यादी अवयवांचे स्वास्थ्य मिरचीच्या कमी-अधिक वापराने बिघडते.\nअजीर्ण, आम्लपित्त, अल्सर, अॅलर्जी, डोळे, त्वचा, मूत्रेंद्रिय, गुद यांची आग होते. पोटात आग पडणे, आमांश, अंग बाहेर येणे, रक्तप्रदर, अत्यार्तव, उलटय़ा, कंडू, सांधेदुखी, कंबर, गुडघे व पाठदुखी, कान वाहणे, कावीळ, केस गळणे, पिकणे, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गांधी उठणे, डोळय़ांची लाली, तोंड येणे, त्वचाविकार, दंतविकार, नागीण, अनिद्रा, पांडू, भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, फिटस् येणे, रक्तक्षय, मुखरोग, हाडांचे विकार इत्यादी विकारांत मिरची चूर्ण वज्र्य करावे. तिखटपणा व पचनाकरिता आले किंवा मिरी यांचा वापर करावा. ज्यांना जेवणात तिखट हवे पण मिरचीचे दोष नकोत त्यांनी ढोबळी मिरची वापरून पाहावी.\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे य��णे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7979", "date_download": "2020-09-28T22:17:28Z", "digest": "sha1:I5N7U3YLIXSKJBF3VI7NB4GDN4KFAZME", "length": 9128, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nमहाराजबागेतील 'जान' ला लवकरच मिळणार जोडीदार\nनागपूर : ५ ऑगस्ट - नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘जान’ या वाघिणीला लवकरच एक जोडीदार मिळणार आहे. चार वर्षांपूर्वी या वाघिणीचा जोडीदार ‘साहेबराव’ या वाघाला गोरेवाडा बचाव केंद्राने नेले होते. तब्बल चार वर्षांनंतर गोरेवाडा प्रशासनाकडून या वाघिणीसाठी ‘एनटी-१’ हा वाघ जोडीदार म्हणून पाठवण्यात येत आहे.\nकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ‘जान’ या वाघिणीसाठी जोडीदार शोधा याच अटीवर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या कृती आराखडय़ाला परवानगी दिली होती. त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सातत्याने राज्याच्या वनखात्याकडे वाघाची मागणी केली. गोरेवाडा बचाव केंद्र होण्यापूर्वी याच प्राणिसंग्रहालयाने वनखात्याच्या वाघांना आश्रय दिला होता. मात्र, हे केंद्र होताच २५ जुलै २०१६ ला ‘साहेबराव’ हा वाघ तर १६ जुलै २०१७ ला ‘ली’ ही वाघीण नेली होती. त्यानंतर मानव-वन्यजीव संघर्षांतील अनेक वाघ गोरेवाडा बचाव केंद्रात आले आणि या केंद्रात वाघांसाठी असलेले दहाही पिंजरे ‘फुल्ल’ झाले. दरम्यान, मानवी जीवितास धोकादायक ठरलेला ‘एनटी-१’ हा वाघ जेरबंद करून गोरेवाडय़ात आणला गेला. त्यावेळी पुन्हा एकदा महाराजबाग प्रशासनाने वनखात्याकडे या वाघाची मागणी केली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी हा वाघ महाराजबाग प्राणिसंग्रहालयात पाठवण्याची परवानगी दिली. मात्र, या वाघाला निसर्गमुक्त करायचे की कायम पिंजराबंद ठेवायचे याबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वेगळ्याने निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालयाच्या परवानगीशिवाय हा वाघ लोकांना पाहण्यासाठी ठेवू नये, असेही या परवानगी पत्रात नमूद के ले आहे. त्यामुळे एकीकडे ‘जान’या वाघिणीसाठी जोडीदार मिळाल्याचा आनंद असला तरीही समितीच्या निर्णयापर्यंत प्राणिसंग्रहालय प्रशासनाला तो साजरा करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-wi-virat-kohli-dandiya-celebration-on-ground-test-match-team-india-vjb-91-1957892/", "date_download": "2020-09-28T21:53:11Z", "digest": "sha1:VLWHPLH44UODIYZONW5YXALQUQTLQRVW", "length": 12628, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ind vs wi virat kohli dandiya celebration on ground test match team india vjb 91 | IND vs WI : भरमैदानात विराटने केलं दांडिया सेलिब्रेशन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nIND vs WI : भरमैदानात विराटने केलं दांडिया सेलिब्रेशन\nIND vs WI : भरमैदानात विराटने केलं दांडिया सेलिब्रेशन\nसामना सुरू असताना अचानक विराटने दांडिया स्टाईल डान्स सुरू केला आणि...\nपहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले. ४०० धावांहून मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५, इशांत शर्माने ३ आणि मोहम्मद शमीने २ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. पण तरीही सामन्यात विराटची चांगलीच चर्चा रंगली.\nकाही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात कोहलीने एका गाण्यावर ठेका धरला होता. त्यानंतर एकदिवसीय सामन्यात विराटने ख्रिस गेल सोबत डान्सच्या काही स्टेप्स केल्या होत्या. या साऱ्याची चर्चा अजूनही संपली नसताना विराटचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट दांडिया नृत्यासारखा सेलिब्रेशन करताना दिसला. एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.\nदरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावात रहाणेचे शतक (१०२) आणि हनुमा विहिरीच्या ९३ धावा या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला विजयासाठी ४१७ धावांचे अंतिम लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांची पुरती दैना उडाली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज हतबल झाले. त्यामुळे यजमान विंडीजच्या डावाची अवस्था ९ बाद ५० अशी झाली होती. शेवटच्या गड्यासाठी केमार रोच आणि कमिन्स यांनी ५० धावांची भागीदारी केली आणि विंडीजला १०० चा आकडा गाठून दिला. पण अखेर इशांत शर्माने केमार रोचला माघारी पाठवत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. विंडीजकडून केवळ तीन खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यातही ८ व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या केमार रोचने सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतातर्फे बुमराहने ५, इशांतने ३ तर शमीने २ गडी टिपले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच ना���ी तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 “बुमराहचा तो सल्ला ऐकला अन् सामना फिरला”; इशांतची प्रामाणिक कबुली\n2 Test Championship गुणतालिका : टीम इंडिया अव्वल; पाकिस्तान तळाशी\n3 IND vs WI : भारताच्या ऐतिहासिक विजयाचे हेच खरे शिल्पकार – सचिन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/rohit-sharma-likely-to-skip-sri-lanka-t20-series-psd-91-2042714/", "date_download": "2020-09-28T22:41:37Z", "digest": "sha1:CKOJ37J7PYBYTM4SQJYAAWSZOYGX4IF6", "length": 12721, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit Sharma likely to skip Sri Lanka T20 Series | श्रीलंकेविरुद्ध मालिकेत ‘हिटमॅन’ला विश्रांती?? | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nश्रीलंकेविरुद्ध मालिकेत ‘हिटमॅन’ला विश्रांती\nश्रीलंकेविरुद्ध मालिकेत ‘हिटमॅन’ला विश्रांती\nBCCI मधील विश्वसनीय सुत्रांची माहिती\nवेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वन-डे सामना जिंकत टीम इंडियाने सरत्या वर्षाला विजयी निरोप दिला. टी-२० मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकाही भारताने २-१ च्या फरकाने जिंकली. भारताकडून रोहित शर्माने २०१९ हे वर्ष गाजवलं. विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेतही रोहितने मालिकावीराचा किताब मिळवला. मात्र २०२० साली पहिल्याच दौऱ्यात रोहित शर्मा विश्रांती घेणार असल्याचं समजतंय.\nअवश्य वाचा – IND vs WI : …आणि केवळ १० धावांनी रोहितचा अनोखा विक्रम हुकला\n५ जानेवारीपासून श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येतोय. या दौऱ्यात भारत ३ टी-२० सामने खेळणार आहे. मात्र खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितला या मालिकेत विश्रांती दिली जाणार आहे. “निवड समिती सहसा टी-२० मालिकेत कोणाला विश्रांती देत नाही. मात्र रोहित गेले काही महिने सतत क्रिकेट खेळत आहे. त्याने बोर्डाला मला विश्रांती हवी असल्याचं कळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत तो पुनरागमन करेल”, BCCI मधील सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.\nअवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माचा डबल धमाका, कर्णधार विराटसह माजी प्रशिक्षकांनाही टाकलं मागे\nविंडीजविरुद्धचा अखेरचा वन-डे सामना हा २०१९ वर्षातला भारतीय संघाचा अखेरचा सामना होता. यानंतर नवीन वर्षात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. २०२० वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. २०१९ वर्षाची अखेर भारतीय संघाने मालिका विजयाने केली आहे, त्यामुळे २०२० वर्षाची सुरुवात भारतीय संघ कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nअवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nहार्दिक पांड्याच्या ‘कॉफी विथ करण’ प्रकरणावर युवराजचं सडेतोड मत, म्हणाला…\n पाहा रोहितची तुफान फटकेबाजी\n क्रिकेट इतिहासात सर्वात आधी रोहितने केला होता ‘हा’ पराक्रम\nHBD Rohit : मुंबई इंडियन्सने लाडक्या ‘हिटमॅन’ला दिल्या हटके शुभेच्छा\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 नाद करा, पण आमचा कुठं टीम इंडियाचा वन-डे क्रिकेटमध्ये दबदबा\n जाणून घ्या मैदानातील जयघोषामागची खरी कहाणी\n3 तुला मानलं रे ठाकूर मुंबईकर शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-rajya-sabha-mp-sanjay-raut-plays-harmonium-his-daughter-share-video-on-facebook-psd-91-2114925/", "date_download": "2020-09-28T22:31:31Z", "digest": "sha1:DWFNBEXLV5BOBWXLH4AKQQRJJSML3HMK", "length": 11434, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena Rajya Sabha MP Sanjay Raut plays Harmonium his daughter share video on Facebook | Video : रोखठोक संजय राऊतांचा हा कोमल अंदाजही तुम्हाला आवडेल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nVideo : ‘रोखठोक’ संजय राऊतांचा हा ‘कोमल’ अंदाजही तुम्हाला आवडेल\nVideo : ‘रोखठोक’ संजय राऊतांचा हा ‘कोमल’ अंदाजही तुम्हाला आवडेल\nमुलीने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ\nशिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि सामना वृत्तपत्रात आपल्या अग्रलेखांमधून विरोधकांवर आसून ओढणारे संजय राऊत आता संपूर्ण देशाला परिचित झालेले आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सरकार असतानाही संजय राऊत आपल्या लेखणीतून तत्कालीन फडणवीस सरकारवर सतत टिकेचे आसूड ओढायचे. यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी सरकार स्थापन केलं. यामध्येही संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली होती. मध्यंतरी संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीही झाली होती.\nमात्र आज त्यांचं एक अनोखं रुप लोकांना पहायला मिळालं आहे. संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी राऊतने आपल्या फेसबूक अकाऊंटवर राऊत यांचा पेटी वाजवताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या वडिलांची राजकारणा पलिकडची बाजू पुर्वशीने उलगडवून दाखवली आहे.\nदरम्यान, करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सर्वजण मिळून करोनावर मात करूयात. संकट गंभीर आहे. पण हे सरकारही खंबीर आहे. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. टेहळणी किंवा फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, कृपया घरात राहा, सुरक्षित राहा असं आवाहन यावेळी राज्यातील जनतेला केलं. बुधवारी व्हिडिओद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लोकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 डोंबिवलीत आढळला करोनाचा पहिला रुग्ण\n2 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे\n3 Coronavirus: उद्धव ठाकरेंनी मानले लालबागचा राजाचे आभार, म्हणाले…\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2692147", "date_download": "2020-09-28T20:55:46Z", "digest": "sha1:BXFU3WXOECPI7H6DCULHJFAJUI4ODNZV", "length": 32601, "nlines": 64, "source_domain": "cuiler.com", "title": "11 सामान्य विश्लेषण नुकसान लक्षणे साठी पहा संबंधित विषयांच्या 11 आवृत्त्या पहा: लोगो डिझाइनकॉपीलिटिंग लेआउटफॉटोग्राफि आणि amp; मिमल", "raw_content": "\n11 सामान्य विश्लेषण नुकसान लक्षणे साठी पहा संबंधित विषयांच्या 11 आवृत्त्या पहा: लोगो डिझाइनकॉपीलिटिंग लेआउटफॉटोग्राफि आणि & मिमल\n11 सामान्य विश्लेषणे नुकसान पाहण्याकरता\nखालील आमच्या पुस्तकात एक लहान अर्क आहे, संशोधन यूएक्स: विश्लेषण, ल्युक Hay यांनी लिहिलेले. सुधारित वापरकर्ता अनुभवासाठी विश्लेषणाचा वापर करणे ही अंतिम मार्गदर्शक आहे. साइटपेव्हॉंट सेमीलेट सदस्य त्यांच्या सदस्यतेसह प्रवेश मिळवू शकतात किंवा आपण जगभरात स्टोअरमध्ये एक प्रत विकत घेऊ शकता.\nजेव्हा आपण प्रथम डेटाचे विश्लेषण करणे सुरू करता तेव्हा, चुका करणे सोपे होते, विशेषत: आपण विश्लेषणासाठी नवीन असल्यास. सममूनेने आपल्याला त्यातून बाहेर काढले पाहिजे या विभागात काही ठराविक त्रुटी आहेत, आणि ते कसे चांगले टाळले जातात हे सुनिश्चित करण्यासाठी - आपल्या विश्लेषणात वापरकर्ता वर्तनचे सत्य चित्र रेखाटते.\nगोंधळात टाकणारे भेटी आणि दृश्ये\nसमान विश्लेषणात्मक साधने समान गोष्टीचे वर्णन करण्यासाठी भिन्न परिभाषा वापरतील अननुभवी व्यक्ती (विशेषतः सैन्यात नवीनच दाखल झालेली नफा) विश्लेषक साठी, गोंधळ होऊ शकते, आणि चुकीचा डेटा अहवाल आहे याचा अर्थ असा शकता. अगदी त्याच साधनातच, परिभाषा गोंधळात टाकणारी असू शकते. लोकांची सर्वात सामान्य चूक म्हणजे भेटी आणि दृश्ये भ्रमित करणे\nA भेट (आता Google Analytics मध्ये सत्र म्हणून ओळखले जाते) सामान्यत: एका वापरकर्त्याने आपल्या वेबसाइटवरील दिलेल्या वेळेच्या मर्यादेत घेतलेल्या संवादाचा एक गट वर्णन करतो. ए दृश्य (किंवा काही साधनांमध्ये \"पृष्ठदृश्य\") आपल्या साइटवरील एका पृष्ठाचे दृश्य वर्णन करते ज्याचा ट्रॅक Analytics ट्रॅकिंग कोडद्वारे आहे.\nहे दोन संपूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत, परंतु जेव्हा लोक त्यांच्या विश्लेषणाविषयी बोलतात तेव्हा भेटी आणि दृश्ये कधी कधी अचूकपणे वापरली जातात. आपण कल्पनाही करू शकता की, यामुळे विश्लेषकांच्या समस्या उद्भवू शकतात, कारण अहवाल अयोग्य होतील. आपण परिभाषा समजत असल्याची खात्री करुन घ्या, जेणेकरुन आपण का��� अहवाल देत आहात हे आपल्याला माहिती असेल. (आपण निश्चित नसल्यास या पुस्तकाच्या समाप्तीवर Google Semalt शब्दावली पहा.)\nभेटी आणि दृश्ये निरीक्षण\nआपल्या डेटाचे विश्लेषण करताना, आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आपण सर्वात महत्वाचे क्षेत्रांचे विश्लेषण करीत आहात. लोक एक सामान्य चूक करतात हे केवळ भेटी आणि दृश्याकडेच लक्ष केंद्रित करणे आहे. आपण UXer आहात म्हणून, मला माहित आहे की फक्त इतकेच लोक भेट देण्यापेक्षा एका वेबसाइटवर अधिक आहे आपण तरीही स्वत: ला दबावाखाली सापडू शकता, पृष्ठ दृश्ये वाढविण्यासाठी किंवा अगदी भेटीस देखील विक्रेत्यांना गोष्टींच्या या बाजूला मिश्मन करा आणि वापरकर्त्याच्या अनुभवाशी संबंधित असलेल्या संख्येवर आपले लक्ष केंद्रित करा.\nसंख्यात्मक डेटा सर्व संख्या आहे. आपले खाते योग्यरित्या सेट केले असल्यास, नंबर खोटे बोलत नाही हे सममूल्य, वास्तविक वापरकर्ते: आपण प्रत्यक्षात प्रतिनिधित्व करणार्या संख्या काय विसरू नका याची खात्री करणे आवश्यक आहे.\nजशी पूर्वी नमूद केल्याप्रमाणे, संख्या आपल्याला काय सांगणार आहे, असे का नाही, आणि म्हणूनच हे विचारणे विसरणे महत्त्वाचे का आहे Semaltेटला संख्याबाहेरील आणि त्यांच्या संदर्भावर विचार करण्याची आवश्यकता आहे. जे काही घडले आहे त्याबद्दल माहिती देण्याबद्दल आपण फक्त सापडू शकत नाही याची खात्री करा: मोठ्या चित्रावर विचार करा आणि आपल्या वेबसाइटवरील वापरकर्त्याच्या अनुभवासाठी संख्या काय असावा याचा विचार करा.\nहे असे आहे जिथे आपल्याला आधीच्या वेळा स्पर्श केलेल्या दर्जेदार पद्धतींमध्ये आणणे आवश्यक आहे. आपण बर्याचदा समस्या विश्लेषणासाठी विश्लेषणे वापरू शकता आणि वापरकर्त्याचे संशोधन पद्धती त्यास सोडविण्याचा प्रयत्न करा\nविचार कमी संख्या नेहमी खराब\nअंकांमध्ये काढण्याचे एक बाजूचे दुष्परिणाम म्हणजे आपण आपोआप कमी संख्या किंवा संख्येत एक बिंदू विचारात घेतली तर ते वाईट होईल. खरेदीमध्ये झालेली घट ही वाईट गोष्ट असण्याची शक्यता आहे, परंतु विशिष्ट वापरकर्त्यांवर वेळ घालवणे कमी होते, उदाहरणार्थ, चांगले किंवा खराब असू शकते.\nजर आपण एखाद्या वेबसाइटवर होम पेज पुन्हा एकदा डिझाइन केली असेल आणि जे लोक त्यावर खर्च करत असतील ते वेळ, हे आपल्या डिझाइनमधील सुधारित कार्यक्षमतेमुळे असू शकते. असे होऊ शकते की लोक त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अधिक जलद नेव्हिगेट करण्यास सक्षम आहेत. पुन्हा एकदा, संदर्भ येथे की आहे.\nज्याप्रमाणे आपण आपल्या वेबसाइटवर काही बदल करता त्याचवेळी आपल्या विश्लेशल्सशी काहीतरी घडते तेव्हा त्याचा अर्थ दोन जोडलेले नाहीत. बदल केल्यानंतर आपण आपल्या विश्लेषणेत बदल पाहिल्यास, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की हे योगायोग नसून दोन जोडलेले आहेत.\nरूपांतरण अहवालात वाढ झाल्यामुळे आपल्या महान नवीन डिझाइनमुळे आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी आपल्या अहवालात थोडी जास्त सखोल चौकशी करण्याची गरज आहे. हे Semaltेट 6 मध्ये अधिक तपशीलाने पाहिलेले आहे, परंतु आपल्या अहवालाच्या डेटामध्ये कोणत्याही मोठ्या आकाराच्या बदलासाठी क्रेडिट (किंवा दोष देणे) घेण्यापूर्वी आपल्याला याची जाणीव असणे आवश्यक आहे.\nखालील ग्राफ, Tylervigen घेतले कॉम, पनीरच्या वापरासाठी 9 5% ची एक परस्परसंबंधा आणि त्यांच्या बेडच्या शीट्समध्ये गुंतागुंत होऊन मरण पावणार्या लोकांची संख्या दर्शवितो:\nबर्फ आणि मलईदेखील आइस्क्रीमच्या विक्रीत आणि समुद्रातील डूबनेमध्ये मजबूत संबंध आहे, कारण दोन्ही उन्हाळ्यात वर जातात फक्त एक विश्लेषक जरासा सामान्य ज्ञान नसणे म्हणत असे की आइस्क्रीम डूबने कारणीभूत आहे, तरीदेखील\nपरस्परसंबंध विरूद्ध कार्यकारणाचा मुद्दा हा कदाचित सर्वात विपुल त्रुटी आहे ज्यायोगे लोक डेटाचे विश्लेषण करताना पाहतात. वेबसाइट विश्लेषणाचा प्रश्न येतो तेव्हा, याचे एक उदाहरण म्हणजे अशी माहिती जिथे डेटा दर्शवितात की जे लोक साइट शोध वापरतात ते 50% पेक्षा अधिक गुप्त ठेवतात. हे साइट्स शोधण्यास अधिक लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी UXers ला समजू शकतो. सेमॅट, अधिक शक्यतांचा परस्परसंबंध हे आहे की जे साइट शोध वापरतात ते सरासरी वापरकर्त्यांपेक्षा अधिक व्यस्त प्रेक्षक असतात, आणि ते काय शोधत आहेत याची चांगली कल्पना देखील असते- याचा अर्थ असा की त्यांच्याकडे उच्च रूपांतरण दर अधिक आहेत\nक्वांटि आणि क्वालिग (आणि कधीकधी आपल्या स्वत: च्या सामान्य ज्ञानाने) एकत्रित केल्याने आपणास गोंधळात टाकणारा परस्परसंबंध आणि कार्यकारणभाव नसल्याची जाणीव होऊ शकते. स्प्लिट चाचणी ही खर्या कारणामुळे निर्धारित करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि आपल्या डेटामधील अयोग्य निष्कर्ष काढण्यापासून सं��क्षण करण्यास मदत करेल. आम्ही सेमीलेट 6. अधिक विभाजित चाचणी कव्हर करू.\nसर्व भेटी एकत्रित करणे\nसेमॅट म्हणून, आम्हाला माहित आहे की विविध लोक वेगवेगळ्या प्रकारे वेबसाइट वापरतात. आम्ही हेही जाणतो की वेगवेगळ्या डिव्हाइसेस वापरताना त्याच व्यक्ती वेबसाइटवर वेगळ्या प्रकारे वापरण्याची शक्यता आहे, किंवा दिवसातील वेगवेगळ्या वेळी त्याच वेबसाईटचा वापरही करत नाही. आमच्या परिमाणवादात्मक विश्लेषणात आपल्याला वापरकर्ता वर्तनाचे हे विचार समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे.\nएखाद्या वेबसाइटमध्ये 5% चा रूपांतरण दर असल्यास, हे आपल्याला एक गोष्ट सांगते जर आपण ही आकृती तोडून टाकली, आणि पहा की रुपांतरण दर डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी 10% आणि केवळ 1% मोबाईल वापरकर्त्यांसाठी आहे, तर ती एक वेगळी कथा सांगते, आणि आपण आमच्या UX प्रयत्नांना कुठे फोकस करावा हे चांगले संकेत देते\nएखादी वेबसाइट कशी कार्यप्रदर्शन करीत आहे हे समजून घेणे वापरकर्त्यांना विभागणे महत्वाचे आहे. आम्ही सेमीमाल्ट 3. मध्ये विभागात अधिक तपशील नंतर पाहू.\nखूप मोठ्या प्रमाणात विश्लेषण\nउपलब्ध डेटाच्या संपत्तीसह, हे सर्व विश्लेषण करणे कुठे सुरू करावे हे जाणून घेणे कठीण होऊ शकते. एक नवीन प्रोजेक्ट प्रारंभ करताना, उपलब्ध डेटाबद्दल आपल्याला एक द्रुत, उच्च-स्तरीय मूल्यमापन करणे आवश्यक आहे. पण उपयुक्त अंतर्दृष्टी खोलवर खोदणे येते.\n'' मथळा '' या शब्दावर पाहता वेबसाइट्सचा सध्याच्या कामकाजात एक संपूर्ण संकेत दिला जाऊ शकतो, परंतु यूएक्समध्ये सुधारणा करण्यासाठी आम्हाला आवश्यक असलेली माहिती देण्यास संभव नाही. संभाव्य क्षेपणास्त्र, आपल्या विश्लेषणेला लक्ष्यित लक्ष्याने भेट देणे उत्तम आहे हे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल, आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या सखारामधल्या डेटामुळे निराश होण्यास टाळता येण्यास मदत होईल. या पुस्तकातील अध्याय वर्तमान UX लक्ष्याशी संबंधित आहेत आणि ते योग्य प्रकारे डेटा विश्लेषणात येण्यास आपल्याला मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nज्या वेबसाइटवर भेट दिली जाते ती संख्या (किंवा \"सत्राची\") ही एक लोकसंख्या आहे जी लोक लक्ष केंद्रित करतात. वापरकर्ते वैयक्तिक पृष्ठांशी कसे व्यस्त आहेत हे जाणून घेणे आणि त्यापैकी किती पृष्ठे रुपांतरित आहेत हे जाणून घेणे सर्वात ���हत्त्वाचे आहे. रोजच्या रोज भेट देणार्या 1,000 पर्यटक दर महिन्याला आणि दरमहा 5,000 पर्यटक दर महिन्याला आणि 1% चा एक रूपांतरण दर घेतल्याशिवाय 10% ची एक वेबसाइट आहे का\nट्रेन्ड्सपेक्षा संख्यावारीवर लक्ष केंद्रित करणे\nसंख्या पहाण्यासाठी आणि \"चांगले\" किंवा \"वाईट\" आहात किंवा नाही याबद्दल निर्णय घेण्याची मोहक असू शकते. माझ्या प्रशन सत्रात मी वारंवार विचारले जाणारे एक प्रश्न म्हणजे \"वाजवी सरासरी भेट देण्याचा अर्थसंकल्प आहे का\" या प्रश्नाचे एक सोपा उत्तर नाही. हे आपल्या वेबसाइटवर आणि आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहात यावर अवलंबून असेल. एक वेबसाइटसाठी चांगले म्हणून पाहिले मिमलले दुसर्या साठी भयंकर म्हणून पाहिले जाऊ शकते.\nआपल्या महत्वाच्या मेट्रिक्सची वाढ होत आहे किंवा कालांतराने कमी होत आहे काय हे पहाण्यासाठी महत्त्वाचे. आपण स्वतःसाठी काहीतरी लक्ष्य देण्याकरिता लक्ष्य निर्धारित करू शकता. फक्त अलगाव मध्ये अलीकडील आकडेवारी बघत आपण खूप थोडे सांगते. थोडक्यात, संख्यांबद्दल इतकी काळजी करू नका; ते वर किंवा खाली जात आहेत की नाही याबद्दल आणि त्या आपण सेट केलेल्या UX लक्ष्यांसह संबंधित अधिक काळजी करतात.\nसममूल्य, जरी: हे सर्व संदर्भांबद्दल आहे मेट्रिक्समधील बिग वाढते किंवा कमी होते किंवा विशेषत: उच्च किंवा कमी मेट्रिक्स, वेबसाइट किंवा अॅपवर इतरत्र काय घडत आहे त्या संदर्भात विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर उत्पादन-पृष्ठाच्या दृश्यामध्ये तीन महिन्यांनी 2% ने घट झाली, तर आपण त्यापैकी जास्त विचार करू शकत नाही परंतु जर इतर सर्व पृष्ठांमध्ये याच कालावधीत 30% च्या दृश्यात वाढ झाली असेल तर अचानक 2% किमतीची तपासणी\n(9 2) बॉट किंवा स्पॅम वाहतूक समावेश\nआपण सावध नसल्यास वाहतूक प्रकाराचा आपला विश्लेषण डेटा वगळू शकतो आपण केवळ वास्तविक वापरकर्त्यांकडून भेटी रेकॉर्ड करू इच्छित आहात, आणि कृत्रिम \"बॉट\" रहदारी नाही.\nSemaltेट इंजिन वेबसाइट्स क्रॉल करण्यासाठी आणि वेबवर इंडेक्स करण्यासाठी बोट्स वापरतात जेणेकरुन वापरकर्ते वापरकर्त्यांना संबंधित शोध परिणाम परत करू शकतात. सर्व प्रमुख शोध इंजिनांद्वारे वापरले जाणारे बॉट्स बहुतांश विश्लेषण साधनांमध्ये दर्शविले जात नाहीत आणि आपण या बॉटांना आपली वेबसाइट क्रॉल करण्यापासून अवरोधित करू इच्छित नाही. तथापि ���पण बॉट्स अवरोधित करू इच्छित आहात जे कृत्रिमरित्या आपल्या विश्लेषणे क्रियेमध्ये वाढवतात.\nमिमलॅटची अंमलबजावणी करणारे बॉट्स सतत वाढतात. बॉट्स आता आपल्या वेबसाइटवरील फक्त एक पृष्ठापेक्षा अधिक वारंवार पहातात आणि त्यापैकी काही आपल्या अॅनालिटीयटीच्या उद्दिष्टांवर रूपांतरित करतात. बॉट्स हुशार होतात म्हणून, आपण आपल्या अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्ममधील डेटावर आधारित महत्वाचे व्यवसाय निर्णय घेता तेव्हा हे रहदारी तुमच्या निर्णयावर मेघ करत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आपण देखील हुशार व्हायला हवे.\nफ्रेश एग्ज ब्लॉग \"आपल्या Google Analytics मधील बीट वाहतुक सह कसे डील करावे\" या लेखातील आपल्या विश्लेषणाच्या साधनांपासून स्पॉट आणि ब्लॉक स्पॅम वाहतूक कसे करावे यावर उपयुक्त मार्गदर्शन प्रदान करते.\nआपल्या सेटअप सानुकूलित नाही\nकाही विश्लेषण साधनांमध्ये मानक अहवाल खरोखर तपशीलवार असू शकतात आणि आपल्याला खूप उपयुक्त माहिती प्रदान करेल. परंतु, आधी नमूद केल्याप्रमाणे, स्टँडर्ड रिपोर्टिंग सेटअप केवळ आपल्याला आतापर्यंत मिळेल. प्रत्येक वेबसाइट वेगळ्या पद्धतीने कार्य करते, म्हणून आपल्या विश्लेषणात एक-आकार-फिट-सर्व दृष्टिकोन घेऊ नका. मिमल, आपली सेटअप सानुकूलित करा हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला आवश्यक डेटा मिळेल\nकृती करण्यास सज्ज झालेले नाही\nआपण आपल्या ऍनालिटिक्स पॅकेजमधून बर्याच माहिती मिळवू शकता आणि आपण हे महत्वाचे-दिसणारे अहवाल सादर करू शकता आणि खरोखर लोकांना प्रभावित करू शकता अधिक महत्वाचे महत्त्वाचे, तथापि, डेटावर आधारित पुढील कृती करण्यायोग्य पुढील चरणासह आपल्या विश्लेषणातून येत आहेत.\nस्पॉटिंग ट्रेंड आणि अन्वेषण संभाव्य समस्या केवळ अर्धे काम करीत आहे जर आपल्याला दिसले की टॅबलेट वापरकर्ते त्यांच्या डेस्कटॉप समकक्षांपेक्षा बरेच कमी पृष्ठे पहात आहेत, याचा अर्थ काय आहे जर आपल्याला दिसले की टॅबलेट वापरकर्ते त्यांच्या डेस्कटॉप समकक्षांपेक्षा बरेच कमी पृष्ठे पहात आहेत, याचा अर्थ काय आहे याबद्दल आपण काय करीत आहात याबद्दल आपण काय करीत आहात आपल्याला आपल्या विश्लेषणातील समस्येचे निराकरण कसे करावे याबाबत उत्तर मिळणार नाही, तरीही आपण आपले पुढील चरण प्रस्तावित करण्यास सक्षम असावे. संख्यांची संख्या फक्त सुरुवात आहे; आपण त्यासह कारव���ईचे अनुसरण करीत असल्याची खात्री करा\nआपला अॅनालिटिक्स डेटा आपल्याला त्या पुढील चरणाचे प्राधान्य घेण्यास मदत करू शकते, कारण हे गमावलेल्या अभ्यागतांचे, किंवा विक्रीचे किंवा अन्य काही गोष्टी, ज्यामुळे आपण पाहिलेल्या प्रत्येक समस्येमुळे मोजण्यात मदत होते.\nल्यूक हे एका यूकेस्थित यूएक्स सल्लागार आहेत जो 1 99 0 पासून वेबसाइट्सवर काम करीत आहे. त्यांनी वेबसाइट आणि अॅप्सच्या डिझाईन, विकास आणि ऑप्टिमायझेशनसाठी वापरकर्त्या-केंद्रित, विश्लेषणात्मक दृष्टिकोन घेण्यावर स्वतःचा गौरव केला. ल्यूक सध्या सीनियर कन्व्हर्फर म्हणून काम करण्याच्या दरम्यान त्याच्या वेळेला स्प्लिट करतोएकात्मिक डिजिटल एजन्सीसाठी ताजी अंडी, आणि फ्रीलान्स UX आणिविश्लेषण सल्लागार आणि ट्रेनर नेहमी त्याच्या स्थानिक डिजिटल समुदायात सामील होऊन ल्यूकने UX Brighton साठी आयोजित कार्यक्रम आयोजित केला आणि क्यूरेट केला आहे, आणि युएक्स कॅम्प ब्रिंगनच्या आयोजकांपैकी एक आहे Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-marathi-article-1654", "date_download": "2020-09-28T20:33:32Z", "digest": "sha1:YCDAPFIZBPFVEEM4VYE3H7NMNEDV7XII", "length": 18855, "nlines": 135, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 जून 2018\nमागच्या लेखात आपण संवादाबद्दल - सुसंवादाबद्दल बोलत होतो. त्याबद्दलच अजून या लेखात जाणून घेऊया...\nसंवादासाठी - अगदी साधासुधा शब्द म्हणजे बोलणे; पण फक्त गोड बोलणं, स्तुती करणारं बोलणं म्हणजे संवाद नव्हे. तसं पाहिलं तर संवादाची पहिली पायरी ऐकण्यापासून सुरू होते. कित्येकदा आपल्यापैकी अनेकांना नीट ऐकता येत नाही; किंबहुना आपल्याला लहानपणापासून जसे बोलायला शिकवले आहे, तसे कुणी ऐकायला शिकवल्याचे ‘ऐकिवात’ नाही. असे म्हणतात की मैत्रीचा राजमार्ग कानातून जातो. ज्याला चांगलं - नेमकं- समजून घेऊन ऐकता येतं तो उत्तम मित्र बनू शकतो.\nकाही वर्षांपूर्वी एक सुंदर गोष्ट वाचनात आली होती...\nएक छोटा मुलगा - असेल सहा-सात वर्षांचा बाहेर अंगणात खेळत असतो. तेवढ्यात त्याला एक खार दिसते. तो धावत धावत घरात येतो. त्याचे बाबा टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघत असतात. तो बरोबर टीव्ही आणि त्याचे बाबा यांच्या मधे उभा राहतो आणि म्हणतो, ‘बाबा बाबा मी आत्ता एक खार पाहिली..’ मॅच रंगात आलेली असते. बाबा वैतागून म्हणतात, ��अरे अरे मधे नको उभा राहूस... गेला बघ माझा बॉल..’\nतो हिरमुसतो. स्वयंपाकघरात आईकडे जातो. ‘आई आई मी ना आत्ता एक खार पाहिली..’ आई हळूच गुडघ्यावर बसते आणि म्हणते, ‘होऽऽऽ, कुठे होती खार झाडावरून उतरत होती की चढत होती झाडावरून उतरत होती की चढत होती’ तो खुशीनं म्हणतो, ‘अगं ती झाडावरून उतरत होती आणि तिनं तिची शेपटी इतकी छान फुलवली होती...’ असं म्हणून तो परत खेळायला निघून जातो.\nपरत जेव्हा त्याला त्याच्या शाळेतल्या गमतीजमती सांगायच्या असतील तेव्हा तो नक्कीच आईकडे जाईल नं\nबाबांच्या विश्‍वात खारीला आता महत्त्व उरलं नव्हतं, पण त्या छोट्या मुलाने कदाचित रामायणातली गोष्ट आज नव्याने ऐकली असेल आणि त्याला त्या संदर्भात ती खार आज दिसली असेल. या प्रसंगात बाबांनी ऐकले नव्हते, असे मुळीच नव्हते; पण नुसते कानावर पडणे आणि ऐकून त्याला योग्य तो प्रतिसाद देणे यातूनच नाते फुलत जाते.\nकोणतेही नाते फुलवण्यासाठी संवादकौशल्य आवश्‍यकच आहे. संवाद फक्त बोलून होतो असे नाही. तर आपली देहबोलीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. Eye contact च्या मुळे मनाचा तळ शोधणे एखाद्याला शक्‍य होऊ शकते.\nमानसी.. लग्नाच्या वयात असलेली मुलगी. नुकतीच एका मुलाला - अनयला भेटून घरी आली होती. आली ती थेट तिच्या खोलीत जाऊन बसली. पंधरा मिनिटे झाली, अर्धा तास झाला तरी बाहेर येईना. शेवटी तिची आई तिच्याशी बोलायला गेली. कारण आजच्या या स्थळाबद्दल मानसीच्या आईला खूप उत्सुकता होती. अनयचा फोटो पाहताक्षणीच मानसीला आवडला होता. शिक्षण, वय, उंची, पगार आणि एकूण कुटुंबाची माहिती या सगळ्याच बाबतीत स्थळ अनुरूप असेच होते.\n‘ठीक आहे. पण डोळ्याला डोळा देऊन काही तो बोलत नव्हता. मला अशी माणसे नाही आवडत. अशा माणसांमध्ये आत्मविश्‍वासाचा अभाव असतो असे वाटते मला.’ मानसी म्हणाली.\n‘तू म्हणालीस का त्याला तसं\n सारखा इकडे तिकडे बघून बोलत होता. त्याच्या लेखी मला काही किंमतच नाही असे वाटत होते. अपमानित झाल्यासारखे वाटले. Eye contact ठेवून बोलत नव्हता तो. अशा मुलाला कसे काय हो म्हणणार मला नाही जमणार. नकार कळवून टाक त्यांना...’ मानसीचे उत्तर.\n‘झालं.. म्हणजे हेही स्थळ गेलं हातचं. काहीतरी खुसपट काढतेसच तू...’ आई.\nआईच्या या वाक्‍यावर मानसी एकदम भडकलीच.. ‘मी सांगतेय काय आणि तू त्याचा अर्थ लावतेस काय\nइतकंच बोलून मानसी रागारागाने घराबाहेर पडली.\nसंवादामागच�� संवाद ऐकणे हेदेखील एक कौशल्याचे काम आहे.\nसंवादामध्ये दोन भाग येतात. एक स्वतःचा स्वतःशी असलेला संवाद आणि आपण दुसऱ्याशी केलेला संवाद. कित्येकदा आपण स्वतःशी केलेल्या संवादाचा आपल्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. वरच्या उदाहरणामध्ये.. आणि अनयच्या उदाहरणामध्ये Eye contact ठेवून बोलता येत नाही, हा खरे तर अनयचा प्रश्‍न आहे, पण मानसी जेव्हा स्वतःच्या मनाशी ज्यावेळी म्हणते, की अपमानित झाल्यासारखे वाटतेय.. त्यावेळी निराळे प्रश्‍न सुरू होतात. कोणत्याही प्रसंगाला ‘मी’, ‘मला’ हे शब्द जोडले की प्रश्‍न गंभीर होत जातात. त्यापेक्षा त्याला डोळ्याला डोळा भिडवून बोलता येत नाही त्यामुळे हे लग्न नाही करायचे, असे म्हणून हा विषय संपवता येऊ शकतो. पण कदाचित मानसी मनामध्ये हे म्हणत असावी, की कितीतरी दिवसांनी मनासारखे स्थळ मिळाले होते. खूप मोठ्या अपेक्षा ठेवून मी गेले होते भेटायला; पण आता पुनःश्‍च हरी ओम परत स्थळे शोधायला सुरवात... वैताग आहे राव परत स्थळे शोधायला सुरवात... वैताग आहे राव ‘काय ही हल्लीची मुले ‘काय ही हल्लीची मुले नीट बोलण्याचा सेन्सदेखील नाही..’ इथे मानसी नकळत Judgemental झाली आहे. अशा प्रकारच्या स्वतःशी बोलण्याचा त्रास मानसीला होऊ शकतो. त्यात नेमकं तिला जाणून न घेता तिच्या आईने तिच्यावरच आरोप केले आहेत, की तुला प्रत्येक स्थळात खुसपटच दिसते. इथे तिच्या संतापाचा पारा अधिकाधिक चढत जातो आणि ‘मला कुणी समजूनच घेत नाही,’ ही भावना प्रबळ होत जाते.\nयासाठी आपण अजून एक उदाहरण पाहू.\n‘सूरज, मी तुला खूप मिस करतेय. तू परत एकदा विचार करशील का आपला साखरपुडा होऊन चार महिने झाले. पहिले दोन महिने तर आपण छानच होतो एकमेकांशी. पण गेल्या वीस दिवसात आपण भेटलोच नाही.. कळतेय का तुला आपला साखरपुडा होऊन चार महिने झाले. पहिले दोन महिने तर आपण छानच होतो एकमेकांशी. पण गेल्या वीस दिवसात आपण भेटलोच नाही.. कळतेय का तुला\n‘अगं तेच तेच काय बोलतेस परवासुद्धा फोन करून तू मला हेच सांगितलेस... सुप्रियाला पण मी सांगितले, की बघ ना अनघा वेड्यासारखी मला तेच तेच परत परत सांगतेय. मी तिला म्हटलेसुद्धा की तिचे हार्मोन्स बोलतायत...’\n तू आपला फोन झालेला तिला सांगितलास आणि मी तुला मिस करतेय असे म्हटले त्याचा अर्थ तू असा लावलास आणि मी तुला मिस करतेय असे म्हटले त्याचा अर्थ तू असा लावलास समजतेय का तुला तू काय बो���तोयस समजतेय का तुला तू काय बोलतोयस’ अनघाने रागाने फोन आपटला आणि संताप, चिंता, उद्वेग, निराशा अशा विविध नकारात्मक भावनांनी तिला घेरले. या माणसाशी मला लग्न करायचेय’ अनघाने रागाने फोन आपटला आणि संताप, चिंता, उद्वेग, निराशा अशा विविध नकारात्मक भावनांनी तिला घेरले. या माणसाशी मला लग्न करायचेय तिला काहीच सुचत नव्हते.\nदोन ओळींच्या मधला सायलेंट - निःशब्द संवाद बिटवीन द लाइन्स किंवा शब्देवीण संवादु हा ओळखणे - ऐकणे हीसुद्धा एक कलाच आहे असे मला वाटते. बोलणारा बोलतो एका अर्थाने आणि दुसरा त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या विचारसरणीनुसार, त्याच्या मानसिकतेनुसार अर्थ लावत असतो आणि समोरच्याला उत्तर देत असतो. अशा प्रकारच्या बोलण्यामधून आपण समोरच्याला दुखावत असतो हे त्याच्या गावीही नसते.\nसमोरच्या माणसाचा अपमान न करता मला जे वाटतेय ते ठामपणे सांगता येणे, हेही महत्त्वाचे असते. यालाच Assertiveness म्हणतात. पण अनेकदा आपण Submissive असतो, म्हणजे मला ‘नाही’ म्हणता येत नाही. माझ्या मनाच्या विरुद्ध मी काही गोष्टी कबूल करून बसते... आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेत असते. कधी कधी आपण Agressive म्हणजे आक्रमक असतो. समोरच्याचा कोणताच विचार न करता बोलत सुटतो. आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये हे तिन्ही प्रकारचे संवाद आलटून पालटून येत असतात. जास्तीत जास्त वेळा Aseertive असणे हे साधायचे असेल, तर स्वतःकडे लक्षपूर्वक पाहायला शिकावे लागेल. आपण ज्या दिवशी याची सुरवात करू तो सुदिन\nलग्न टीव्ही शिक्षण फोन कला\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T22:21:12Z", "digest": "sha1:Q4MQAVSJ6FJRMNZMTKCP5ASJ4WTVO56I", "length": 7009, "nlines": 113, "source_domain": "swayamprerit.in", "title": "खवय्येगिरी – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nमेक्सिकन खाद्यसंस्कृतीमध्ये अॅव्होकॅडो साल्साला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीमध्ये रगड्याऐवजी अॅव्होकॅडो साल्सा वापरला जातो. तसंच तिखट-गोड पाण्याऐवजी फळांच्या रसापासून बनवलेलं पाणी वापरलं जातं. पाणीपुरीच्या पाण्या��ी चव आंबट-गोड असते. त्यामुळे संत्रं, कैरी, द्राक्ष किंवा अननसाच्या रसाचा पर्याय आहे. मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीची पाककृती पुढीलप्रमाणे. अॅव्होकॅडो साल्सासाठी साहित्य – दोन मध्यमपूर्ण वाचा …\nसोलापूर : लहान मुलांना आरोग्यासाठी काय महत्त्वाचे असतं याचे माहित नसते. त्यांना खाताना फक्त टेस्ट हवी असते. मात्र, आईंनी त्यांच्या आरोग्याचा विचार करुन पदार्थ बनवले पाहिजेत. हेच ओळखून सोपाली फताडे या पालक- मूग ढोकळा बनवत आहेत. हा ढोकळा फक्त मुलांसाठीच नाही तर इतरांना सुद्धा उपयुक्त आहे.यामध्ये वापरलेले साहित्य हे नक्कीचपूर्ण वाचा …\nमुगाच्या डाळीचा हलवा बनवण्याची ही साधी पद्धत…\nसाहित्य : मुगाची डाळ 150 ग्रॅम, दूध 200 मिली, साखर 150 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम, मावा 50 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम. कृती : प्रथम मुगाची डाळ साफ करून पाण्यात पाच-सहा तासांपर्यंत भिजत ठेवावी. त्यानंतर ती मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका कढईत तूप गरम करून बारीक केलेली डाळ मिसळावी. पाच मिनिटांनी मंदपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2018/05/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8.html", "date_download": "2020-09-28T22:38:47Z", "digest": "sha1:OHAZGVTTMPRLXNSPJWKCN3NQN3NX52OE", "length": 7263, "nlines": 53, "source_domain": "www.royalchef.info", "title": "सकाळ टाईम्सची कॅमेलिया सोसायटी वानवडी पुणे येथील महिलांसाठी कुकिंग स्पर्धा - Royal Chef Sujata", "raw_content": "\nसकाळ टाईम्सची कॅमेलिया सोसायटी वानवडी पुणे येथील महिलांसाठी कुकिंग स्पर्धा\nसकाळ टाईम्स यांनी कॅमेलिया सोसायटी, वानवडी, पुणे ह्या ठिकाणी दिनांक २८ एप्रिल २०१८ रोजी लहान मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर व महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती. पाककला ह्या महिलांच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासठी सुजाता नेरुरकर व उषा लोकरे यांना बोलवण्यात आले होते.\nसकाळ टाईम्सचे व्यवस्थापक श्री जाधव, श्री वाघ व मिसेस प्रयागा ह्यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्यांनी ह्या दोनी स्पर्धा खूप छान आयोजित केल्या होत्या. तसेच कँमेलिया सोसायटीमधील राहणाऱ्या सभासदानी खूप छान प्रतिसाद दिला होता.\nसकाळ टाईम्स ची कॅमेलिया सोसायटी महिलांसाठी कुकिंग स्पर्धा\nसकाळ टाईम्स ची महिलांसाठी कुकिंग स्पर्धा\nसकाळ टाईम्स ची महिलांसाठी कुकिंग स्पर्धा\nसकाळ टाईम्स ची महिलांसाठी कुकिंग स्पर्धा\nसकाळ उद्योग समूह हे नेहमीचांगले वेगळे उपक्रम करीत असतात. ह्या वेळी त्यानी लहान मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर ही स्पर्धा ठेवली होती. बऱ्याच लहान मुलांनी ह्या स्पर्धे मध्ये भाग घेतला होता. हस्ताक्षरह्या स्पर्धेचे परीक्षण श्री रमेश गाढवे ह्यांनी केले होते. श्री रमेश गाढवे ह्यांनी गणपती बाप्पाची नवीन नवीन चित्र काढून दाखवली होती व मुलांना चांगले हस्ताक्षर कसे काढायचे ह्याबद्दल मीहिती दिली होती.\nकँमेलिया सोसायटीमधील राहणाऱ्या सभासद महिलांनी मोठ्या संखेनी भाग घेऊन विविध नवीन नवीन पदार्थ बनवले होते. ह्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कविता सोनी , दुसरा क्रमांक भारती भुतडा, तिसरा क्रमांक संगीता सातव ह्यांना मिळाला.\nखरच सकाळ उद्योग समूह ह्यांनी हा महिलांसाठी छान उपक्रम चालू केला आहे. त्यामुळे महिलांना आपल्या मधील कला दाखवता आली.\nसकाळ पेपर्स ची अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी दत्तवाडी पुणे महिला कुकिंग स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/650", "date_download": "2020-09-28T21:58:24Z", "digest": "sha1:CCLGGLEZHULZ5QPNW6QLIAAHPIZAMKVY", "length": 7805, "nlines": 164, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); शब्दगंध | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी वि��्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nशब्द ब्रह्म हे शब्द सत्य हे शब्दच आहे नाद\nशब्दाशब्दांमधून घडतो भावनांचा संवाद ||\nशब्द गूढ हे शब्द गोड हे शब्दच करिती छल\nशब्द द्वाड हे शब्द शस्त्र हे शब्द करिती उकल ||\nशब्दाशब्दांमधून घडतो भावनांचा अविष्कार\nशब्द जाणता शब्द नेणता होतो साक्षात्कार ||\nशब्द मूर्त हे शब्द भाव हे करिती साकार\nशब्द वाचता शब्द जगता भाव घेती आकार ||\nशब्दांनी तो शब्द वाढतो मन होते जड\nशब्द वाढता गूढ वाढते होते अवघड||\nशब्द स्पर्श हे शब्द गंध हे असती हळुवार\nराग प्रेम द्वेष मत्सर शब्दच अहंकार ||\nशब्द रस हे शब्द माधुर्य शब्दच सौन्दर्य\nशब्दांनी तो मिळे दिलासा वाढते मनी धैर्य ||\nशब्द जपावे शब्दास जागावे काही कमी न गडे\nशब्द स्मरता वचन स्मरता किमया काही घडे ||\nशब्दांचीच किमया सारी अन ती जादुगिरी\nशब्द जपता अन तो स्मरता भुलली दुनिया सारी ||\nशब्द कोमल शब्द कठोर शब्दच करिती वार\nशब्दांचा होता मारा जड होतो मनी भार ||\nशब्दांचा हा खेळच न्यारा असे अपरंपार\nशब्द किती हे गुंफू आता इथेच मी थांबणार ||\n- स्मिता योगीराज कुळकर्णी\nमोबाईल पोर्टेबिलिटी सेवा हवीच\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://swayamprerit.in/", "date_download": "2020-09-28T21:10:01Z", "digest": "sha1:T7E4PXGEHHTPUY7MYKR4QHHD7DXL3ZA6", "length": 13682, "nlines": 175, "source_domain": "swayamprerit.in", "title": "स्वयं प्रेरित – मराठी महिलांचे ई-मासिक", "raw_content": "\nIn: राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, ललित साहित्य\nTo Listen in Audio Story Format : Click Here साधारण संध्याकाळचे सात वाजले होते. मी पार्किंगमधून गाडी काढत होते, अचानक स्वर ऐकू आले ” आँसू भरी है,ये जीवन की राहे ” आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक नऊ – दहा वर्षाचा मुलगा पार्किंगमधल्याच एका गाडीवर बसून गाणे म्हणत होता. आश्चर्य,कौतुक,कुतूहल यापूर्ण वाचा …\nIn: राज्यस्तरी��� निबंध स्पर्धा, ललित साहित्य\nस्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई द्वारे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी निबंध खेड्यातील शाळा, लेखिका सुलभा गुप्ते, पुणे. गणिताचा क्लास हातातील छत्री काठी o ठोकत ठोकत, तोंडात पानाचा तोबरा भरलेले मास्तर वर्गात प्रवेश करतात. वर्गाकडे नजर टाकतात व तोंडातील पानाची पिचकारी वर्गाच्या कोपऱ्यात पचाक् करून थुंकतात. मोडकळीस आलेल्या खुर्चीवर स्थानापन्न होतात. एकापूर्ण वाचा …\nअशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन् हाताची घडी , खुर्ची पालक शिक्षक अन् टेबलावर छडी , असतील तूच बनवलेली , उदाहरणे अन् समीकरणे , अन् वापरासाठी भुकेली , नाना परीची उपकरणेपूर्ण वाचा …\nभल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला माणसांचा शेजार हवाय कशाला माणसांचा शेजार हवाय कशाला रोज रोजपूर्ण वाचा …\nआधी वंदू तुज मोरया\nगजानना श्री गणरायाआधी वंदू तुज मोरया सण उत्सवांचा श्रावण सरला की वेध लागतात ते गणेश आगमनाचे. आम्हा कोकणवासियांमध्ये गणेशोत्सव म्हटला कि आनंदाला उधाण येते. प्रत्येक घराला रंग रंगोटी चा साज चढतो. नवे पडदे, तोरणे, झुंबरे या सर्वांनी घर नटते. अंगण शेणाच्या सारवणाच्या रंगात न्हाते. हिरव्यागार सारवणावर रंगीबेरंगी रांगोळीची दाटीपूर्ण वाचा …\nया मालिकेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा\nस्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला, विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या, शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी, स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या. असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना, स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा. कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी, कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा. बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय, स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.पूर्ण वाचा …\nकन्या वाचवा समाज जगवा\n” कन्या वाचवा समाज जगवा” कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरूपूर्ण वाचा …\nबाप्पा माझा ऑनलाइन मध्ये प्राप्त झालेले निवडक फोटो स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पांना इंटरनेट जगतावर आरूढ होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आगामी गणेशोत्सवात संस्था तुमच्या साठी विविध उपक्रम राबबित आहे, ते खालील प्रमाणे. माझा बाप्पा आपल्या बाप्पांचा फोटो आम्हाला खाली दिलेला फोर्म भरून पाठवाआम्ही तुमच्या बाप्पांचा फोटोपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nराज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील निबंध स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, द्वारे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निबंध प्राप्त झाले असून त्यामधून संस्थेच्या स्वयंप्रेरितच्या संपादकीय मंडळ तसेच परीक्षक मंडळाकडून निवड करून विजेत्यांच्या नावांची घोषणा खालील प्रमाणे करण्यात येत आहे. सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा पहिल्या ३ विजेत्यांना ९८३३३६४९३० /पूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-28T21:05:49Z", "digest": "sha1:NZ5DJFVTGNK3M7ZHMNLCXXWJPJBTVCS6", "length": 6803, "nlines": 112, "source_domain": "swayamprerit.in", "title": "स्वयंप्रेरित बद्दल – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nस्वयंसिद्ध फाउंडेशन, मुंबई, महिला सक्षमीकरण क्षेत्रात सन २००६ पासून कार्यरत असून संस्था महिलांना प्रेरणा, प्रशिक्षण, कौशल्य उन्नतीकरण, विपणन इत्यादी विविध उपक्रमांद्वारे मदत करून स्वयंरोजगार सुरु करण्यास मदत करते. स्वयंरोजगार आणि बचत गट (स्वयंसहाय्यता गट) च्या माध्यमातून महिला सबलीकरणाला चालना देते. सन 2006 मध्ये स्थापन केलेली ही संस्था पब्लिक ट्रस्ट Actक्ट (नोंदणी क्रमांक–19 19 8 8 (एम)) अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि केंद्र सरकारच्या एनजीओ दर्पण पोर्टलमध्ये (युनिक आयडी क्रमांक एमएच / २०१/0 / ०१०852२) नोंदणीकृत आहे.\nस्वयंप्रेरित हे स्वयंसिद्ध फाउंडेशन, मुंबईची एक मुक्तपीठ असून संस्था महिलांना त्यांच्यातील लेखिका / कवियत्री जागृत करण्यात या माध्यमातून प्रवृत्त करते. हे व्यासपीठ व्यवस्थापित करण्यासाठी स्वतंत्र संपादकीय मंडळ सामील आहे.\nसर्व महिला संपादकीय मंडळामध्ये असे असतेः\nदर्पण भट्टे, कार्यकारी संपादक\nया साईटचा उद्देश माहिती प्रसार आहे. ऑनलाईन वृत्तपत्र मुद्रित मासिकात रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nस्वयंमप्रेरित बद्दलचा आपला अभिप्राय swayamsiddhafoundation@gmail.com वर देता येईल\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/maharashtra/maharashtra-assembly-vidhan-sabha-election-2019-bjp-candidate-mukta-tilak-won/7580/", "date_download": "2020-09-28T22:37:35Z", "digest": "sha1:RYZWLBOM5WCVALYI37S7FZSXJGSSQERR", "length": 12015, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "महापौर मुक्ता टिळक आता आमदार - Latest Marathi - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nमहापौर मुक्ता टिळक आता आमदार\nकसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव झालेला आहे.\nकसबा मतदारसंघ पुण्याचे खासदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं टिळक यांना आव्हान होतं. त्यातच मनसेच्या अजय शिंदेंकडूनही यंदा कडवी टक्कर पहायला मिळेल असा अंदाज होता. मात्र या सर्व शक्यता फोल ठरवत मुक्ता टिळक यांनी बाजी मारली आहे.\nTagged कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी\nआज मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; कोरोना संदर्भात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खरंतर, राज्यात रोज कोरोनाचे मोठ्या संख्येनं रुग्ण वाढत आहेत. अशात आरोग्य व्यवस्था डगमगली आहे. त्यामुळे कोरोनाला आवर कसा घालायचा असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. त्याहून पलीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक पेटून उठले आहेत. कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती […]\nअन्यथा 10 ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरणार; प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला इशारा\nवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन हटावावा आणि खऱ्याअर्थाने अनलॉक करावा. अन्यथा आम्ही 10 ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ“, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. “दुकानांची सम-विषम ही पद्धत कधी संपवणार आहात छोटे दुकानदार, टपरि���ाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळ […]\nपुरग्रस्तांसाठी 6 हजार 813 कोटींची केंद्रसरकारकडे मागणी\nराज्यात आलेल्या महापुरामुळे काही भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना आपले हक्काचे घर देखील गमवावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रसरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी केलेली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. हा मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली […]\nमॅन ऑफ द मॅच ठरले शरद पवार\nरोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nआमदार सुरेंद्र सिंहने केले पुन्हा वादग्रस्त विधान\nयशस्वी व्हायचे असेल तर या सवयी लावून घ्या…\n‘दिवसाला सहा तास काम अन् चार दिवसांचा आठवडा भारतातही लागू करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/651", "date_download": "2020-09-28T21:58:52Z", "digest": "sha1:T2CQLRGOJX5Z5Y7GWQUB2IADMZDZQSST", "length": 6780, "nlines": 160, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); शब्दांचा खेळ | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nभावना ही शब्दाविना मांडू कशी\nशब्द न सुचता तुझ्यासवे भांडू कशी\nशब्द सुचण्या विचार करता\nविचार हा करू कशी\nविचार करण्या मन हवे हे\nआनंदी मन ठेवू कशी\nआनंद शोधण्या जाणार कुठे मी\nअंतरी तो शोधू कशी\nशोधण्या तो आस हवी ती आस ही लावू कशी\nसांग सखे तुला शोधू कशी\nवनी उपवनी फिरणार कशी\nचंचल चपला जणू मन माझे\nमनास मी आवरू कशी\nमन आवरण्या हवी भावना\nभावना ही मांडू कशी \nमी सूर हे जुळवू कशी\n- स्मिता योगीराज कुळकर्णी\nनक्षल्यांच्या आव्हानाला मतदारांचा सुरुंग\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T22:42:01Z", "digest": "sha1:62PS3RGUMPVNVJOB5PA7XUI6PBQO2V7D", "length": 11621, "nlines": 234, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९८० उन्हाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nXXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nस्पर्धा २०३, २१ खेळात\nअधिकृत उद्घाटक कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव्ह\n◄◄ १९७६ १९८४ ►►\n१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हियेत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.\nऑलिंपिक प्रित्यर्थ काढले गेलेले १५० रूबलचे नाणे\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हियेत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हियेत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.\nह्या स्पर्धेत एकूण ८० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. इटालिक लिपी वापरून दाखवलेले देश ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी झाले होते.\nत्रिनिदाद आणि टोबॅगो (९)\nसोव्हियेत संघ (५०६) (यजमान)\nऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार\nखालील ६५ देशांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही.\n* - कतारला आमंत्रित केले गेले नव्हते. ** - तैवानने चीन-तैवान वादामुळे सहभाग घेतला नाही.\nसोव्हियेत संघ (यजमान देश) ८० ६९ ४६ १९५\nपूर्व जर्मनी ४७ ३७ ४२ १२६\nबल्गेरिया ८ १६ १७ ४१\nक्युबा ८ ७ ५ २०\n५ साचा:FlagIOC१ ८ ३ ४ १५\nहंगेरी ७ १० १५ ३२\nरोमेनिया ७ ६ १३ २५\n८ साचा:FlagIOC१ ६ ५ ३ १४\n९ साचा:FlagIOC१ ५ ७ ९ २१\nपोलंड ३ १४ १५ ३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T23:03:22Z", "digest": "sha1:UR243RMNVIT4LIRMHIREMOQTAQFFZCGI", "length": 5776, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इगोर देनिसोवा - विकिपीडिया", "raw_content": "\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४:५८, ६ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:५४, १२ जून २०१२ (UTC)\nइगोर देनिसोवा हा एक रशियन फुटबॉलपटू आहे.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागा���ा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/follow-the-rules-otherwise-will-take-action", "date_download": "2020-09-28T21:55:58Z", "digest": "sha1:7ERFBQM2WQLCEYSJ4DLN6BL5GZZOYKBP", "length": 5244, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Follow the rules otherwise will take action", "raw_content": "\nनियम पाळा अन्यथा कारवाई\nशहरात पश्चिम भागासह ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनासह सर्व नागरिकांनी सतर्क रहावे लागेल.\nआरोग्य यंत्रणेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना दिला.शहरातील पश्चिम भागासह तालुक्यातील दाभाडी, वडेल, झोडगे आदी गावांमध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली.\nयावेळी मनपा, आरोग्य यंत्रणेसह विविध विभागांतर्फे होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा कृषिमंत्री भुसे यांनी घेतला. आरोग्य यंत्रणेच्या सुचनांकडे नागरीकांतर्फे दुर्लक्ष होत असल्याने संक्रमण वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने ना. भुसे यांनी वरील इशारा दिला.\nअप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, पो. उपअधिक्षक शशिकांत शिंदे, डॉ. हितेश महाले, डॉ. सपना ठाकरे, डॉ. शैलेश निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.\nबाधीत रूग्णांसाठी एमएसजी कॉलेजमधील कोवीड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात यावे. औषधांचा तुटवडा ��ासणार नाही याची दक्षता मनपाने घ्यावी रुग्णांना गृहविलगीकरणाची मुभा देतांना आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावे, असे स्पष्ट करत भुसे पुढे म्हणाले,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/loksabha-election-2019-sadhvi-pragya-thakur-ec-notice-on-tepmle-visit-during-campaign-1888217/", "date_download": "2020-09-28T21:32:01Z", "digest": "sha1:ITQPULZAPQ2PHVPNFW7JISW3XKSCYSNA", "length": 14486, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksabha Election 2019 : sadhvi pragya thakur ec notice on tepmle visit during campaign | साध्वी प्रज्ञासिंह पुन्हा अडचणीत, निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसाध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा अडचणीत, निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस\nसाध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा अडचणीत, निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस\nमध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत.\nमध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साध्वी यांच्यावर तीन दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली होती. ही कारवाई रविवारी संपताच साध्वी यांना निवडणूक आयोगाने पुन्हा एक नोटीस पाठविली आहे.\nप्रचारबंदी दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंदिरात जाऊन भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला. याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या प्रकरणावर कारवायी करताना निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा नोटीस पाठविली आहे. यावर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यास निवडणुक आयोगानं साध्वी यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील व्हिडीओ आणि फोटो जमा करण्यास सांगितले आहे.\nबाबरी मशीद विध्वंसाबाबत बोलताना साध्वींनी आनंद व्यक्त केला होता. तसेच या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्यामुळे याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली. ही बंदी गुरुवार सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नव्हत्या. मात्र, या काळात साध्वी यांनी मंदिरात जाऊन भजव किर्तन करत प्रचार केला. असा आरोप काँग्रेसनं केला आहे.\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. बाबरीच्या विधानापूर्वी त्यांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. करकरेंचा सर्वनाथ होईल असा मी शाप दिला होता, असे त्या म्हणाल्या होत्या.\nदरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ७२ तासांची प्रचारबंदी घातली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘जय श्री राम’च्या घोषणांनी ममतांचं स्वागत, म्हणाल्या…\n2 #MeeTo : अकबर यांची उलटतपासणी, कोर्टात म्हणाले मला काही आठवत नाही\n3 मनोरंजनाकरिता ज्यांना राज ठाकरेंची भाषणं आवडतात त्यांनी ती बघावीत -विक्रम गोखले\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-shivsena-cm-uddhav-thackeray-maharashtra-lockdown-sgy-87-2113724/", "date_download": "2020-09-28T22:03:31Z", "digest": "sha1:G3CPT6QKSHGYRGOJGMNJCOKNBABAANYU", "length": 14576, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Shivsena CM Uddhav Thackeray Maharashtra Lockdown sgy 87 | Coronavirus: “रस्त्यावर वाहने आणू नका अन्यथा…”, उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nCoronavirus: “रस्त्यावर वाहने आणू नका अन्यथा…”, उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा\nCoronavirus: “रस्त्यावर वाहने आणू नका अन्यथा…”, उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा\nकरोनाचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा रविवारी केली\nकरोनाचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा रविवारी केली. तसंच गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं सागत घरुन काम करा असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही लोक मोठ्या प्रमाणात घऱाबाहेर पडत असून रस्त्यांवर काही ठिकाणी वाहनांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका असं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश��यक सेवाच सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं आहे.\nउद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका”.\nदुसरीकडे करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.\nआणखी वाचा- सरकारचा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार – राजेश टोपे\nजितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोक ऐकत नसल्याने संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.\nआणखी वाचा- Coronavirus: “उद्धव ठाकरेजी लोक गंभीर नाहीत, लॉकडाउनने भागेल असे वाटत नाही; संचारबंदी लागू करा”\nजितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही”. पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी रस्त्यांवरील वाहतुकीचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की. “तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही. संचारबंदी लागू करा”.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिव���ात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सरकारचा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार – राजेश टोपे\n2 Coronavirus: “उद्धव ठाकरेजी लोक गंभीर नाहीत, लॉकडाउनने भागेल असे वाटत नाही; संचारबंदी लागू करा”\n3 कल्याण : अतिउत्साह नडला… क्रिकेट खेळणाऱ्या आठ जणांना अटक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-mahesh-tapase-modi-government-should-not-sell-psu-banks-nck-90-2268289/", "date_download": "2020-09-28T22:45:27Z", "digest": "sha1:BX2J2IZMHDSL6LITPGMMIZFQ3KASUZBJ", "length": 11116, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP mahesh tapase modi government should not sell psu banks nck 90 | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर केंद्र सरकारचा डोळा, राष्ट्रवादीचा आरोप\nसहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर केंद्र सरकारचा डोळा, राष्ट्रवादीचा आरोप\nबँकांचं खासगीकरण करू नका, या बँका विकू नका\nपीएसयू बँकांचे भाजपाने याआधीच विलिनीकरण करून ही संख्या दहावर आणली आहे. आता भाजपाचा डोळा ६ प्रमुख पीएसयू बँकाच्या निर्गुंतवणुकीकरणावर आहे, असा आरोप राष्ट्रवादीने भाजपावर केला आहे. या बँकांचं खासगीकरण करू नका, या बँका विकू नका, असं आवाहनही राष्ट्रवादीने केलं आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देण्याचे आश्वासन आणि स्वप्न दाखविणारी भाजपा सरकार आता देशाची संपत्तीचा लिलाव करीत आहे. ही राष्ट्र संपत्ती अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे निर्माण झाली आहे आणि अजूनही बहुसंख्य ठेवीदारांचा सरकारी बँकांवर विश्वास आहे.\nनोटबंदीचा चुकलेला निर्णय आणि जीएसटीची नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे आपली अर्थव्यवस्था आधीच उध्वस्त झाली आणि आता करोना साथीने त्याला पार खोलवर गाढून टाकले आहे. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आता सर्वांनाच जाणवत आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासारख्या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजपा सरकारने भावनिक विषयांवर आपली भूमिका बजावल्या आहेत, असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर र���हणार\n1 तुफानों का रूख… संजय राऊतांच्या ट्विटवर संबित पात्रा म्हणतात…\n2 रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार; वकिलांची माहिती\n3 कई तूफानों का रुख मोड चुका हूँ सूचक ट्विटच्या माध्यमातून संजय राऊतांचा विरोधकांना इशारा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ronit-roy-comment-on-smriti-irani-post-waintig-ranvir-deepika-wedding-pics-1789811/", "date_download": "2020-09-28T23:20:18Z", "digest": "sha1:HEDJRFM7KJF2JPFG55GZWBFB5O75VEXD", "length": 11967, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ronit Roy comment on Smriti irani post waintig Ranvir Deepika wedding pics | स्मृती इराणींना दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता, रोनित रॉयचं हटके उत्तर | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nस्मृती इराणींना दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता, रोनित रॉयचं हटके उत्तर\nस्मृती इराणींना दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता, रोनित रॉयचं हटके उत्तर\nइन्स्टाग्रामवर एक मजेशीर फोटो टाकत स्मृती इराणी यांनी चाहत्यांची अवस्था दर्शवली आहे\nबॉलिवूडमधील अजून एक सेलिब्रेटी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये कुटंबातील काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जाऊ नयेत यासाठी दीपिका आणि रणवीरने विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे लग्नातील दोघांचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही. चाहत्यांना मात्र हे फोटो कधी पहायला मिळतील याची उत्सुकता लागली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचाही समावेश आहे. इन्स्टाग्रामवर एक मजेशीर फोटो टाकत स्मृती इराणी यांनी चाहत्यांची अवस्था दर्शवली आहे.\nस्मृती इराणींनी जो फोटो शेअर केला आहे तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यामध्ये एक सांगाडा बाकड्यावर बसलेला दिसत आहे. त्याखाली इराणींनी कॅप्शन लिहीले की, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही खूप काळ वाट पाहता तेव्हा….\nइराणींच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली असून आपली प्रतीक्रिया नोंदवली आहे. अनेकांनी आपली अशीच अवस्था झाली असल्याचं म्हटलं आहे. प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये अभिनेता रोनित रॉयचाही समावेश आहे. ‘वो जिंदा होगा…वो मिहिर है’, अशी प्रतीक्रिया रोनित रॉयने दिली आहे. टेलिव्हिजनवर मिहिरचा कमबॅक चांगलाच गाजला होता. याच पार्श्वभूमीवर रोनित रॉयने ही प्रतीक्रिया दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘केबीसी’मध्ये लाखो रुपये जिंकूनही नागपूरचा मुलगा परतला रिकाम्या हातीच\n2 अवघ्या काही तासांत जगासमोर येणार दीप-वीरच्या लग्नाचा पहिला फोटो\n3 #DeepVeerKiShaadi : विवाहसोहळ्याच्या सुरक्षेसाठी केलेला खर्च ऐकून थक्क व्हाल\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/swara-bhaskar-troll-aligadh-murder-case-djj-97-1909909/", "date_download": "2020-09-28T20:49:05Z", "digest": "sha1:FMY4TFSDVHIQVGVC2NLMT3K63HY56WOP", "length": 12950, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "swara bhaskar troll because of tweet about aligarh case | अलिगढ हत्येप्रकरणी केलेल्या ट्विटमुळे स्वरा भास्कर ट्रोल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअलिगढ हत्येप्रकरणी केलेल्या ट्विटमुळे स्वरा भास्कर ट्रोल\nअलिगढ हत्येप्रकरणी केलेल्या ट्विटमुळे स्वरा भास्कर ट्रोल\nस्वरा भास्कर कायमच विविध घटनांवर सामाजिक माध्यमांतून भाष्य करत असते.\nअलिगढ येथे झालेल्या चिमुकलीच्या हत्येसंदर्भात अनेक कलाकारांनी ट्विट केले आहे. राजकुमार राव, सोनम कपूर या कलाकारांनी या घटनेविषयीचा राग व्यक्त करत तिला योग्य न्याय मिळावा असे ट्विट केले आहे. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या घटनेविषयी ट्विट केले असून त्यासाठी तिला ट्रोल केले जात आहे.\nस्वरा भास्कर कायमच विविध घटनांवर सामाजिक माध्यमांतून भाष्य करत असते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात ती कायमच पुढे असते. रशियाहून परत आल्यानंतर तिने अलिगढ येथे झालेल्या घटनेबाबत ट्विट केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘मी आताच रशियाहून परतले. सोशल मीडियापासूनही मी काही काळ ब्रेक घेतला होता. अलिगढची बातमी खरंच भयंकर आहे. ट्विंकल शर्माची निर्घृण हत्या मन हेलावून टाकणारी आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. असा गुन्हा परत कोणी करता काम नये. तिच्या कुटुंबीयांना माझा पाठिंबा आहे.’\nइतक्या उशिरा या घटनेबद्दल ट्विट केल्यामुळे नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केले आहे. ‘असिफा बलात्कार प्रकरणी हातात तक्ता घेऊन जसे ट्विट केले होते तसे यावेळेस का केले नाही’ असे काहींनी म्हटले आहे. या ट्रोल्सना स्वराने कोणतेही उत्तर दिलेले नाही.\nइस बार तख्ती लेकर फोटोशूट करने के पैसे नही मिले क्या\nउत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे एका दाम्पत्याने १० हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने दोन जणांनी त्या दाम्पत्याच्या अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. २ जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, मुलीच्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 हृतिकच्या बहिणीला मानसिक आजार, जाणून घ्या सत्य..\n2 शिक्षणावरुन ट्रोल केल्यानंतर अर्जुनने अनन्याला दिला ‘हा’ सल्ला\n3 ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार दिल्याचा शाहिदला आता होतोय पश्चात्ताप\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/that-video-is-misleading-kem-msr-87-2274219/", "date_download": "2020-09-28T21:16:13Z", "digest": "sha1:OGI5FHH7T7JIZRBE7LU5LUPIJ5N4XE7X", "length": 17114, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "That video is misleading – KEM msr 87| “जिवंत रूग्णास मृत घोषित केल्याचा ‘तो’ व्हिडिओ दिशाभूल करणारा” | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“जिवंत रूग्णास मृत घोषित केल्याचा ‘तो’ व्हि��िओ दिशाभूल करणारा”\n“जिवंत रूग्णास मृत घोषित केल्याचा ‘तो’ व्हिडिओ दिशाभूल करणारा”\nमुंबई महापालिकेकडून देण्यात आली माहिती ; जाणून घ्या, नेमका काय आहे प्रकार\nमुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात एका जिवंत रुग्णास मृत घोषित केल्याचा, एक व्हिडिओ समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्याने प्रचंड खळबळ उडालेली असतानाच, आता याबाबतची सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणण्याचा मुंबई महानगर पालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय, तो व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचेही सांगण्यात आले आहे. एवढेच नाहीतर कुठलीही शहानिशा करता व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.\nअत्यंत दिशाभूल करणारे असे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसृत केल्यामुळे त्याचा थेट परिणाम रुग्णांचा या सार्वजनिक रुग्णालयांवर असलेल्या विश्वासाला तडा जाण्यात होत आहे. तरी, नागरिकांनी कृपया असे दिशाभूल करणारे व्हिडिओ कृपया ‘फॉरवर्ड’ किंवा ‘शेअर’ करू नयेत आणि कोविड विरोधातील आपल्या वैद्यकीय लढाईस बळ द्यावे असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.\nया व्हिडिओ संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले की, “ मुळात संबंधित रुग्ण अतिगंभीर परिस्थितीत अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आला होता. डॉक्टरांनी त्याला वेळीच उपचार करून कृत्रिम श्वासोच्छ्वासाची नळी म्हणजे ‘Intubate’ करून प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याची ईसीजी काढून हृदयक्रिया बंद पडल्याची ईसीजीची ‘फ्लॅट लाईन’ पेशंटच्या नातेवाईकांना दाखवत व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ती तपासणी करून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदान होते. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जमावाने कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरवर बळजबरी करत ‘व्हेंटीलेटर’ सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर डॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून, व्हेंटिलेटर वरील लाईन ‘फ्लॅट’ नसल्याचेही दिसत होते. मात्र सदर यंत्र हे ‘ईसीजी मशिन’ नसून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी वापरण्यात येणारे ‘व्हेंटिलेटर मशीन’ आहे. त्यामुळे त्या���्यावर दिसणा-या आलेखीय रेषा या मशीनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शविणाऱ्या असून हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छवासाची संबंधित नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.”\nतसचे, “व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सदर रेषा (लाईन) ही कृत्रिम श्वासोच्छ्वासाची लाईन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने रुग्ण जिवंत आहे, असा अर्थ होत नाही. मात्र, जमावाने अतिशय निर्दयपणे त्या विद्यार्थी महिला डॉक्टरला आक्षेपार्ह व निषेधार्ह भाषेत अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहिल्याचे व तिच्या अंगावर धावून गेल्याचेही व्हिडीओ मध्ये दिसत आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणणे, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ करणे आणि के.ई.एम. रुग्णालयाची हेतुतः बदनामी करणे; या बाबींच्या अनुषंगाने नजीकच्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध ‘एफ. आय. आर.’ दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.” असल्याचेही सांगण्यात आले आहे.\nसदर व्हिडिओ ‘व्हॉट्सअप’, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांवर पसरण्यापूर्वी त्याबाबत शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आणि कोणतीही खातरजमा न करता तो व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरवण्यात आला. अशा प्रकारे दिशाभूल करणारे व्हिडिओ समाजाचे माध्यमांवर प्रसृत केल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अक्षरश: दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच जी गोरगरीब व सामान्य जनता मोठ्या आशेने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारासाठी घेऊन येते, त्यांच्या मनात असलेल्या आशेवर आणि विश्वासावर देखील अशाप्रकारच्या व्हिडिओ मुळे अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेणेही गरजेचे आहे. असेही महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीला भाजपाचा पाठिंबा मिळणं दुर्दैवी-संजय राऊत\n2 मुंबईत एकाच दिवसात २५ हजार जणांचा शोध\n3 प्रसार माध्यमांवर नियंत्रण हवे\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/twelve-deaths-due-to-corona-in-pune-today-305-new-patients-msr-87-svk-88-2185942/", "date_download": "2020-09-28T22:35:35Z", "digest": "sha1:B7GBV46MQZJGHLVIGOYP3MI76DGTXPAJ", "length": 12517, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Twelve Deaths Due To Corona In Pune Today 305 New Patients msr 87 svk 88|पुण्यात दिवसभरात करोनामुळे १२ मृत्यू ; ३०५ नवे रुग्ण | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपुण्यात दिवसभरात करोनामुळे १२ मृत्यू ; ३०५ नवे रुग्ण\nपुण्यात दिवसभरात करोनामुळे १२ मृत्यू ; ३०५ नवे रुग्ण\nपिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ९८ नवे करोनाबाधित\nराज्यातील करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे पाठोपाठ अन्य शहरांमधील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. पुण्यात आज दिवसभरात करोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.\nपुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९ हजार ८२ झाली आहे. आज अखेर ४२५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १४�� रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५ हजार ९२४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.\nपुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, आज दिवसभरात तब्बल ९८ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील बाधितांची एकूण संख्या १ हजार ११० वर पोहचली आहे. पैकी, महानगर पालिकेच्या हद्दीत ५४४ जण तर हद्दीबाहेरील ८२ जण करोनामुक्त झालेले आहेत. तर, दोन्ही हद्द मिळून आतापर्यंत एकूण ३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.\nमहाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३४९३ करोना बाधित आढळले आहेत. तसेच १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के इतका आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४७ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला राज्यात ४६ हजार ६१६ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छा���ाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 …त्यामुळे आता पगार कसे करायचे अशा मनस्थितीत आम्ही आलो होतो : अजित पवार\n2 तीन महिने सतत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – अजित पवार\n3 जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/author/Piptell/", "date_download": "2020-09-28T21:00:51Z", "digest": "sha1:OKPE7PY3NXUYQTWRUGPDIEFVEV4FQ5TP", "length": 2746, "nlines": 76, "source_domain": "www.piptell.com", "title": "Piptell | Piptell", "raw_content": "\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nआग्नेय आशियातील भूक, ग्रॅड आणि गोजेकच्या वाटा खाण्यासाठी फूडपांडा\nग्राहक वित्त ऑफर करून, बायजूचे पालकांना प्रवेशयोग्यतेचा अडथळा तोडण्यात मदत होते\nबायजसमध्ये जीवन खरोखर कसे आहे\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nसिंगापूरचा कॅरोझल जागतिक क्लासिफाइड स्टेजवर आपली छाप पाडतो\nxto10x अशा साधनांनी भरलेल्या जागेत प्रवेश करत आहे\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/652", "date_download": "2020-09-28T21:59:20Z", "digest": "sha1:EO66IH3MJ3GHBUEXLXWOYGIUTLXH2NSQ", "length": 6865, "nlines": 160, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); मैत्री | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस��कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nमैत्री असावी अशी कधी खुलवणारी\nमैत्री असावी अशी गीत गाणारी\nमैत्रीचा सुगंध हा असावा असा\nसर्वांना तो वाटावा हवाहवासा\nकधी रूसणारी कधी फुगणारी\nअन क्षणातच परत हसणारी\nक्षणी भूवरी तर क्षणी नभी भिरभिरणारी\nरूसवे फुगवे भांडण अन अबोला\nमैत्रित जागा कधी न याला\nहसत हसत आपण जगावे\nमैत्रित धुंदीत मस्त रमावे\nन भेटताही आठवणी या जागवू\nपण मनी आशा भेटीची ती ठेवू\nमैत्री ही जीवनाचे सुंदर गीत\nमैत्रीच जीवनाचे सुंदरसे स्मित\n- स्मिता योगीराज कुळकर्णी\nलोथल - उत्खनन आणि वर्धन\nजागतिक ब्रेल दिवस विशेष\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/ranjan-view", "date_download": "2020-09-28T22:45:36Z", "digest": "sha1:WJDHRPT2GDEULCK632WV4TKFMN7MX3KB", "length": 8730, "nlines": 203, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा रंजन | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nनाॅस्टाल्जिया-६, अपना अपना आसमा...\n'नॉस्टेल्जिया' - भाग ५ 'थोडासा आसमा'\nभावनात्मक बांधिलकी जपणारा कलात्मक दिग्दर्शक - कांचन नायक\n\"भुताचा भाऊ\" अशोक सराफ यांचा आज जन्मदिन\nसांड की आंख - परीक्षण\nअंतर्मुख करणारी शोकात्म कहाणी - अग्निकाष्ठ परीक्षण\nनाटक - नटसम्राट परीक्षण\nआठवणींचा गोफ - परीक्षण\nजीना हो तो मरने से नहीं डरो रे\nफॅरेनाईट ४५१ -पुस्तक परीक्षण\nसौजन्याची ऐशी त��शी करणारे विनोद सम्राट राजा गोसावी यांचा आज जन्मदिन\nलाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कारप्राप्त श्रीपाद पेंडसे याचा आज स्मृतिदिन\nनिर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता श्रीकृष्ण खंडेराव कोंडके अर्थात दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिन\nसाहित्य अकादमी पारितोषिक विजेते चिंतामणराव कोल्हटकर यांचा आज जन्मदिन\nदुसऱ्या पिढीचे आत्मकथन करणारे लेखक रवींद्र पिंगे यांचा आज जन्मदिन\nशास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा आज जन्मदिन\nखुर्जा — अत्रौली घराण्याचे गायक अझमत हुसेन खाँ यांचा जन्मदिन\nहरहुन्नरी अभिनेत्री - रंजना यांचा आज स्मृतिदिन\nकवी, नाटककार, कथाकार कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन\nकवी, चरित्रकार, निबंधकार विनायक कोंडदेव ओक यांचा आज जन्मदिन\nघर की शोभा तो घर में रेहेने वालोंंसे होती है\nजयश्री गडकर यांचा आज जन्मदिन\nदेवबाभळी - संगीत नाटक\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93894d92593e92893f915-93894d93593093e91c94d92f-93890293894d92593e90291a94d92f93e-93593f91593e93893e91a940-93593e91f91a93e932", "date_download": "2020-09-28T21:19:19Z", "digest": "sha1:ZKPVXBCTRBKQ5GBIVJD5W6R7G6N625RZ", "length": 32714, "nlines": 102, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाची वाटचाल — Vikaspedia", "raw_content": "\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाची वाटचाल\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाची वाटचाल\nनुकतीच ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या संकल्पनेतून आणि विभागीय आयुक्त कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या संयुक्त आयोजनातून दि. २२ जानेवारी २०१८ रोजी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने स्थानिक स्वशासनाच्या आजवरच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेणारा डॉ. भारत गोरे यांचा हा लेख. लेखक विवेकानंद महाविद्यालयात लोकप्रशासन विभागप्रमुख असून सदर परिषदेच्या आयोजन समितीचे सदस्य आहेत.\nस्वावलंबी-स्वयंशासित अशा सक्षम स्थानिक संस्था म. गांधींचे स्वप्न होते. भारतासारख्या विशाल आणि अनेकार्थांनी विविधता असणाऱ्या देशात केंद्रित आणि लोकांपासून दूर असणारी कोणतीही शासनपद्धती हितावह असणार नाही याची जाणीव गांधीजींना होती. स्वातंत्र्यानंतर भारतात समुदाय विकास कार्यक्रम व राष्ट्रीय विस्तार सेवा या कार्यक्रमांच्या माध्यमातून विकासाचा नवीन अध्याय सुरु होणार होता. परंतु स्थानिक लोकांचा प्रतिसाद, पाठींबा अन् सहभागाच्या अभावी मोठ्या अपेक्षांनी राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमांना अपयश आले. या योजनांचा पुनर्विचार करण्यासाठी, त्यांची मीमांसा करण्यासाठी केंद्रीय पातळीवर १९५७ साली बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. समितीने आपल्या शिफारशींमध्ये त्रिस्तरीय पंचायतराज आणि लोकशाही विकेंद्रीकरणाचा आग्रह धरत स्पष्टपणे नमूद केले की, सत्तेचे विकेंद्रीकरण तृणमूल स्तरावर पोचवणे गरजेचे आहे. राज्य सरकारने केवळ नियोजन, मार्गदर्शन व नियंत्रणाचे कार्य करावे कारण स्थानिक हितसंबंधांकडे लक्ष पुरवणारी, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा व आवश्यकताप्रमाणे पैसा खर्च होतो की नाही हे आवर्जून पाहणारी लोकांची प्रातिनिधिक अशी एक लोकशाही संस्था जोपर्यंत निर्माण होणार नाही व त्या संस्थेला पर्याप्त अधिकार व आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जात नाही, तोपर्यंत विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यात लोकांना उत्साह वाटणे अशक्य आहे. परंतु या समितीच्या शिफारशी राज्यांना बंधनकारक न करता स्थानिक गरजा व परिस्थितीला अनुरूप आपापल्या राज्यातील स्थानिक स्वशासनाचे स्वरूप व संरचना ठरवण्याचे स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आले. महाराष्ट्रात देखील तत्कालीन महसूलमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मेहता समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील पंचायतीराजबाबत सुधारणा सुचवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या शिफारशींच्या आधारावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ नुसार महाराष्ट्रात ०१ मे १९६२ रोजी पंचायत राज अस्तित्वात आले. ०२ ऑक्टोबर १९५९ रोजी राजस्थान व ०१ नोव्हेंबर १९५९ रोजी आंध्र प्रदेशात आधीच पंचायत राज व्यवस्थेची सुरवात करण्यात आली होती. मात्र, ज्या उत्साहात पंचायत राजची सुरवात झाली होती तो उत्साह फार काळ टिकला नाही. याला अनेक करणे होती. देशभरातील पंचायत राज व्��वस्थेत एकसूत्रीपणाचा अभाव होता. उदा. गोवा, केरळ येथे एकस्तरीय, आसाम, हरियाणा, तामिळनाडू, ओरिसा येथे द्विस्तरीय, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान येथे त्रिस्तरीय तर मध्य प्रदेश, गुजरात येथे चार स्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात होती. या पंचायतींच्या कार्यकाळात, अविश्वास ठरावात, निवडणूक पद्धतीत, राजकीय पक्षांच्या निवडणूक सहभाग, अधिकार-कार्यांत व इतर अनेक बाबतीत मोठी असमानता होती. शिवाय संघराज्य रचनेतच असणारी केंद्रीकरणाची प्रवृत्ती राज्यपातळीपर्यंत पोचली होती. स्थानिक सरकारांना कोणतेही राज्य शासन गांभीर्याने घेत नव्हते. परिणामी अधिकार-कार्ये-निधी-मनुष्यबळ यांचे हस्तांतरण करणे, स्थानिक पातळीवर आर्थिक उत्पन्नाच्या साधनांना प्रोत्साहन देणे, सहयोगी व्यवस्थांचे सक्षमीकरण करणे याबाबत मोठी उदासीनता निर्माण झाली. महाराष्ट्रासारख्या तुलनेने स्थानिक संस्था विकासात अग्रपंक्तीत असणाऱ्या राज्यात देखील १९७९ ते १९८९ असे दहा वर्ष पंचायत राज संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. थोडक्यात, या काळात पंचायती राज्याची स्थापना तर झाली होती मात्र यात ‘स्वराज्य’ संकल्पनेचा लवलेशही नव्हता. इत:पर, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या एका संपादित पुस्तकात, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, व्ही. एन. आलोक म्हणतात की, पंचायत राज अस्तित्वात आल्यानंतरच्या दीर्घ काळात महाराष्ट्राने १) जिल्हा नियोजन २) भूमिहीन कामगार, अल्प भूधारक व कारागीर ३) रोजगार हमी आणि ४) ल. ना. बोंगीरवार समिती (१९७०) आणि पी.बी. पाटील (१९८४) या स्थानिक संस्था पुनर्विलोकन व मूल्यमापन समितीच्या माध्यमातून सुधारणा व विकासासाठी केलेले प्रयत्न स्तुत्य होते. मात्र, अर्थातच या बाबी पुरेशा नव्हत्या.\n७३ व ७४ वी घटनादुरुस्ती :\n१९८९ साली राजीव गांधींच्या पुढाकारातून ६४ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने स्थानिक स्वशासन सक्षमीकरणाचा विचार लोकसभेत आला. पुढे अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत १९९२ साली ७३ व ७४ वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत संमत झाले. या विधेयकाद्वारे भारतीय संविधानातील नवव्या भागात कलम २४३ अंतर्भूत करण्यात आले. त्याचप्रमाणे संविधानात अकरावे आणि बारावे परिशिष्ट अंतर्भूत करून त्यात नमूद राज्य सरकारकडून पंचायत राज व नागरी स्वशासन संस्थांकडे हस्तांतरित करावयाच्या अनुक्रमे २९ व १८ विषयांचा उल्लेख करण्यात आला. या घटनादुरुस्तीमधील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे होत्या.\n१) पंचायतराज संस्थांना विशेषतः ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्रिस्तरीय व्यवस्था विकसित करण्यात आली.\n२) स्थानिक स्वशासन संस्थांचा कार्यकाल पाच वर्ष करण्यात आला. निवडणुका बंधनकारक करण्यात येवून, या निवडणुकांसाठी राज्य निर्वाचन आयोग स्थापण्याची तजवीज केली गेली.\n३) स्थानिक शासनाच्या आर्थिक स्थितीचे अवलोकन करून त्यांना द्यावयाच्या निधीबाबत शिफारस करण्यासाठी राज्य वित्त आयोगाचे गठन करण्याचे निश्चित करण्यात आले.\n४) वंचित, शोषित व दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि महिलांसाठी किमान १/३ जागा राखीव ठेवण्यात आल्या.\n५) जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली.\nया घटनादुरुस्तीमधील तरतुदींची तंतोतंत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी झाली असती तर या संविधान संशोधनांचा उद्देश सफल झाला असता. मुळात स्थानिक स्वशासनांच्या विकास व सक्षमीकरणात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव (Political Apathy) आणि प्रशासकीय अहंवाद (Administrative Egoism) हे दोनच मुख्य व महत्वाचे प्रश्न आहेत. या घटनादुरुस्त्यांचे महत्व आणि यश मर्यादित राहण्याच्या अन्य पूरक कारणांचे थोडक्यात विवेचन पुढीलप्रमाणे-\n१) तरतुदी राज्यांना स्वीकारणे बंधनकारक नाही:\nया घटनादुरुस्तीमधील तरतुदी या राज्य सरकारांना बंधनकारक नाहीत. त्यामुळे दुरुस्ती झाली तरी स्तर रचना, अधिकारांचे हस्तांतरण, उत्पन्नाच्या साधनांच्या तरतुदी तसेच याबाबतच्या अंमलबजावणीत एकवाक्यता राहिली नाही. उदा. आजपर्यंत महाराष्ट्रात पंचायतराजकडे प्रदत्त करावयाच्या २९ विषयांपैकी केवळ ११ विषय (ते देखील परिपूर्णपणे नाही) हस्तांतरित झालेले आहेत. राज्य शासनाच्या या सत्ताकेंद्री भूमिकेचा दूरगामी परिणाम असा झाला की केंद्र शासनही योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याला टाळत असल्याची प्रवृत्ती वाढत आहे.\nवरिष्ठ शासनांनी विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार स्थानिक शासनांना अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये प्रदत्त केली मात्र, त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक आर्थिक व मानवी संसाधनांची तरतूद केली नाही. १९३५ च्या एका स्थानि�� संमेलनात बोलताना सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते की स्थानिक पातळीवर वित्तीय तरतूद न करता केवळ अधिकारांचे हस्तांतरण करणे मृत स्त्रीचा शृंगार करणे आहे. हस्तांतरित करण्यात आलेली कार्ये पार पाडताना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर आवश्यक असणारी मानवी तज्ञता व आर्थिक रसद सरकारे पुरवणार नसतील तर या योजना फलद्रूप होणारच नाहीत.\n३) अधिकारी- पदाधिकाऱ्यांची मनोभूमिका :\nस्व. यशवंतराव चव्हाण म्हणत की व्यापक लोककल्याणासाठी अधिकाऱ्यांनी ‘हो’ म्हणायला शिकले पाहिजे तर राजकीय पदाधिकाऱ्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकले पाहिजे. राजकीय पदाधिकाऱ्यांकडे असणारा विशेषज्ञता व अनुभवाचा अभाव आणि प्रशासकांचा पूर्वग्रहदूषित व नकारात्मक दृष्टिकोन अनेकदा नवनवीन समस्यांना जन्म देतात. शासक व प्रशासक विकासाच्या रथाची दोन चाके आहेत आणि यांच्या सहकार्य–समन्वयातूनच विकास शक्य असतो. परंतु स्थानिक पातळीवर आज अधिकारी-पदाधिकारी, अधिकारी-अधिकारी तसेच पदाधिकारी-पदाधिकारी यांच्यात असणारे मतभेद अधिकच खुलेपणाने समोर येताना दिसत आहेत.\nथोडक्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी (Funds), कार्ये (Functions) आणि मनुष्यबळ (Functionaries) या तीन स्तरांवर मोठे असमाधान आहे. या समस्येच्या निराकरणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे आवश्यक वाटत आहे.\nआश्वासक प्रवाहाची सुरवात :\nसाधारणतः २०१० नंतर जागतिकीकरणाचे वारे अधिकच जोरात वाहू लागल्यानंतर लोककल्याणाची जबाबदारी एकट्यानेच पूर्णत्वास नेणे आर्थिक-प्रशासकीय मर्यादांमुळे अवघड आहे याची जाणीव शासनाला झाली. ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीलाही अनेक विचारकांनी त्या काळात नवीन आर्थिक धोरणाचे अपत्य म्हणून संबोधले होते ज्यामध्ये शासन ३ E’s (Efficiency, Effectiveness, Economic) च्या नावाखाली स्वतःच्या लोकांप्रत असणाऱ्या बांधीलकीपासून दूर जात असल्याचे सांगितले होते. आजही खाउजा धोरणाच्या दबावात सुशासन तत्वात अंतर्भूत ४ D (Decentralization, Delegation, Democratization & Debureaucratization) साठी शासन आग्रही असल्याचे सांगितले जाते.\nअशा संदिग्धतेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वशासनाचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात सुधारणात्मक विकास करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाकडून सकारात्मक व लोकशाहीवादी दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु झाल्याचे दिसते. २०११ साली राज्य शासनाने स्थानिक पातळीवरील ��ंचित व दुर्बल घटकांना जोडण्यासाठी व शासन-प्रशासनात त्यांचा अधिकाधिक नागरी सहभाग वाढवण्यासाठी स्थानिक संस्थांच्या अधिनियमात सुधारणा करून महिलांचे आरक्षण ५०% पर्यंत वाढवले आहे. नुकताच शासनाने स्थानिक संस्थांतील लोकप्रतिनिधीप्रमुख थेट लोकांमधूनच निवडून देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. जुलै २०१६ मध्ये स्थानिक संस्था अधिनियमात बदल व सुधारणा करण्यासाठी श्री. सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ गट समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती पंचायत राज विभागांकरिता आगामी १० वर्षांसाठी पथदर्शी आराखडा तयार करीत आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतींच्या स्वनिधी उत्पन्नात वाढ, पंचायतींना मनुष्यबळ, अधिकार विषय व कर्मचारी हस्तांतरण, राज्य निवडणूक तसेच राज्य वित्त आयोगांचे बळकटीकरण, लेख परीक्षण, सामाजिक अंकेक्षण व जिल्हा नियोजन समितींचे बळकटीकरण या विषयांचे सविस्तर विवेचन करणार आहे.\nया व अशा लोकाभिमुख शासकीय पुढाकाराचाच एक भाग म्हणून ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेतून तसेच विभाग पातळीवरील स्थानिक स्वशासन संस्था आणि मुख्य शैक्षणिक केंद्रांच्या समन्वयातून लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर चर्चा व चिंतन करण्यासाठी परिषदांचे राज्यव्यापी आयोजन करण्यात येत आहे. या परिषदांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरील धोरणनिर्माते, स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष कार्य अनुभव असणारे अधिकारी-पदाधिकारी आणि तटस्थ मुल्यांकन क्षमता असणाऱ्या संशोधकांच्या एकत्रीकरणातून एक संवादी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. दि. २२ जानेवारी २०१८ रोजी औरंगाबादमध्ये ही परिषद मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे नियोजित आहे. या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या संबंधात तणाव निर्माण करणाऱ्या ३ F’s चे हस्तांतरण, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्वसमावेशक प्रशासन कसे शक्य करता येईल आणि निवडणूक सुधारणांची दिशा काय असावी या मुख्य विषयांच्या अनुषंगाने खुली चर्चासत्रे होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, अभ्यासक आणि नागरिकांसोबत विचारविनिमय करून सहभागी, सशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शासनाचा हा प्रयोग आश्वासकच म्हणावा लागेल\n0 रेटिंग्स आ���ि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2020-09-28T23:04:20Z", "digest": "sha1:L4APH7UAW7D754GVN2MYUUSHSAUGYJ5T", "length": 4657, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उरुग्वेमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► उरुग्वेचे फुटबॉल खेळाडू‎ (२३ प)\n\"उरुग्वेमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/6-crore-11-lakh-profit-to-the-muslim-co-operative-bank/", "date_download": "2020-09-28T21:54:10Z", "digest": "sha1:KCASNJGH56OO57THFCB4N4RNMHDEQIGW", "length": 9017, "nlines": 106, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "6 crore 11 lakh profit to the Muslim co-operative bank : Dr. P.A. Inamdar - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nमुस्लीम को ६ करोड १८ प्रॉफिट Muslim-co-operative-bank\nसर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची माहिती\nसजग नागरिक टाइम्स :पुणे :मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस चालू आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.P.A.Inamdar यांनी दिली.बँकेची ८६ वी सर्वसाधारण सभा Azam Campus असेंब्ली हॉल येथे रविवार दि. १६ सप्टेबर रोजी सकाळी साडेदहा वाजता झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.P.A.Inamdar यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.\nMuslim Co-Operative Bank ६ कोटी ११ लाख नफा: डॉ. पी.ए. इनामदार\nबॅंकेकडे ५६७ कोटी ६० लाख रुपये ठेवी असून ३४५ कोटी ७२ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए.८.४५ टक्के आहे. १९१७-१८ या आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख रुपये फायदा झाला आहे.पुण्यात मुख्यालय असलेल्या Muslim Co-Operative Bank च्या २७ शाखा असून २४ शाखाच्या विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे.\nसेवा देण्यात आल्या असून भावी काळात Net Banking, परकिय चलन विनिमय सेवा दिल्या जाणार आहेत.\nबँकेचे संचालक, सभासद,कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते, सभेनंतर ‘ सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम ‘ घेण्यात आला.बँकेचे अध्यक्ष डॉ. P.A.Inamdar,सचिव डॉ.हारुन सय्यद यांनी अहवाल मांडला . त्याला सभासदांनी मंजुरी दिली असल्याची माहिती मिळाली .\nसजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा\nस्वच्छता अभियान / मोदी ने टाटा-अमिताभ से की बात, कहा- सफाई परिवर्तन का यज्ञ\n← स्वच्छता अभियान / मोदी ने टाटा-अमिताभ से की बात, कहा- सफाई परिवर्तन का यज्ञ\nभक्ती रंग’ मैफिलीने ‘भारतीय विद्या भवन’चे वातावरणात भक्तीमय →\nPulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला\nस्वारगेट येथील वाय आकाराच्या उद्दानपूलावर अपघात\nमुस्लीम समाजाने शिवसृष्टीला पाठींबा दिल्याने नगरसेवक धीरज घाटे यांनी अभिनंदन केले\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T21:31:56Z", "digest": "sha1:PIZRSGFTXSHLXHMAJS3G7QLAWUQA5SMF", "length": 7629, "nlines": 134, "source_domain": "swayamprerit.in", "title": "संस्कृती – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nया मालिकेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा\nIn: विविधा , संस्कृती\nभारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा ही प्रामुख्याने दशावतारी मंडळांची कर्मभूमी. बाबी नालंग या दशावतारी कलावंताला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन नॅशनलपूर्ण वाचा …\nIn: विविधा , संस्कृती\nगातो वासुदेव मी ऐकाचित्त ठाई ठेवोनि भाव एकाकोणी काही तरी दान पुण्य करादान न द्याल तरी जातो माघारा गा..राम राम स्मरा आधीसांडा वावूग्या उपाधीलक्ष लावोनि रहा गोविंदी गा.. संत साहित्यातील हा वासुदेव आजही आपल्या मनाचा ठाव घेतो. वासुदेव आपल्याला अंतर्मूख करतो. तांबड फुटल, कोबड्यानं बांग दिली, मंदिरात काकड आरती सुरूपूर्ण वाचा …\nIn: महितिपूर्ण , संस्कृती\nनागेश संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक समन्वयवादी संप्रदाय आहे. वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक या संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्याचप्रमाणं त्यातील अनेक अलक्षित पण महत्त्वाचे संतकवीही आहेत. त्यांची वाङमयेतिहासात नोंद नाही. रघुनाथबुवा हेही त्यांपैकीच एक संत कवी आहेत. त्यांच्या चरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नसली तरी संत कवी अज्ञानसिद्ध आणि त्यांचे आजे व नागेशांचेपूर्ण वाचा …\nIn: फीचर्ड आर्टिकल्स, संस्कृती\nIn: विविधा , संस्कृती\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक���षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/deer-hunting-in-the-forest-area-of-%E2%80%8B%E2%80%8Bdaund/", "date_download": "2020-09-28T21:56:50Z", "digest": "sha1:423UTFNOMGX75MXFFXWDEQYN6QCBRNRM", "length": 8525, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंडच्या वनक्षेत्रात हरणांची शिकार", "raw_content": "\nदौंडच्या वनक्षेत्रात हरणांची शिकार\nवासुंदे, जिरेगाव परिसरातील घटना\nवासुंदे – दौंड तालुक्‍यातील वासुंदे परिसरात हरणांची शिकार होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. वनक्षेत्रात लावलेल्या सापळ्यात हरीण अडकल्याने ही बाब उघड झाली असून याबाबत पाटसचे वनरक्षक पी. बी. कांबळे यांनीही दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आल्यानंतर मृत हरण दौंड येथील कार्यालयात नेण्यात आले असून शिकाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.\nदौंड तालुक्‍याच्या जिरायत पट्ट्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, जिरेगाव, लाळगेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळून येतात. लांडगे, कोल्हे, घोरपड यासह विविध प्रकारच्या चिमण्या, मोर, लांडोर, पोपट यासह कित्येक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने चिंकारा जातीच्या हरणांचा मोठा समूह पाहायला मिळतो. मात्र, या वन्यजीवांची शिकार केली जात असल्याची बाब उघड झाली आहे.\nसध्या, दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्याने अन्न, पाण्याच्या शोधात हे वन्यजीव वनक्षेत्र परिसरात भटकंती करीत आहेत. यातूनच त्यांची शिकार करण्यासह काही जण सरसावले असल्याचे उघड झाले आहे. रविवारी (दि.8) येथील गट नंबर 352 मध्ये अज्ञात शिकाऱ्याने फासे टाकून हरीण पकडण्यासाठी सापळा लावला होता. या सापळ्यामध्ये हरीण अडकून पडले नंतर हरणाने आपली सुटका करण्यासाठी हालचाल करीत सापळा घेऊन पळ काढला. परंतु, हरणाच्या पायातील सापळा झाडीत अडकल्याने तेथे कुत्र्यांच्या टोळीने हरीणाचा जीव घेतला. यातून येथे हरणांची तसेच वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, वासुंदे भागात एकाच आठवड्यात सात ते आठ मोरांचा संशयास्पद मृत्यू झाला. या मोरांना विषबाधा झाली की, अन्नपाण्यावाचून त्यांचा मृत्यू झाला, याचीही चौकशी अद्याप झालेली नाही. यासंदर्भात वनक्षेत्र अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nवनक्षेत्रातील सदर घटनेतील मृत हरणाच्या पायाला शिकारीसाठी लावलेला फासा (सापळा) होता, त्यामुळे ही घटना शिकारीसदृश्‍य असून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\n– पी. बी. कांबळे, वनरक्षक, पाटस\nवासुंदे-जिरेगावच्या शिवेवर असलेल्या जाधव वस्ती परिसरात 28 ते 30 मोरांचा कळप होता. उन्हाळ्यांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून मोरांना जगविण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला. परंतु, वनक्षेत्रा मोरांच्या मृत्युचे कारण समजू शकले नाही.\n– प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य, जिरेगाव\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/653", "date_download": "2020-09-28T21:59:49Z", "digest": "sha1:4UAF5XHW62JCGQNBHKPPLJ342RMQXEWK", "length": 26515, "nlines": 157, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); लोथल - उत्खनन आणि वर्धन | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeलोथल - उत्खनन आणि वर्धन\nराज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा ,२०१९ निकाल\nलोथल - उत्खनन आणि वर्धन\nदर दशकात जग बदलत चालले आहे. लोथलमधल्या 5800 वर्षांपूर्वीच्या कितीतरी गोष्टी मात्र आजच्या आधुनिक जगताशी सा��र्म्य असणाऱ्या आहेत, त्यामागचा विचार आश्चर्यकारकरीत्या प्रगत आहे. नगररचना, वास्तुशास्त्र, धातुशास्त्र, शेती, उद्योग व व्यापार, अभियांत्रिकीशास्त्र, कला अशा सर्व आघाडयांवर ही संस्कृती प्रगत होती, हे कळून येते. लिपी वाचता आली आणि भाषा समजली तर आणखी अनेक गोष्टींवरचा पडदा दूर होईल.\nगुजराथमध्ये अहमदाबाद जिल्ह्यात, धोलका तालुक्यात लोथल नावाचे एक गाव आहे. तिथे भेट देण्याचा नुकताच योग आला. लोथल या शब्दाचा अर्थ आहे मृतांचा डोंगर मोहंजोदडो शब्दाचाही अर्थ तोच आहे. कोणे एके काळी वसलेले सुंदर शहर असेल हे आणि नंतर काही कारणांनी ओस पडले असेल, घरे ओस पडली, माणसे सोडून गेली, भूकंपामुळे किंवा अवर्षणाने मातीच्या ढिगाऱ्याखाली शहर गाडले गेले आणि मग आजूबाजूच्यांनी नाव दिले मोहंजोदडो किंवा लोथल\nतर लोथल हेसुध्दा हरप्पा-सिंधू संस्कृतीतील एका वसलेल्या शहराचे अवशेष सापडणारे ठिकाण. 1955 ते 66दरम्यान उत्खननामध्ये सिंधू संस्कृतीशी साम्य असणारे हे अवशेष सापडले. साधारण इसवीसनपूर्व 3700 वर्षांपूर्वीचे, म्हणजे 5800 वर्षांपूर्वीचे हे नगर होते. लोथलची नगररचना, रस्ते, विहिरी, बंदर, गोदाम, मण्यांचा कारखाना आणि तिथे सापडलेल्या वस्तूंचे संग्रहालय बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव होता. अगदी झटपट बघून जाणाऱ्या तुरळक पर्यटकांमुळे हे सगळे 'खास आपल्यासाठी' आहे अशी एक उगीचच विशेष जाणीव होऊन ती शेवटपर्यंत राहिली.\nजहाजांद्वारे व्यापार करणारे बंदर\nदर दशकात जग बदलत चाललेय. लोथलमधल्या 5800 वर्षांपूर्वीच्या कितीतरी गोष्टी मात्र आजच्या आधुनिक जगताशी साधर्म्य असणाऱ्या आहेत, त्यामागचा विचार आश्चर्यकारकरीत्या प्रगत आहे. लोथलच्या अवशेषांवरून दिसते की पश्चिम भागाकडून येणाऱ्या पुरापासून बचाव होण्यासाठी म्हणून हे नगर 12 मीटर मोठया भिंतीने संरक्षित होते. नगर दोन भागात विभागले गेले होते. दुर्ग आणि नगर क्षेत्र नगर क्षेत्रही निवासी आणि व्यापारी भागात विभागलेले दिसते. व्यापारी भागात केवळ कामगार राहत असत. ह्याच भागात एक बंदर आणि जवळच एक माल गोदाम आढळून आले. प्राचीन साबरमती नदी - जी पुढे अरबी समुद्राला मिळत असे, त्यातून कालवा काढून या 215 मी. लांब आणि 35 मी. रुंदी असलेल्या बंदराला जोडला होता. जास्तीच्या पाण्याचे निस्सारण होण्यासाठी दक्षिणेच्या बाजूला या बंदराला 317 फूट लांब आणि 5.6 फूट उं��� असे आउटलेट दिले होते आणि कमी पाण्याच्या काळात पाण्याची पातळी राखण्यासाठी एक लाकडी दरवाजाही दिला होता, ज्याने पाणी अडवले जात असे. ह्या बंदरातून जहाजांच्या वाहतुकीद्वारे व्यापार होत असे. या व्यापाराने लोथल सिंधू संस्कृतीतील अनेक नगरांशी तसेच बाह्य जगताशी जोडले गेले होते. काही अभ्यासकांच्या मते मात्र हा चौकोन म्हणजे बंदर वगैरे नसून एक मोठा बांधीव जलाशय असावा. मात्र गोदामासारख्या, जेटीसारख्या सापडलेल्या अवशेषांमुळे, तसेच काही मुद्रांमुळे इथे जहाजांद्वारे व्यापार चालत असे, या संशोधनाला पुष्टी मिळते.\nबंदराजवळच 49 मीटर लांब व 40 मीटर रुंद असे माल गोदामाचे अवशेष आहेत. ते 3.5 मीटर उंच चौथऱ्यावर बांधले आहे. ह्या चौथऱ्यावर मातीचे 64 स्तंभ होते आणि त्यावर लाकडाचे छत होते. जहाजांमधून उतरलेला माल या गोदामात ठेवला जात असे. बंदराच्या पश्चिमेकडून गोदामाकडे जाण्यासाठी माती, वाळू, तांदळाचा भुस्सा वापरून केलेल्या विटांचा एक घाट आढळतो.\nलोथलमधली नगररचना नियोजनबध्द दिसून येते. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची आणि नगरप्रमुखांची वस्ती असे भाग दिसून येतात. एकसारख्या समान रुंदीचे रस्ते दिसून येतात, ज्यावर पुढच्याही काळात अतिक्रमण दिसत नाही. बाजाराच्या बाजूने सततच्या येणाऱ्या पुरामुळे सुरक्षित राहावीत, म्हणून 1 ते 2 मी. उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेली घरे, सर्वसामान्यांच्या घरांच्या बाहेर सार्वजनिक स्नानगृहे, दोन खोल्यांची दुकाने, लोहारांच्या आणि ताम्रकारांच्या कार्यशाळा असे अनेक अवशेष आढळतात. एकसारख्या आकाराच्या उत्तम भाजलेल्या विटा सिंधू संस्कृतीतील प्रागतिकता दर्शवून देतात. प्रगतिशील सांडपाणी निचरा व्यवस्था हे सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय नगरप्रमुखाचे घर आकाराने मोठे आणि घरातच स्नानगृहाची व्यवस्था दिसते. छोटी विहीर, त्यामधून भूमिगत आणि विटांचे आवरण असलेला पाण्याचा मार्ग, तसेच सांडपाण्यासाठी गटारे सापडली आहेत. घरे, चौथरे, दुकाने, पाण्याचे मार्ग, विहिरी, भिंती अशी सर्वच बांधकामे भट्टीत भाजलेल्या विटांची, चुना आणि वाळू-मातीच्या गिलाव्याने केलेली असल्याने आज 5800 वर्षांनतरही त्या विटा सुस्थितीत आहेत. त्यांचा आकारही अगदी नेमका 1:2:4 किंवा 1:2:3 अशा प्रमाणात नगरप्रमुखाचे घर आकाराने मोठे आणि घरातच स्नानगृहाची व्यवस्था दिसते. छोटी विहीर, त्यामधून भूमिगत आणि विटांचे आवरण असलेला पाण्याचा मार्ग, तसेच सांडपाण्यासाठी गटारे सापडली आहेत. घरे, चौथरे, दुकाने, पाण्याचे मार्ग, विहिरी, भिंती अशी सर्वच बांधकामे भट्टीत भाजलेल्या विटांची, चुना आणि वाळू-मातीच्या गिलाव्याने केलेली असल्याने आज 5800 वर्षांनतरही त्या विटा सुस्थितीत आहेत. त्यांचा आकारही अगदी नेमका 1:2:4 किंवा 1:2:3 अशा प्रमाणात जलनिस्सारण, मॅनहोल्स, मलकुंड यामुळे नगर स्वच्छ होते.\nलोथलमध्ये अवशेषांमधून उरलेला मण्यांचा कारखाना (Bead Factory) ही एक अर्थशास्त्रीयदृष्टया तेव्हा महत्त्वाची असलेली वास्तू आहे. गोमेद, सोन्याचे, मातीचे मणी, हस्तिदंती, शंख, तांब्याच्या आणि इतर धातूंच्या वस्तूंचे, दागदागिन्यांचे उत्पादन हा लोथल नगराचा प्रमुख व्यवसाय होता. बरोबरच कापूस आणि भातशेती उत्पादनाचे ते एक मुख्य केंद्र होते. सापडलेले पर्शियन खाडी शिक्के, छोटी पिरॅमिडची खेळणी, ममीच्या मातीच्या मूर्ती हे लोथलशी इजिप्त, बहारीन, सुमेर अशा अनेक बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांचे पुरावे आहेत.\nउत्खननात पुरातत्त्व विभागाला हरप्पा संस्कृतीतील ज्या वस्तू सापडल्या, त्यांचे एक पुरावशेष संग्रहालय या साइटच्या शेजारीच आहे. विविध प्रकारचे मौल्यवान धातूंचे आणि मातीचेही मणी, त्यांचे दागिने, शंख, हस्तिदंती, तांब्याच्या आणि कास्याच्या वस्तू, मातीची भांडी अशा अनेक वस्तू पुरातत्त्व विभागाला सापडल्या आहेत. त्यामध्ये सोपस्टोनचे अतिसूक्ष्म मणी बघण्यासाठी इथे भिंगाची व्यवस्था केली आहे. देशी व विदेशी अशा अनेक मुद्रा इथे सापडल्या आहेत. लोथलच्या मुद्रांवर बैलांची, तसेच अन्य पशूंची चित्रे आणि काही अक्षरे कोरलेली दिसतात. मात्र या लिपीचे वाचन करून भाषेचा अर्थ लावणे संशोधकांना अजून शक्य झालेले नाही. मातीचे, टेराकोटाचे विविध जार्स, सुरया, मोठे घडे, अशा विविध आकारातली सापडलेली मातीची भांडी इथल्या संग्रहालयात आहेत. बऱ्याच भांडयांवर अतिशय सुंदर नक्षीकाम आणि प्राणी, पशू, पक्षी, पाने, फुले इ. विविध चित्रे रंगवलेली आहेत. एका चित्रात एका छोटया घडयावर कावळयाचे आणि हरणाचे चित्र आहे - हरीण घडयातले पाणी पिऊ शकत नाही, मात्र कावळा घडयात खडे टाकून पाण्याची पातळी वाढवून पाणी पितो; तर दुसऱ्या एका चित्रामध्ये एक पक्षी मासा चोचीत घेऊन झाडावर आहे, तर त्याखाली एक कोल्हा बघत उभा आहे. तसेच भुकेला कोल्हा आणि हुशार कावळा या पंचतंत्रामधील दोन्ही गोष्टींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हे संग्रहालय बघितल्यावर हरप्पा संस्कृतीत कलेलाही खूप महत्त्व होते, हे कळून येते.\nउत्खननात अतिशय लहान ते मोठया वस्तूंनाही तोलता येईल असे वजन करण्यासाठी उपयोगात असणारे दगड सापडले आहेत. अनेक प्रकारची हत्यारे, अवजारे, पूजांसाठी लागणारे साहित्य, चमचे, भांडी आदी वस्तू, मातीची आणि दगडांची खेळणी, माणसे, पशू यांच्या छोटया मूर्ती, छोटया बैलगाडीचे खेळणे, दगडावरील सारीपाट अशा असंख्य वस्तू तिथे सापडल्या आहेत.\nलोथलवासीयांची उपासना प्राचीन वैदिक धर्माशी नाळ जोडणारी होती. तत्कालीन नागरिक अग्निपूजा करत असत, अशी चिन्हे दिसतात. तिथे मिळालेल्या मुद्रांवर असलेली शिंगधारी देवता पशुपतीशी साम्य दाखवते. लोथलमध्ये एक दफनभूमी सापडली असून त्यामध्ये दोन सांगाडे मिळाले आहेत. मृत्यूनंतर शवाबरोबर मातीची भांडी, मणी आणि रोजच्या उपयोगातल्या वस्तू ठेवण्याची पध्दत होती, असे दिसून येते. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात अशी ठिकाणे अतिशय कमी सापडल्याने मृत व्यक्तींस दहन करण्याची पध्दतही प्रचलित होती, असे अभ्यासकांना वाटते.\nएकतर सातत्याने येत असलेल्या पुरांमुळे तरी, किंवा प्रदीर्घ काळ चाललेल्या दुष्काळामुळे तरी, इसवीसनपूर्व 1900च्या दरम्यान लोकांनी हे नगर सोडून दिले असावे आणि दुसरीकडे कुठेतरी वस्ती केली असावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे.\nनगररचना, वास्तुशास्त्र, धातुशास्त्र, शेती, उद्योग व व्यापार, अभियांत्रिकीशास्त्र, कला अशा सर्व आघाडयांवर ही संस्कृती प्रगत होती, हे कळून येते. लिपी वाचता आली आणि भाषा समजली तर आणखी अनेक गोष्टींवरचा पडदा दूर होईल. 'आपण कोण होतो' हा प्रश्न कधी ना कधी पडतोच' हा प्रश्न कधी ना कधी पडतोच पूर्वजांच्या अशा पाउलखुणा का शोधाव्याशा वाटतात पूर्वजांच्या अशा पाउलखुणा का शोधाव्याशा वाटतात त्या शोधत असताना मोहेंजोदडो, धोलाविरा, कालीबंगन, राखीगढी किंवा लोथल ही नगरे आणि प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडतात, त्यातल्या प्रगतीचे पुरावे मिळतात, तेव्हा आपण कोण होतो या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळते का त्या शोधत असताना मोहेंजोदडो, धोलाविरा, कालीबंगन, राखीगढी किंवा लोथल ही नगरे आणि प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडतात, त्यातल्या प्रगतीचे पुरावे मिळतात, तेव्हा आपण कोण होतो या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळते का या मिळणाऱ्या पुसटशा उत्तराने आपल्या मनात समृध्दतेच्या भावना का निर्माण होतात या मिळणाऱ्या पुसटशा उत्तराने आपल्या मनात समृध्दतेच्या भावना का निर्माण होतात असे काही प्रश्न परतीच्या वाटेवर मनात तरंगत राहतात. पण अशा काही पूर्वखुणा आपली पाळेमुळे घट्ट बांधून ठेवतात, अदृश्य नाळ तशीच राहते. ती इतरांसमोर खंबीरपणे उभे राहायला, अभिमानाने जगायला आधार देते, तादात्म्याची अनुभूती देते, संस्कृती जपायला आणि संवर्धन करायला बळ देते आणि ह्याहून अधिक चांगले मार्ग, अधिक प्रगतिशीलला वर्धित करण्याची जबाबदारी आणि प्रेरणा देते असे काही प्रश्न परतीच्या वाटेवर मनात तरंगत राहतात. पण अशा काही पूर्वखुणा आपली पाळेमुळे घट्ट बांधून ठेवतात, अदृश्य नाळ तशीच राहते. ती इतरांसमोर खंबीरपणे उभे राहायला, अभिमानाने जगायला आधार देते, तादात्म्याची अनुभूती देते, संस्कृती जपायला आणि संवर्धन करायला बळ देते आणि ह्याहून अधिक चांगले मार्ग, अधिक प्रगतिशीलला वर्धित करण्याची जबाबदारी आणि प्रेरणा देते अशी जबाबदारीची जाणीव मिळाली आणि प्रेरणा निर्माण झाली, तर कोणत्याही 'उत्खननाला' अधिक अर्थ प्राप्त होतो.\nचला करूया का लावालावी\nप्रादेशिकता विरुध्द राष्ट्रीय भाव\nमास्टर बाबरची शाळा परसदारी\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7760", "date_download": "2020-09-28T22:14:00Z", "digest": "sha1:IIBRLST5SOJMLLQ7TXGDOBNFFY2ZSBXK", "length": 20302, "nlines": 99, "source_domain": "aisiakshare.com", "title": " करोना आणि धारावीची गोष्ट : कल्पना जगताप (आशा वर्कर) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकरोना आणि धारावीची गोष्ट : कल्पना जगताप (आशा वर्कर)\nकरोना आणि धारावीची गोष्ट\nकल्पना जगताप (आशा वर्कर)\nआम्हांला एकमेकींचा आणि कुटुंबाचा आधार\nधारावीतले रुग्ण वाढायला लागले तेव्हा, काम करताना माझ्याबरोबरच्या दोघींना कोरोनाची लागण झाली. भीतीने मी पाच दिवस कामावरच गेले नाही. माझ्या नवर्‍याने मला धीर दिला. “एवढ्या मोठ्या पोलिओ निर्मूलनाच्या कामात होतीस आणि आता का मागे हटतेस मी तुझ्यासोबत आहे”. त्यांच्या शब्दांमुळं मला हिंमत आली. मी परत कामाला जायला सुरू केलं. नवरा, मुलगा, दीर-जाऊ असं आमचं एकत्र कुटुंब. कामावर निघायच्या आधी मी माझ्या वाटणीचं घरकाम पटकन आवरून निघते. कामावरून आल्यावर माझे पती दारातच सॅनिटायझर ठेवतात. आंघोळीला गरम पाणी देतात. माझे स्वच्छ कपडे तयार ठेवतात. गरम जेवण वाढतात. आजही यात खंड नाही.\nमी इथे धारावीतच राहते. गेली २५ वर्षं आशा (Accredited Social Health Activist – ASHA) वर्कर म्हणून काम करतेय. धारावीत कामाच्या सोयीसाठी पाच विभाग करण्यात आले आहेत. त्यातला शास्त्रीनगर १ नंबर पोस्ट हा माझा विभाग. या विभागात आम्ही १७ आशा वर्कर्स आहोत. विभागातल्या साडेबारा हजार लोकसंख्येला कव्हर करायचं असतं. मुळात पोलिओ निर्मूलनाच्या कामाकरता आमची नेमणूक झाली. मुलांचं लसीकरण, गर्भवतींची माहिती, क्षयरोगी, त्यांचे उपचार, साथीचे आजार या सर्वांच्या नोंदी घेण्याचं आणि उपचारांकरता मदत करण्याचं काम आम्ही करतो.\nमला मार्चमध्येच कोविडचा पहिला रुग्ण मिळाला. तो ७० वर्षाचा लकवा झालेला इसम होता. दुर्दैवानं त्याचं निधन झालं. त्यावेळी खूपच अस्वस्थ वाटलं. मार्चमध्येच कोरोनाच्या कामात आम्हाला रोज दोनशे-तीनशे घरांना भेटी द्याव्या लागायच्या. पन्नास वर्षावरील व्यक्तिंना मधुमेह, ह्रदयरोग, बीपी, दमा याचा त्रास आहे का कोणाला ताप, सर्दी-खोकला झाला आहे का कोणाला ताप, सर्दी-खोकला झाला आहे का ही माहिती घ्यायचो. पहिले २५ दिवस पीपीई किटशिवाय आम्ही काम केलं. कारण पीपीई किटचा पुरवठाच नव्हता. मास्क आणि ओढणीनं नाक-तोंड बांधायचो, हातात ग्लोव्हज. आम्हांला पाहून कित्येकदा लोक आमच्यावरच ओरडायचे. “यहाँ क्यों आए ही माहिती घ्यायचो. पहिले २५ दिवस पीपीई किटशिवाय आम्ही काम केलं. कारण पीपीई किटचा पुरवठाच नव्हता. मास्क आणि ओढणीनं नाक-तोंड बांधायचो, हातात ग्लोव्हज. आम्हांला पाहून कित्येकदा लोक आमच्यावरच ओरडायचे. “यहाँ क्यों आए किसीको बुखार नहीं. हमको क्यों तकलीफ देते हो” किसीको बुखार नहीं. हमको क्यों तकलीफ देते हो” असं म्हणत माहितीच द्यायचे नाहीत. काही महिला खूप बडबडायच्या. लोकं दारं बंद करायचे. आम्ही १५-२० मिनिटं एकेका घराबाहेर थांबून, लोकांना समजवायचो. हे सर्व तुमच्या भल्यासाठीच सुरू आहे. त्यांच्य��शी शक्य तितक्या शांतपणे गोड बोलून, त्यांच्याच भाषेत संवाद साधायचो. विनंत्या करायचो, मागे नाही हटायचो. काही जणांनी तर पैशासाठी आम्ही हे करत असल्याचे आरोपही केले. आम्ही सांगायचो, “बायांनो आम्हांला पगार मिळतो आमच्या कामाचा, तुम्ही सुखरूप राहायला हवं, म्हणून आमचा जीव धोक्यात घालून येतोय”. खूप कमी लोकांना या चौकशीचं गांभीर्य कळायचं. ते चटकन माहिती देत आम्हांला सहकार्य करायचे.\nया चौकशीदरम्यान तापाचे रुग्ण सापडत होते, त्यांची माहिती आम्ही मुख्य ऑफिसला द्यायचो. या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं जायचं. सुरुवातीला तिथे पुरेशा सोयी नव्हत्या. काही महिला आम्हांला फोन करून त्यावरूनही ओरडायच्या. “कुठे आणून टाकलंत आम्हांला” आम्ही त्यांना शांतपणे समजावायचो. आमच्या सिनियर नर्स मॅडम त्यांच्याशी बोलायच्या. एकतर या रोगाबद्दल नीट माहिती नसल्यामुळं गोंधळाचं वातावरण. त्यात लोकांची अशी वागणूक. मनात विचारांचं काहूर. पण आम्हांला आमच्यावरच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव होती. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे दिवस रेटत होतो. प्रत्येक राऊंडला आम्ही दोन-दोन आशा वर्कर्स सोबत असायचो. सकाळी नऊ ते दुपारी दोन आमची ड्युटी. एकीने माहिती विचारायची, दुसरीने लिहून घ्यायची. मार्चअखेरीस, मुकुंदनगरमधील अंबादेवी आणि शक्तीचाळ इथून मोठ्या प्रमाणात कोविडरुग्ण यायला सुरूवात झाली. आम्हांला वरिष्ठ सांगतील त्यानुसार कोणत्याही विभागात राऊंडला जावं लागायचं. अजूनही आमचं काम याच पद्धतीनं सुरू आहे.\nएप्रिलमध्ये एका दिवसाला शंभर ते पाचशे असे रुग्ण मिळत होते. रुग्ण मिळण्याचं प्रमाण एवढं जास्त झाल्याने काही आशा वर्कर्सना रात्रपाळीही करावी लागली. इथले महिला-पुरूष कामावर किंवा कुठे बाहेर गेल्यामुळं तपासणीतून सुटायला नको, म्हणून कसून काम करत होतो. मी रात्रपाळी केली नाही. पण माझ्याबरोबरच्या चारजणींनी केली. आम्ही काम संपवून पोस्टवर यायचो तेव्हा, असा दिवस नको अनुभवायला, असं वाटायचं. मार्च-एप्रिल आणि आताही तणावात लोकांना सामोरं जाताना आम्हांला एकमेकींचा आधार असतो. आम्हीच एकमेकींना प्रोत्साहन देत असतो.\nएप्रिलमध्ये डॉक्टरांच्या टीमसोबत आम्ही फिरू लागलो. त्यावेळी आम्हांला पीपीई किटही मिळाले. या रोगाबद्दल आणखी माहिती मिळू लागली. सगळे गल्ली-बोळ आम्ही परत परत पालथे घालू लागलो. लोकांना काय काळजी घ्यायची, याचीही माहिती सांगू लागलो. घाबरू नका असं सांगू लागलो. आता लोक गंभीर झाले होते, डॉक्टरांना प्रतिसाद देऊ लागले होते.\nआमचं घर चाळीत आहे. एप्रिलमध्ये मी कामावरून परत येताना शेजारचे लोक माझ्याकडे बघत कुजबुजायचे, “ही व्हायरस घेऊन येते”. काहींनी तर थेटच विचारलं “काय गरज आहे कामाला जायची आम्हाला तुझ्यामुळं त्रास होणार”. मी त्यांना शांतपणे उत्तर द्यायचे, “तुमच्या सर्वांच्या आरोग्यासाठीच मी कामावर जातेय”. मला मनातून खूप वाईट वाटायचं. पण माझ्या घरातले मला पाठिंबा देत होते. सुरूवातीला दीर-जावेनेही नको म्हटलं होतं. पण माझ्या पतीने त्यांची समजूत काढली.\nआम्हांला आधी पाच हजार मानधन मिळायचं. आता नऊ हजार झालंय. मार्चमध्ये कामावर हजर झाल्यापासून आतापर्यंत मी फक्त दोनच दिवस सुट्टी घेतलीय. सध्या लोकांनी अंतर राखावं, मास्क लावावा, गरम पाणी प्यावं, स्वच्छता कशी राखावी याबद्दल आम्ही माहिती देतो. बरे होऊन आलेल्या रुग्णांचा आणि क्वारंटाईन केलेल्या लोकांचाही ट्रॅक रेकॉर्ड ठेवतोय. त्यांना काही त्रास होतोय का याची माहिती घेतो. पण काही बऱ्या झालेल्या लोकांना ते आवडत नाही. कारण आजूबाजूचे लोक त्यांच्याकडं संशयानं पाहतात. त्यामुळं चौकशीला गेल्यावर हे लोक शिवीगाळ करतात. काही सरकारच्या नावानंही खडे फोडतात. काही दिलं नसल्याची तक्रार करतात. अशावेळी वाईट वाटतं. सरकार मदत करत आहे. आम्ही आशा वर्कर्सही एवढी जोखीम घेऊन कामावर येत आहेत. धारावीतली साथ आटोक्यात आली असली, तरी आमचं काम थांबलेलं नाही. कामावर असताना मी घरचा विचार करत नाही आणि घरी असताना कामाचा विचार करत नाही. आमची कुटुंबं खंबीरपणे आमच्यासोबत असल्यानं आम्ही सर्व आशा वर्कर्स हे काम करू शकतोय.\nशब्दांकन : साधना तिप्पनाकजे\nहा लेख 'नवी उमेद'च्या फेसबुक पानावर जुलै महिन्यात क्रमशः प्रकाशित झाला होता. 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल 'नवी उमेद'च्या मेधा कुळकर्णी आणि स्नेहल बनसोडे शेलुदकर यांचे आभार.\nलेख आवडला. जादूबिदू काही नसते; अनेक लोक कष्ट घेतात त्यातून काही चांगलं घडताना दिसायला लागतं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-bjp-leader-narayan-rane-criticized-on-cm-uddhav-thackeray-1826402.html", "date_download": "2020-09-28T21:59:15Z", "digest": "sha1:ZXJ6POFOQX34K67ECW5VU3KRQA73M67U", "length": 24438, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "bjp leader narayan rane criticized on cm uddhav thackeray, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली'\nHT मराठी टीम , नागपूर\nबाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते आणि अशी आघाडी सुध्दा झाली नसती. तसंच उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्री पदासाठी केली असल्याची टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी आज नागपूर येथे भाजपच्या आमदारांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.\n'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही\nहे अधिवेशन नियमाला धरुन नाही. नागपूरात हिवाळी अधिवेशनासारखे वाटत नसून एकादा घरगुती कार्यक्रम असल्यासारखे वाटत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. सत्तेसाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ५ दिवसांच्या अधिवेशनात सरकारने जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. या अधिवेशनात अनेक प्रथा, परंपरा, नियमांना गुंडाळले जात असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.\nदेशासाठी साहसी निर्णय घ्यावे लागतातः पंतप्रधान मोदी\nमुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ अजून जाहीर केले नाही. खाते वाटप सुध्दा अजून केली नाही. अधिवेशनात प्रश्नोत्तर होत नाही, कामकाज व्हायला पाहिजे तसे होत नाही. ज्यांच्यात प्रश्न सोडवण्याची धमक आहे असा मुख्यमंत्री मिळाला तर महाराष्ट्र चालेल. राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा. अन्यथा महाराष्ट्र अदोगतीला जाईल, अशी टीका नारायण राणेंनी केली.\nकर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निव���णुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nप्रशासनाचा अनुभव नसला तरी आत्मविश्वासाची कमी नाही: CM उद्धव ठाकरे\nप्रशासनाची ABCD माहीत नाही ते निर्णय काय घेणार\nराज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालयः उद्धव ठाकरे\nस्थगिती सरकारमुळे महाराष्ट्र ठप्प, देवेंद्र फडणवीसांचा आरोप\n'संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा'\n'फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली'\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने ल��ा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lolipop/", "date_download": "2020-09-28T21:01:30Z", "digest": "sha1:ATJ3S6GKK5CRYYU74LROEHQWXFLJZIJO", "length": 2694, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lolipop Archives - MPCNEWS", "raw_content": "\nchakan : लहानग्यांना लॉलीपॉप चॉकलेट नको रे बाबा ….\nएमपीसी न्यूज - लॉलीपॉप चॉकलेट लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यत खेड तालुक्यातील एका दाम्पत्यास आला आहे. चाकणमधील संबंधित दाम्पत्याच्या सव्वा वर्षीय चिमुरडीने खाऊ म्हणून मिळालेला लॉलीपॉप चॉकलेट प्लास्टिकच्या कांडीसह गितळला.…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे न���धन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-city-marathi-press-association/", "date_download": "2020-09-28T21:18:18Z", "digest": "sha1:EYTUMW6BIJ7KUK36T2ZI6AHIJF5CA6IK", "length": 2836, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala City Marathi Press Association Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा\nएमपीसी न्यूज - लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. ६) आज जागतिक पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात पत्रकार संघाचे अध्यक्ष निखिल कविश्वर, सहाय्यक नगररचना कार गोडबोले, वाचनालय…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-09-28T22:18:27Z", "digest": "sha1:DWRVFSASMTG2WYCVC43HKJDNMDYCQ3YB", "length": 8892, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:वगळण्याविषयीचे धोरण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे.\nहे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात.\nया धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे.\nविकिपीडियावरील वगळण्याविषयीच्या धोरणात ज्ञानकोशातील आशयास लागू होणाऱ्या निकषांमध्ये न बसणारी पाने कशी ओळखावीत व विकिपीडियावरून कशी वगळावीत याबद्दलचे विवरण दिले आहे.\nविकिपीडियावरील पान वगळल्यावर त्या पानाची चालू आवृत्ती, तसेच पूर्वीच्या सर्व आवृत्त्या सार्वजनिक दृष्टीतून नाहीशा होतात. लेखातील मजकूर वगळण्यात व पान वगळण्यात फरक असा, की वगळलेला मजकूर आवृत्ती उलटवून अथवा पुन्हा मजकूर भरून परत आणता येतो; मात्र पान वगळल्यावर विशेषाधिकार असलेल्या सदस्यांशिवाय कुणालाही वगळलेले पान परत आणता येत नाही. पान वगळण्याचे अधिकार केवळ प्रचालक असलेल्या सदस्यांना असतात. प्रचालकांना वगळलेली पाने पाहता येतात, तसेच वगळलेली पाने माघारी आणता येतात. प्रचालकांच्या या सर्व कृतींची अर्थातच नोंद होत असते. एखादे पान वगळण्याविषयी पुरेशी सहमती नसल्यास किंवा संदिग्धता असल्यास, प्रचालक पान सहसा वगळत नाहीत.\nएखादे पान वगळण्याची कारणे खालीलपैकी (तसेच या सूचीशिवाय अन्यही) असू शकतात :\nप्रताधिकार उल्लंघन घडले असल्यास किंवा विकिपीडियाच्या अ-मुक्त आशयविषयक धोरणाच्या निकषात न बसल्यास.\nज्ञानकोशीय दृष्टिकोनातून उल्लेखनीयता सिद्ध होत नसलेल्यास.\nविषयाशी संबंध नसलेला जाहीरातबाजीसदृश आशय/मजकूर (अर्थात याला जाहीरातक्षेत्राविषयीच्या लेखांचा अपवाद मानावा) किंवा स्पॅम आशय/मजकूर असल्यास.\nवापरात नसलेले किंवा निरुपयोगी साचे.\nवाचनीय मजकूर न भरता कोरा (किंवा प्रायः कोरा) लेख बनवला असल्यास.\nअनाथ पान/न लागणारे वर्गपान/मोडकी पुर्ननिर्देशन\nअशुद्ध शीर्षक, अयोग्य शीर्षक किंवा इतर भाषिक शीर्षक\nएखादे पान वगळावयाचे असल्यास त्या पानावर {{पानकाढा | कारण = }} हा साचा, शक्यतो प्रस्तावाचे कारण स्पष्ट लिहून, लावावा. प्रस्तावावर चर्चा घडून त्यावर आक्षेप आल्यास, सर्वसाधारण सहमती मिळेपर्यंत पान वगळू नये.\nवगळण्याचा प्रस्ताव आलेल्या पानास वाचवण्यासाठी ठराविक मुदतीत (सध्याच्या संकेतांनुसार एक महिनाभरात) बहुमत न मिळाल्यास, असा लेख वगळण्याची कारवाई प्रचालकांना करता येईल. लेख वगळताना प्रचालकांनी बदलांच्या आढाव्यामध्ये कारवाईच्या पुष्ट्यर्थ थोडक्यात कारण नोंदवावे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१८ रोजी ०७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आह���; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:14:00Z", "digest": "sha1:RNV4CULM3K5HLVFSOUJ5FUPNOBMNX77Z", "length": 5635, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोनाथन कार्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जोनाथन लिंडन कार्टर\nजन्म १६ नोव्हेंबर, १९८७ (1987-11-16) (वय: ३२)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nजोनाथन लिंडन कार्टर (१६ नोव्हेंबर, इ.स. १९८७:बेलेप्लेन, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८७ मधील जन्म\nइ.स. १९८७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१६ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/infighting-may-collapse-senas-fort-7088", "date_download": "2020-09-28T21:52:44Z", "digest": "sha1:GZTPFTSHRNY7OKG2MUWVKT2EWSASHVTC", "length": 9758, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद\nशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत वाद\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह ट���म सत्ताकारण\nशिवडी - युती तुटली तरी शिवसेनेच्या नेत्यांमधली मक्तेदारी मात्र संपलेली नाही. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियातील सदस्याला तिकीट मिळावं यासाठी सध्या खुर्चीवर विराजमान असलेले नगरसेवक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे शिवसेनेसाठी काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांवर त्यामुळे अन्याय होणार असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी या अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार कि काय असा प्रश्न निर्माण झालाय.\nशिवडी मतदार संघातील प्रभाग क्रमांक 206 हा पुरुष मागासवर्ग आरक्षित झाल्याने येथील शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता राणे यांना खुर्ची खाली करावी लागणार आहे. मात्र स्वतःच्या वार्डात विकासाची कामे न करणाऱ्या नगरसेविका श्वेता राणे वॉर्ड 202 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले संजय आंबोले यांचा वॉर्ड 203 हा सर्वसामान्य महिला आरक्षित झाल्याने आपल्या पत्नीसाठी ते तिकीट मागत आहेत. अन्यथा 206 मधून तिकीट द्या अशी मागणी होत असल्याचे शिवसेना कार्यकर्ते सांगत आहेत. मात्र प्रभाग 206 मध्ये सचिन पडवळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत असले तरी ते या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत नसल्याने त्यांना या प्रभागातून तिकीट देण्यात येऊ नये असे स्थानिक इच्छुक उमेदवार उपशाखाप्रमुख विजय म्हात्रे यांचे म्हणणे आहे. तर म्हात्रे यांचे आमदार अजय चौधरी यांच्याशी घरचे संबंध असल्याने राजकारणातील कोणताही गंध नसलेल्या म्हात्रे यांना तिकीट दिल्यास येथील जागा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला जाण्याची दाट शक्यता शिवसेनेतील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. परंतु या बालेकिल्यात खंदे समर्थक न राहिल्याने शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\n रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत\n‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी\nसंजय राऊत यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ न्यायालयाने मागवला\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक, ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोमणा\nमनसेचे मुद्दे रोकठोक पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7761", "date_download": "2020-09-28T20:59:44Z", "digest": "sha1:7NJIYVNY3GX2TUX4A5ADX7EYCTRRZSPT", "length": 12835, "nlines": 87, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एका डॉक्टरची करोना बखर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nएका डॉक्टरची करोना बखर\nCovid-१९ साथीला जरा वेग यायला सुरुवात झाली होती. सरकारी पातळीवर pandemic साथीत असते तसेच किंबहुना या वेळेस जरा जास्तच गोंधळाचे वातावरण\nजरा सावधानतेनेच पेशंट बघत होतो. मधेच सरकारी आदेश... ताप, अंगदुखी, खोकल्याचे पेशंट (महानगरपालिकेच्या) Flu clinicला पाठवा... या आदेशाचे पालन करून रिसेप्शन काउंटरला पेशंटला अपॉइंटमेंट देताना, आधी लक्षणे विचारून अशा पेशंटना अपॉइंटमेंट न देता परस्पर फ्लू क्लिनिकला जाण्याची सूचना देत होतो.\nपण पेशंट जरा जास्तच हुशार कान, सर्दी किंवा डोकेदुखीचे कारण अपॉइंटमेंट घेताना सांगून क्लिनिकमध्ये हजर कान, सर्दी किंवा डोकेदुखीचे कारण अपॉइंटमेंट घेताना सांगून क्लिनिकमध्ये हजर आणि तपासायला लागल्यावर हळूच थोडासा ताप आला किंवा जरासा खोकला आहे असे सांगत होते. आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडेच जावे... कशाला उगाच सरकारी फ्लू क्लिनिकला जायचे आणि तपासायला लागल्यावर हळूच थोडासा ताप आला किंवा जरासा खोकला आहे असे सांगत होते. आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडेच जावे... कशाला उगाच सरकारी फ्लू क्लिनिकला जायचे शिवाय तिथे रांगेत Covid-१९च्या संसर्गाची भीती\nतेवढ्यात दोन PPE किट्स मिळवण्यात कसेबसे यश आले. त्यानंतर मग PPE किट घालून रुग्णसेवा सुरू केली. सतत PPE किट घालून काम करणे, ते देखील बुद्धी पणाला लावून म्हणजे दिव्य काम घामाच्या धारा, आतून ओलेचिंब आणि थोडे सफोकेशन घामाच्या धारा, आतून ओलेचिंब आणि थोडे सफोकेशन PPE किट वापरायला लागल्यावर सुरुवातीला फार सुरक्षित वाटत होते. पण काही दिवसातच PPE किटबद्दलचे जगभरातील अनुभव ऐकून जरा भ्रम��िरासच झाला. तरीही सामाजिक सेवेची बांधिलकी आणि लोकांनी थाळ्या वाजवून दिलेले प्रोत्साहन यामुळे रुग्णसेवा चालू ठेवली.\n६ जुलैला काही संशयास्पद तर काही किरकोळ रुग्णांना तपासले, असेच सात दिवस गेले आणि सोमवारी १३ जुलैला एक मध्यम वयाची, साधारण पन्नाशीची बाई पेशंट म्हणून आली. सहा तारखेला ती डोकं दुखतंय म्हणून आली होती. पण नंतर दोन दिवसातच दुखणं एकदम कमी झालं होतं. आता परत ते दुखणं वाढल्याची तक्रार तिने केली. परत तिचं BP, Temperature तपासलंच, पण सध्याचा scenario बघता तिचा SPO२तपासला - सर्व नॉर्मल. डोक्यात किडा वळवळला. तिला RT-PCR आणि isolation सांगितले. नेहमीच्याच chronic sinusitisच्या पेशंट असल्याने X-ray, PNS इन्व्हेस्टीगेशनला पाठवले. मुलीला दोन दिवस सुट्टी टाकून आईला पूर्ण आराम देण्यास बजावले. त्यांचा X-ray रिपोर्ट संध्याकाळी मिळाला आणि PCRची अपॉइंटमेंट दिनांक १५ जुलै बुधवारची मिळाली.\nपुण्यातील COVID -१९च्या पेशंट्सची संख्या फार वाढली होतीच, पण आपल्या वयाची (६२ वर्षे) जाणीव होतीच. एका गूढ विचारात मंगळवारी १४ जुलैला दुपारनंतर क्लिनिक काही काळाकरिता तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला. Retired unhurt (hopefully) अशी मनाची समजूत घातली, पण धाकधूक होतीच.\nगुरुवार दिनांक १६ जुलै... दुपारी एक वाजता पेशंटचा फोन आला, COVID -१९ पॉझिटिव्ह.\nएका क्षणात पायाखालची जमीन सरकली\nआजपर्यंत ७८ पेशंट पॉझिटिव्ह निघाले होते, मग आजच काय झालं\nती महिला म्हणजे, माझ्याच क्लिनिकमधे, माझ्याच केबिनमधे काम करणाऱ्या स्टाफची आई\nम्हणजे जर ती सहा जुलैपासून COVID -१९ पॉझिटिव्ह असेल तर माझी स्टाफ assistant (पेशन्टची मुलगी) पण asymptomatic carrier असू शकते, जी गेला आठवडाभर माझ्या केबिनमध्ये काम करत होती.\nथोड्या हुशारीनेच तिला १३ तारखेपासून रजा देऊन आईला आराम देण्यास सांगितले होते. हे पुढे शहाणपणाचे ठरले. कारण मला, माझ्या इतर स्टाफला, तिच्या उपस्थितीमुळे असलेल्या धोक्याचे प्रमाण जरी रजेमुळे कमी झाले असले, तरी मागच्या आठवड्याचे काय धास्तावलेल्या अवस्थेतच तिला तिच्या सगळ्या कुटुंबाला COVID टेस्ट करून घेण्यास बजावले. कारण दोन खोल्यांचं घर आणि चार माणसं\nशुक्रवारी संध्याकाळी त्या सगळ्यांचा रिपोर्ट येईपर्यंत मनावर खूप दडपण होते... आणि... what a relief\nत्या दिवसानंतर मी फक्त विनामूल्य ऑनलाईन consultation करीत आहे. मागील तीन आठवड्यात २२० संशयित रुग्णांपैकी ९४ जणांना COVID -१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.\nकान, नाक, घसा तज्ज्ञ\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/black-coffee_2906", "date_download": "2020-09-28T21:55:47Z", "digest": "sha1:3ZBQITLN6P4OWIAT47CT2MKYHBRAQJHB", "length": 11845, "nlines": 143, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Black Coffee", "raw_content": "\n“अनिल, तो टिपॉयवर डबा भरून ठेवलाय तो आठवणीने घेऊन जा आणि संध्याकाळी वेळेवर घरी ये. आज आपल्याला नलू मावशीकडे जायचयं. आहे न लक्षात\n“अगं हो, निमा माझ्या सगळं लक्षात आहे. तू निघ वेळेवर. उगाच उशीर नको आणि पोहोचल्यावर मला फोन कर. माझं आवरलं की मी निघेनचं”\nअनिल आणि निमा अगदी मेड फॉर ईच अदर काइंड ऑफ जोडी\nअगदी ६ महिन्यांपूर्वी या दोघांचं लग्न झाले.\nअनिल आणि निमा दोघांच्याही घरी स्थळ बघायला सुरुवात झाली. हा नको, ही नको असं म्हणता म्हणता. नलू मावशीच्या मध्यस्तीने दोघांचे सूत जुळले अन् लग्न कधी झाले हे त्या दोघांनाही कळलं नाही.\nनलू मावशी ही अनिलची स���्खी मावशी आणि निमाच्या आईची जिवलग मैत्रीण. त्यामुळे निमाला ती अगदी लहानपणापासूनच ओळखत होती. अगदी रोज नसलं तरी महिन्यातून एकदा तरी घरी येणे-जाणे होत असे आणि रोज एक फोन ठरलेला असायचा. तिनेच निमाच्या आईला अनिलचं स्थळ निमासाठी सुचवलं आणि नलूचा भाचा म्हटल्यावर निमाच्या आईनेही लगेच हो म्हटले. मग बघण्याचा कार्यक्रम ठरला. दोघांना एकांतात बोलायला वेळही दिला गेला. दोघांनीही निर्णय घेण्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागितला.\nत्या दोन दिवसांमध्ये त्या दोघांनी पून्हा एकदा भेटण्याचे ठरविले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनिल आणि निमा एका कॉफी शॉपमध्ये भेटले. बाहेर पाऊस पडत होता आणि कॉफी शॉप मध्ये मंद आवाजात गाणं सुरू होतं.\nतशी तू जवळी ये जरा ♪♫\nकविता अनं जशी व्हावी\nतशी तू हलके बोल ना ♪♫\nतसे तर दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. पण पूर्ण आयुष्य फक्त एका भेटीवर काढणे हे त्यांना पटत नव्हते म्हणून अगदी काही नाही तर दोन दिवस तरी विचार करायला मिळावेत आणि त्या दोन दिवसात थोडे तरी मनमोकळेपणाने बोलता यावे म्हणून ते दोघे इथे भेटले होते.\nथोडावेळ कोणी काहीच बोलत नव्हते. मग अनिलने कॉफीची ऑर्डर दिली. अनिलने स्वत:ला ब्लॅक कॉफी ऑर्डर केली आणि त्याने निमाकडे पाहिले. निमाला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिनेही मला पण सेम असे सांगितले. अनिलला मनातल्या मनात वाटलं, “अरे वाह ही पण ब्लॅक कॉफी पिते. मस्तच.”\nपण जेव्हा ऑर्डर आली तेव्हा एका सीप मध्येच त्याला निमाच्या चेहऱ्यावरचे हाव भाव कळले. मग त्याला हसू आवरले नाही आणि हे निमाच्याही लक्षात आले आणि दोघेही खळखळून हसले. त्या दोघांनी त्या दिवशी मनमुराद गप्पा मारल्या.\nत्या दोघांचा होकार कळताचं काही दिवसात घरच्यांनी त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. मग ते दोघे रोज भेटायला लागले. हा हा म्हणता लग्नाचा दिवस ही उजाडला आणि ते ही निर्विघ्नपणे पार पडले.\nअनिलने आधीच त्याच्या आई-वडिलांच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये स्वत:साठी वेगळे घर घेतले होते आणि तो आणि निमा लग्नानंतर तिथेच राहायला गेले. म्हणता म्हणता लग्नाला ६ महीने कधी होऊन गेले कळलेच नाही आणि त्यामध्ये नलू मावशीकडे जायचे राहिले ते राहिले.\nआज संध्याकाळी नलू मावशीने दोघांनाही घरी बोलविले होते. मावशीने रात्रीच्या जेवणासाठी आज फक्कड बेत केला होता. दोघेही अगदी वेळेवर मावशीच्या घरी पोहोचले. मावशीने त्या दोघांनाही कॉफी आणून दिली. कॉफीची एक सीप घेतल्यावर त्यांना त्यांच्या कॉफी शॉपच्या भेटीची आठवण झाली व दोघेही खळखळून हसायला लागले. नलू मावशीला काहीच उमजेना.\nअहो, कारण ती ब्लॅक कॉफी होती ना \n(हा ब्लॉग वाचून कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेयर करा. धन्यवाद)\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/i-became-yours-the-movement-i-saw-you", "date_download": "2020-09-28T22:38:11Z", "digest": "sha1:C7XZIWHWGYWOVKZ7CYJOIGJZBOW4UN4E", "length": 3752, "nlines": 126, "source_domain": "www.irablogging.com", "title": "I became yours the movement I saw you", "raw_content": "\nतुला पाहता क्षणी तुझा झालो\nकसं सांगू तुला पाहताच क्षणी मी तुझा झालो\nतुझ्या त्या काळया भोर डोळ्यांमध्ये स्वतःला हरवून आलो\nतुझ्या त्या रेशमी मुलायम केसांमध्ये गुंतून गेलो\nतुझ्या त्या रसाळ गुलाबी ओठांमध्ये मदहोश झालो\nहसताना पडणाऱ्या तुझ्या गालावरच्या खालीवर फिदा झालो\nखरंच कळत नाही ���ला कसं सांगू मी तुला पाहताच क्षणी तुझा झालो\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/655", "date_download": "2020-09-28T22:00:48Z", "digest": "sha1:SPBNN7MKEJQ7V2ZUTSVDF2XOATLHJ25I", "length": 6583, "nlines": 159, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); माय मराठी | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nकरियर - आपले सामर्थ्य आणि कमकुवत बाजू\nनका काढू कुणी खोडी\nवळवू तशी ती वळते\nशब्द असे जरी एक\nअर्थ असती हो अनेक\nकिती गावी तिची महती\nगमे माझी माता असे ती\nनका करू तिचे मूल्य\nएक शब्द तीन प्रकारे लिही\nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nकामगारांचा लढवय्या नेता हरपला...\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7762", "date_download": "2020-09-28T22:11:48Z", "digest": "sha1:LV35R7FHOPGP37AXMLLCPRF2X5SJ577B", "length": 28191, "nlines": 139, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गप्पा गणितज्ञाशी! ......1 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nडॉ. भास्कर आचार्याबरोबरच्या गप्पा… गणिताच्या\nकदाचित उपशीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल. कोण हा डॉ. भास्कर आचार्य त्याच्या गप्पातून काय मिळणार त्याच्या गप्पातून काय मिळणार याचा आपल्याशी काय संबंध याचा आपल्याशी काय संबंध मुळात हा कुठल्या विद्यापीठाचा मुळात ��ा कुठल्या विद्यापीठाचा स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्डचा की कुठल्यातरी गावठाणातला स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्डचा की कुठल्यातरी गावठाणातला त्याच्या नावावर किती पेटंट्स आहेत त्याच्या नावावर किती पेटंट्स आहेत खरोखरच तो स्कॉलर आहे का खरोखरच तो स्कॉलर आहे का गूगलवर – लिंकडेनवर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे गूगलवर – लिंकडेनवर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे … असे अनेक प्रश्न आपल्याला सुचतील. जरा दमानं घ्या. सगळ सांगतो.\nगणिताची थोडी फार माहित असलेल्यांना डॉ. भास्कर आचार्य या नावाशी साधर्म्य असलेले भास्कराचार्य काही नवीन नाहीत. बाराव्या शतकातील भारतीय गणितज्ञ. स्वत:च्या अविवाहीत मुलीचे मन रिझविण्यासाठी लीलावती या ग्रंथाचे ग्रंथकर्ते. गणितातील कूटप्रश्नाबद्दल लिहिणारे. हेच भास्कराचार्य आता डॉ. भास्कर आचार्य म्हणून वावरत आहेत.\nहे कसे शक्य आहे 21 व्या शतकात त्यांचे येथे काय काम\nकाही वैद्यकीय चमत्कारामुळे 12 व्या शतकातील भास्कराचार्य पृथ्वीवरील मृत्युनंतर माणूससदृश वस्ती असलेल्या अंतराळातील गुरुग्रहाच्या टायटन या उपग्रहावर सदेह पोचले. (सदेह वैकुंठगमन आपल्याला नवीन नाही) टायटनवर पोचल्यानंतर तेथेही त्यानी आपले चांगले बस्तान बसविले व काही चमत्कारिक आयुर्वेद औषधांच्या सेवनामुळे त्यांना चिरआरोग्य व अमरत्व प्राप्त झाले. पाला पाचोळा व जडीबुटीपासून बनविलेल्या काही टॉनिकच्या सेवनामुळे त्यांची बुद्धी तीक्ष्ण राहिली. गंमत म्हणजे टायटन उपग्रहातील ‘माणसं’ पृथ्वीवासीयांच्या तुलनेने फारच बुद्धीमान होते. उदाहरणच द्यायचे असल्यास तेथील अती सामान्य ‘माणसा’चे बुद्ध्यांकसुद्धा 200 च्या पेक्षा जास्त आहे.\nआपल्याला जसे परग्रहातील बुद्धीमान प्राण्याविषयी कुतूहल आहे तसेच तेथील माणसांनासुद्धा अंतराळातील इतर सजीवाबद्दल उत्सुकता होती. त्यांच्या प्रगत संस्कृतीने विज्ञान – तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनातून पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे हे केव्हाच ओळखले होते. पृथ्वीवर अनेक वेळा ते येऊनही गेले आहेत. एका विशिष्ट टेलिपोर्टेशन तंत्रामुळे हे त्यांना सहज शक्य झाले. टेलिपोर्टेशन तंत्रातील काही विशेष गुणधर्मामुळे पृथ्वीवर आल्यानंतर ते परग्रहातील रहिवाशी असावेत याचा किंचितही कुणालाही संशय न येण्याइतपत ते बेमालूमपण��� आपल्यात मिसळून गेले व येथे असताना पृथ्वीवरील जीवनपद्धती त्यांनी आत्मसात केली. परंतु या पृथ्वीवर फार दिवस राहण्याचा त्यांना कंटाळा येत होता. परत आपल्या ग्रहावर पोचण्याची घाई करत होते. कारण त्यांच्या दृष्टीने पृथ्वीवरील माणसं अकलेने फार कमी होते. डॉ. भास्कर आचार्य मात्र याला अपवाद ठरले. काही कागदपत्रांची पूर्तता करून ते पृथ्वीवर प्राध्यापक म्हणून वावरत होते. त्यांचा पृथ्वीवरील वेळ मजेत जात होता. नवीन गोष्टी समजून घेण्यात त्यांना रुची होती. त्यामुळे ते विद्यापीठांच्या सेमिनार्समध्ये न चुकता हजर राहत होते.\nअशाच एका गणित विषयाशी संबंधित परिषदेत त्यांची भेट झाली. परिचय वाढला. त्यांचा पूर्व इतिहास समजला. परिचयाचे मैत्रीत रूपांतर झाले. अनेक वेळा ते भेटतही गेले. गप्पा रंगू लागल्या. मनमोकळेपणाने ते बोलू लागले. माझ्यासारख्या निरुपद्रवी माणसापासून धोका नाही याची खात्री झाल्यानंतर ते आपणहून त्यांच्या जगाच्या गोष्टी सांगू लागले. आपल्या या जगाच्या गुणदोषावर बोट ठेऊ लागले. त्यांच्या टीकेत थोडासाही किल्मिष नव्हता हे विशेष. त्या गप्पा कशा प्रकारच्या होत्या, त्यातील डॉक्टरांची मार्मिक टिप्पणी कशी होती याबद्दलची ही एक लेखमालिका आहे. कदाचित कंटाळवाणा वाटेल. परंतु एका एलियनच्या नजरेतून आपण काय आहोत हे समजून घेणे मनोरंजक ठरेल.\nत्या दिवशीच्या गप्पांच्या ओघात डॉक्टरांना पृथ्वीवरील बुद्धीमत्ता मोजण्याची तऱ्हा पसंत नाही हे कळले. त्यांच्या मते बुद्ध्यांक हे बुद्धीमत्तेचे मापक होऊ शकत नाही. कारण त्यात व्यक्तीच्या चारित्र्याला, त्याच्या सचोटीला स्थान नाही. थोडेसे खोदून विचारल्यानंतर बुद्ध्यांकाऐवजी गणितीय बुद्धीमत्ता व चारित्र्य गुणांक (Mathematical Intelligence and Character Quotient – MICQ) हे प्रमाण मानले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुळात त्यांच्या जगातील एकूण एक सर्व व्यवहार गणितीय (व सांख्यिकी) पद्धतीने चालतात व त्यांच्यात गणितनिष्ठा उपजत असते. डॉक्टरांच्या मते पृथ्वीवरील माणसांची विभागणी दोन प्रकारात होऊ शकते; एक ब्राइट (BRITE -Benevolent, Resourceful, Intelligent, Talented Earthling) किंवा अन् ब्राइट (unBRITE). ब्राइट यांचा MICQ जास्त असतो व अन् ब्राइटचा फार कमी असतो. व या दोन्हीमधील मध्यरेषा म्हणून ज्यांचा MICQ, 50च्या जवळपास असेल त्यांच्याशी टायटनचे रहिवाशी संवाद साधू शकतील, असे त्या��ना वाटत होते.\n\"परंतु अन् ब्राइट्सची संख्या कशी काय कमी करता येईल\n\"यासाठी प्रथम गणितातील काही मूलभूत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. उदाहरणार्थ, कुठल्याही संख्येला शून्याने भागाकार करू नये, Infinity ही संख्या नाही हे लक्षात ठेवावे, तर्क व विचारांतीच कृती करावी, मेंदूला जड वाटत असेल तरच calculatorचा वापर करावा – ऊठसूट साधे, सुलभ आकडेमोडीसाठी नको, गणित सोडविताना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा रीतीकडे जास्त लक्ष असू द्यावे, इंजिनीयरिंग व संख्याशास्त्रासाठी गणिताचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, इ.इ…. जर या गोष्टी लक्षात ठेऊन वागत असल्यास त्याचा MICQ 50च्या जवळपास आहे, असे म्हणावयास हरकत नसावी. त्याचबरोबर विनोदबुद्धी असणे अत्यंत गरजेचे आहे.\"\n\"तुमच्या दृष्टीने MICQ नेमके किती असू शकते, याची काही उदाहरणं…\n\"या विधानावरून MICQ काढता येईल...\n0\tमानवी संवेदनांचा अभाव (अट्टल गुन्हेगार, मादक पदार्थांचे व्यसनी)\n5\tस्वार्थ प्रेरित वृत्ती (बेभानपणे वाहन चालविणारे,समाजविरोधी कृती करणारे)\n10\tटोकाचा हव्यास (सावकारी करणारे,घर सांभाळण्यासाठी शिकारी कुत्रे बाळगणारे)\n15\tदुराग्रह (विषमतेचे समर्थन करणारे,नालायक, असमर्थ)\n20\tसामान्यांना मूर्खात काढणे (कार्स, घर – जमीन यांच्याखरेदी – विक्रीचे दलाल, माध्यम/जाहिरात तज्ञ)\n25\tप्रेरणांचा अभाव (टीव्हीवरील जाहिरातदार,मुरलेले राजकारणी)\n30\tस्वत:च्या फायद्यासाठी विद्वत्तेचा वापर(राजकीय/सामाजिक नेते, तथाकथित शिक्षणतज्ञ)\n35\tसत्याचा अपार्थ करणे(फौजदारी वकील, भाषातज्ञ)\n40\tभव्य – दिव्य स्वप्न पाहणे (तथाकथित इंटेलेक्चुअल्स, संस्कृतीच्या नावे ऊरबडवून घेणारे, कला-संस्कृतीचे गंध नसणारे)\n45\tअमूर्त संकल्पना समजून घेण्याची कुवत नसणे (कामाच्या ठिकाणी पाट्या टाकणारे, इंजिनीयर्स, संख्यातज्ञ)\n50\tविनोदबुद्धी नसणे (सैऩ्याधिकारी, पोलीस अधिकारी,कर संकलन अधिकारी)\nगणिताबद्दल अनादर दाखविणाऱ्यांच्या MICQ बद्दल अशा प्रकारे मांडणी करता येईल:\n0\tआयुष्यात गणिताला काही स्थान नाही व कुठलेही स्थान देता कामा नये.\n5\tगणिताची रीत समजून न घेता व गणितीय नियम न वापरता एकमेकासारख्या दिसणाऱ्या संख्यांना रद्द करता येते. (64/16 = 64/16 =4)\n10\tगणिताचे नियम व सिद्धांत व्यक्ती स्वातंत्र्याला मारक ठरतात.\n15\tआकार लहान असो वा मोठा, संख्या महत्वाची.\n20\tगणितीय रीत व नियमामध्ये अग्र��्रमलावण्याची गरज नाही.\n25\tविचार व तर्क यांना उत्स्फूर्तता व मनमानी एके दिवशी मागे टाकतील.\n30\tएखादी गोष्ट अत्युत्तमपणे कार्य करत असलेतरी त्यात सुधारणा करण्यास वाव आहे\n35\tमाणसापेक्षा यंत्र फारच चांगले.\n40\tसामाजिक प्रगतीत गणिताचा नगण्य सहभाग आहे\n45\tगणिताची रीत वेळखाऊ व कष्टदायक असते.\n50\tसंख्यांचा अभ्यास म्हणजेच गणिताचा अभ्यास \"\n\"जर यातील 2 -3 गोष्टींचा उल्लंघन करत असल्यास MICQ त काय फरक पडू शकेल\nकॉफीचा कप ढवळत “ज्या गोष्टीचा MICQ सर्वात कमी असेल तेवढेच त्याचे MICQ असेल.”\n\"गणितातील प्रगतीसाठी काय काय करता येणे शक्य आहे\n\"सहावीपासूनच तर्कशुद्ध विचार करण्याचे धडे द्यायला हवेत. शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्रित हवी. सहावीचे विद्यार्थी आपले लक्ष्य असावेत. तर्कशुद्ध विचार व त्यावरून निर्णय हे नेहमीच भोवतीच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. तर्कशुद्ध विचार हा गणिताचा पाया आहे व ते एकमेकात गुंतलेले आहेत.\"\n\"परंतु गणितज्ञही तर्कविहीन निर्णय घेतच असतात की\n\"त्यांना अपवाद म्हणून वगळावे लागेल. टायटन ग्रहावरील माणसांच्यात गणितीय ज्ञान उपजतच असते. कदाचित आमच्या येथील जनसामान्यांचा MICQ, 50 पेक्षा जास्त असावा. व बहुतेक जण गणिताच्या नियमांचे पालन करतात.\"\n\"जर कुणाचा तरी MICQ, 50 पेक्षा कमी असल्यास…..\"\nथोडेसे मागे पुढे पाहत व हळू आवाजात ” आमच्या येथे अशा लोकांसाठी दोन पर्याय आहेत; पहिल्यात एका ब्रेन वाशिंग मशीनमध्ये जाऊन मेंदूतील बिघडलेल्या पार्टसची दुरुस्ती करून घेऊन बाहेर येणे किंवा आमच्या ग्रहावरील तुरुंगात कायमचे राहणे. या तुरुंगातील कैद्यांना टीव्हीवर दिवसाचे 24 तास व आठवड्यातील साती दिवस पृथ्वीवर खेळलेल्या क्रिकेटचे मॅचेस दाखविले जातात. काही दिवसातच कैदी वैतागून, कंटाळून ब्रेन वाशिंग मशीनमध्ये जाण्याचा हट्ट धरतात.\"\n\"MICQ बद्दल बोलताना विनोद बुद्धी हवी असे तुम्ही म्हणालात. मुळात गणितात कुठेही विनोद नाही. ते एक कोरडे शास्त्र आहे. विनोदाची का गरज आहे\n\"विनोदबुद्धी तुमचे जीवन उजळून टाकते. गणित विषय शिकविताना याचा वापर केल्यास अमूर्त गोष्टी चटकन लक्षात राहतील व विषय सोपा होईल.\"\n\"तुमच्या ग्रहावरची माणसं हसू शकतात\n\"आमच्यातही विनोदबुद्दी आहे. फक्त आमचे विनोद गणित व विज्ञान यांच्याशी संबंधित असल्यामुळे तुमच्या लोकांना त्या सपक वाटतील.\"\n\"एक भौतशास्त्���ज्ञ व गणितज्ञ कॉफी शॉपमध्ये कॉफी पीत बसले होते. तितक्यात कॉफी मशीनला आग लागली. धूर व ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. भौतशास्त्रज्ञ उठला, कोपऱ्यातली रिकामी बादली उचलली, नळाखाली ठेऊन पाण्याने भरली, मशीन डिस्कनेक्ट करून बकेटमधील पाणी मशीनवर ओतून आग विझवली.\nकाही आठवड्यानंतर पुन्हा हे दोघे त्याच शॉपमध्ये बसले होते. पुन्हा मशीनला आग लागली. यावेळी गणितज्ञ उठला व रिकामी बकेट भौतशास्त्रज्ञाच्या हातात देत “मागील case वरून problem काय आहे व त्याचे उत्तर काय असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. व त्यासाठी मी ही रीत सोपी करून देत आहे…. ” भौतशास्त्रज्ञ कपाळावर हात मारून घेत नळापाशी गेला….\"\n\"खरच. विनोदाची पातळी फारच उंचीची वाटते.\"\n\"मी पृथ्वीवरील अशाच प्रकारच्या विनोदांच्या चुटकुल्यांच्या शोधात आहे. याकामी तुम्ही मला मदत कराल का\n\"हो. अवश्य. त्या मोबदल्यात मलाही काही हवं आहे.\"\n\"आमच्या पृथ्वीवरील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काही कूटप्रश्न, कोडी द्यावीत.\"\n“Done. मला या गप्पा आवडल्या. पुन्हा भेटू”. असे म्हणत ते बाहेर पडले.\nफारच मस्त लेख आहे.\nफारच मस्त लेख आहे. शिकण्यासारखे केवढे आहे यात. २५.\nदुराग्रह - जास्तीत जास्त १५ MQ वाले लोक प्रचंड प्रमाणात आंजावरती दिसतात.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशया�� स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T20:36:53Z", "digest": "sha1:SXQ3PRHBRUANKGIUO66SMGG546DE7BIM", "length": 7225, "nlines": 65, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "डोळे येणे - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nउन्हाळ्यात डोळे येणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळय़ात गरम हवेमुळे डोळय़ांचे अश्रू वाळतात, कोरडय़ा डोळय़ाच्या तक्रारी जास्त जाणवतात. सतत डोळे चिकटणे, लाल होणे, स्राव पापण्यासह चेहऱ्यावर चष्म्यावर लागणे यामुळे दुसऱ्यांपर्यंत साथ पोहोचू शकते. मुले, युवावर्ग, कामगारवर्ग मुद्दाम लक्ष देऊन स्वच्छता ठेवत नाहीत, यामुळे रोगजंतूंचा फैलाव पटकन होतो. विषाणू आणि डोळय़ांची साथ हस्तस्पर्श, वस्तूंची देवघेव, घामट वातावरण, कपडय़ांची अदलाबदल किंवा समान वापर उदा. रुमाल यामधून झपाटय़ाने पसरते. पोहणे, खेळ, वाहनामध्ये दाटीने बसणे, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना हा प्रसार वेगाने सर्वदूर होतो\nअचानक डोळे लाल होणे, चिकट द्राव सारखा डोळय़ात साठणे, सतत टोचल्यासारखे वाटणे, दिसण्यात थोडासा धूसरपणा वाटणे, क्वचित डोळा दुखणे, काही वेळा ताप, कणकण वाटणे याबरोबर सर्दी झाल्यासारखे होणे; सुरुवातीला एकाच डोळय़ाला, पण नंतर दोन्ही डोळय़ांना या तक्रारी सुरू होतात. डोळय़ांच्या पापण्यांना आतून पुरळ येणे, छोटे रक्ताचे ठिपके, पापणीला सूज अशी डोळे येण्याची लक्षणे आहेत.\nकाळजी कशी घ्यावी :-\nडोळे आले असल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. त्याचबरोबर ज्या व्यक्तिचे डोळे आले आहेत अशा व्यक्तीचा हातरुमाल, टॉवेल आदींचा वापर करु नये. सर्दी, ताप आल्यास नाक शिंकरल्यानंतर डोळ्याना स्पर्श करु नये.\nगाईचे कच्चे दुध ड्रोपर ने डोळ्यात टाकावे. २-३ दिवस आंबट-तिखट खाऊ नये.\n« रंग खेळा पण जपून ….\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त कर���्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6160/", "date_download": "2020-09-28T22:51:02Z", "digest": "sha1:TCKXEOADN5WS5X56YI6DG3CK73C5K5CT", "length": 4333, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-दोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे", "raw_content": "\nदोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे\nदोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे\nअगदी द्विधा अवस्था झालीय माझी,\nमला सावरकरही पटतात आणि गांधीसुद्धा,\nएका ठराविक वाटेपर्यंत दोघंही एकाच मार्गाने चालतात तोवर ठीक असतं,\nपण, एखाद्या विशिष्ठ वळणावर दोघंही आपला मार्ग बदलतात,\nमाझी खरी ओढाताण तेव्हा होते.\nमाझी लायकी या दोघांबरोबरही चालण्याची नाही,\nमी फक्त माझी सोय बघत असतो आणि आजवर तेच करत आलोय.\nखरतर यांच्या नुसत्या सावलीखाली आपलं अख्ख विश्व विश्रांती घेईल,\nकारण त्यासाठी यांनी कोटी कोटी तेजाचे सूर्य त्यांच्या ज्ञानात, कर्मात रुजावलेयत.\nत्यामुळे यांची सावली काय हे स्वतः एकप्रकारे सूर्य आहेत,\nआणि त्या प्रकाशात आपण जगत आहोत डोळे बंद करून,\nकारण उघड्या डोळ्यांना तो प्रकाश सहनच होणार नाही,\nना सावरकरांचा ना गांधींचा.\nदोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: दोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे\nस्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,\nRe: दोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे\nदोन सूर्य ...... विरुद्ध टोकाचे\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:24:14Z", "digest": "sha1:LMYBH5UEJHEC4LGL4CVQQQUZYNVEHM7W", "length": 4200, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भीमराव यशवंत आंबेडकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभीमराव आंबेडकर (राजकारणी) किंवा बाबासाहेब आंबेडकर याच्याशी गल्लत करू नका.\nभीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते व अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय चळवळीमध्ये काम केलेले आहे. भीमराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२० रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.doctorzone.in/2019/01/blog-post_20.html", "date_download": "2020-09-28T20:47:46Z", "digest": "sha1:DIA6A36M4TC6SESEPWSPGFVEOAXWWD7A", "length": 12916, "nlines": 135, "source_domain": "www.doctorzone.in", "title": "रक्तदान / रक्तपेढी", "raw_content": "\nHomeरक्तदान / रक्तपेढीरक्तदान / रक्तपेढी\nरक्त बॅंकिंग म्हणजे काय\nरक्तदान देणा-या व्यक्तीची काळजी घेत असलेल्या हेल्थकेअर प्रदाता. रक्त संक्रमण किंवा इतर वैद्यकीय प्रक्रियेत रक्त वापरण्यापूर्वी रक्त किंवा रक्त उत्पादने सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी लॅबमध्ये प्रक्रिया करणे ही बडबड बँकिंग प्रक्रिया आहे. रक्तसंक्रमणास रक्तसंक्रमणासाठी आणि संक्रामक रोगांकरिता चाचणी टाइप करणे समाविष्ट आहे.\nरक्त बँकिंग बद्दल तथ्य\n2013 पर्यंत ब्लड बॅंक अमेरिकन असोसिएशनच्या म्हणण्यान��सार:\nदररोज सुमारे 36,000 युनिट रक्त आवश्यक असतात.\nदान केलेल्या रक्त युनिट्सची संख्या दरवर्षी सुमारे 13.6 दशलक्ष आहे.\nप्रत्येक वर्षी सुमारे 6.8 दशलक्ष स्वयंसेवक रक्तदात्या असतात.\nरक्तातील प्रत्येक एककास लाल रक्तपेशी, प्लाझमा, क्रायोप्रेसीपेटेड एएचएफ आणि प्लेटलेट्स सारख्या घटकांमध्ये विभागली जाते. संपूर्ण रक्त एक युनिट, वेगळे झाल्यानंतर, वेगवेगळ्या गरजा असलेल्या प्रत्येक रुग्णांना हस्तांतरित केले जाऊ शकते.\nदरवर्षी 21 दशलक्ष पेक्षा जास्त रक्त घटक ट्रांसफ्यूज केले जातात.\nबहुतेक रक्तदात्या स्वयंसेवक असतात. तथापि, कधीकधी, रुग्ण शस्त्रक्रिया घेण्याआधी दोन आठवड्यांपूर्वी रक्त दान करू इच्छितो, जेणेकरुन त्याचे रक्त रक्तसंक्रमणाच्या बाबतीत उपलब्ध असेल. आपल्यासाठी रक्तदान करणे म्हणजे ऑटोलॉगस देणगी म्हटले जाते. स्वयंसेवी रक्तदात्यांनी खालील गोष्टीसह काही निकष पार पाडणे आवश्यक आहे:\nकिमान 16 वर्षे किंवा राज्य कायद्यानुसार असणे आवश्यक आहे\nचांगले आरोग्य असणे आवश्यक आहे\nकिमान 110 पाउंड वजन असणे आवश्यक आहे\nदेणगीपूर्वी दिलेली शारीरिक आणि आरोग्य इतिहासाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे\nकाही राज्ये 16 किंवा 17 वर्षांपेक्षा लहान वयाच्या लोकांना पालकांच्या संमतीने रक्तदान करण्यास परवानगी देतात.\nरक्त बॅंकिंगमध्ये कोणते परीक्षण केले जातात\nएकदा रक्तदान झाल्यानंतर लॅबमध्ये मानक चाचण्यांचा एक निश्चित संच केला जातो, त्यात खालील परंतु इतकेच मर्यादित नाही:\nटाइपिंगः एबीओ ग्रुप (रक्ताचा प्रकार)\nआरएच टाइपिंग (सकारात्मक किंवा नकारात्मक एंटीजन)\nकोणत्याही अनपेक्षित लाल रक्तपेशी एंटीबॉडींसाठी स्क्रीनिंग जे प्राप्तकर्त्यास समस्या निर्माण करु शकते\nवर्तमान किंवा मागील संक्रमणांसाठी स्क्रीनिंग, यासह:\nहेपेटायटीस व्हायरस बी आणि सी\nह्यूमन इम्यूनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही)\nह्यूमन टी-लिम्फोट्रॉपिक व्हायरस (एचटीएलव्ही) I आणि II\nरक्तपेशींमधील रक्तवाहिन्या रक्तदाबांमध्ये उपस्थित असलेल्या कोणत्याही टी-लिम्फोसाइट्स अक्षम करण्यासाठी केल्या जातात. (टी-लिम्फोसाइट्स ट्रान्सफ्युज्ड होताना प्रतिक्रिया करु शकतात, परंतु परकीय पेशींच्या पुनरावृत्तीसह भ्रष्टाचार-विरुद्ध-होस्ट समस्या देखील होऊ शकतात.)\nपांढर्या रक्त पेशी काढण्यासाठी लियूकोसाइट-कमी रक्त फिल्टर केले गेले आहे ज्यामध्ये एंटीबॉडी असतात ज्यामुळे रक्तसंक्रमण प्राप्तकर्त्यामध्ये ताप येऊ शकतो. (ही प्रतिपिंड, वारंवार संक्रमणासह, प्राप्तकर्त्याच्या परिणामी होणाऱ्या परिणामाच्या जोखीम नंतरच्या संक्रमणास देखील वाढवू शकतात.)\nरक्ताचे प्रकार काय आहेत\nअमेरिकन बँक ऑफ ब्लॅक बँक्सच्या मते, अमेरिकेतील रक्ताच्या प्रकारांचे वितरण खालील गोष्टींमध्ये समाविष्ट आहे:\nओ आर पॉझिटिव्ह - 3 9%\nआरएच पॉजिटिव्ह - 31%\nबी आर-पॉजिटिव्ह - 9%\nओ आरएच नकारात्मक - 9%\nआरएच नकारात्मक - 6%\nएबी आरएच पॉजिटिव्ह - 3%\nबी आर-नकारात्मक - 2%\nएबी आरएच नकारात्मक - 1%\nरक्त घटक काय आहेत\nरक्त किंवा त्याच्या घटकांपैकी एक स्थानांतरित केले जाऊ शकते तेव्हा प्रत्येक घटक खालील गोष्टींसह अनेक कार्ये देतो:\nलाल रक्तपेशी. हे पेशी शरीरातील ऊतकांवर ऑक्सिजन आणतात आणि सामान्यतः अॅनिमियाच्या उपचारांमध्ये वापरल्या जातात.\nप्लेटलेट्स ते रक्तात रक्तात मदत करतात आणि ल्यूकेमिया आणि कर्करोगाच्या इतर स्वरूपात वापरतात.\nपांढऱ्या रक्त पेशी. हे पेशी संक्रमणाशी लढण्यास आणि रोगप्रतिकार प्रक्रियेत मदत करण्यास मदत करतात.\nप्लाझ्मा रक्तातील पाणी, द्रव भाग ज्यामध्ये लाल रक्तपेशी, पांढर्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स निलंबित होतात. रक्तातील बहुतेक भाग रक्तप्रवाहात आणण्यासाठी प्लाझमा आवश्यक आहे. प्लाझमा खालील गोष्टींसह अनेक कार्ये करते:\nरक्तदाब राखण्यासाठी मदत करते\nरक्त क्लोटिंगसाठी प्रथिने प्रदान करते\nसोडियम आणि पोटॅशियमचे स्तर संतुलित करते\nक्रायोप्रेसीपिट एएचएफ. प्लाजमाचा भाग ज्यामध्ये रक्तस्त्राव नियंत्रित करण्यात मदत करणारी थट्टायुक्त घटक असतात.\nअल्बुमिन, प्रतिरक्षा ग्लोब्युलिन आणि क्लोटिंग फॅक्टर सांद्रता देखील वेगळे केली जाऊ शकतात आणि संक्रमणासाठी प्रक्रिया केली जाऊ शकते.\nअधिक माहिती रक्तदान / रक्तपेढी\nकोरोनाव्हायरस रोग (कोविड -१९) लोकांसाठी सल्ला\nसाई एशियन हॉस्पिटल अहमदनगर\nमहिला आरोग्य कारकीर्द सुपरहिरो\nआनंद ऋषि हॉस्पिटल अहमदनगर 1\nकेसांकरिता रूईबोस चायचे फायदे 1\nमहिला आरोग्य कारकीर्द सुपरहिरो 1\nरक्तदान / रक्तपेढी 1\nवजन कमी होणे 1\nसाई एशियन हॉस्पिटल अहमदनगर 1\nकोरोनाव्हायरस रोग (कोविड -१९) लोकांसाठी सल्ला\nसाई एशियन हॉस्पिटल अहमदनगर\nमहिला आरोग्य कारकीर्द सुपरहिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/about?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2020-09-28T20:51:17Z", "digest": "sha1:APV7AQAEUD6HJY66IMOWRWCGYWX6SUPX", "length": 8169, "nlines": 83, "source_domain": "aisiakshare.com", "title": " संस्थळविषयक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nसंस्थळाची माहिती निवेदन ऐसीअक्षरे 1 सोमवार, 12/03/2012 - 23:36\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन ऐसीअक्षरे 19 शनिवार, 06/10/2012 - 01:10\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक ऐसीअक्षरे मंगळवार, 13/11/2012 - 09:03\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३ ऐसीअक्षरे 6 मंगळवार, 01/10/2013 - 14:04\nसंस्थळाची माहिती साठवणीतले दिवाळी अंक ऐसीअक्षरे शुक्रवार, 01/11/2013 - 11:37\nसंस्थळाची माहिती धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा ऐसीअक्षरे 105 मंगळवार, 10/03/2015 - 11:36\nसंस्थळाची माहिती गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम ऐसीअक्षरे 18 गुरुवार, 03/09/2015 - 20:38\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ ऐसीअक्षरे 15 गुरुवार, 01/10/2015 - 20:45\nसंस्थळाची माहिती येणार ... येणार ... येणार... ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 05/11/2015 - 10:14\nसंस्थळाची माहिती प्रतिसादांची श्रेणी ऐसीअक्षरे 55 बुधवार, 09/03/2016 - 14:45\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१६ ऐसीअक्षरे 13 सोमवार, 19/09/2016 - 18:49\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन ऐसीअक्षरे शुक्रवार, 30/09/2016 - 02:19\nसंस्थळाची माहिती संस्थळाचे दर्शनी पान - भाग २ ............सार... 97 शुक्रवार, 02/12/2016 - 10:57\nसंस्थळाची माहिती अपग्रेडबद्दल ऐसीअक्षरे 151 गुरुवार, 29/06/2017 - 16:04\nसंस्थळाची माहिती \"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी राजन बापट 3 मंगळवार, 04/07/2017 - 22:41\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक २०१७ - आवाहन ऐसीअक्षरे 28 शनिवार, 21/10/2017 - 06:42\nसंस्थळाची माहिती ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 17/07/2018 - 00:46\nसंस्थळाची माहिती संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे ऐसीअक्षरे 19 मंगळवार, 09/10/2018 - 00:34\nसंस्थळाची माहिती श्रेणीसंकल्पनेची माहिती ऐसीअक्षरे 52 गुरुवार, 10/09/2020 - 19:22\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7763", "date_download": "2020-09-28T20:54:15Z", "digest": "sha1:V4T6EZFYM4CD5TLUKDDJUIUWQI6QDQCS", "length": 6478, "nlines": 96, "source_domain": "aisiakshare.com", "title": " करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार(२) - मंदार देशपांडे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकरोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार(२) - मंदार देशपांडे\nइंटीरियर डिझायनर, कापड व्यावसायिक, कार डीलर, बांधकाम कंत्राटदार असे विविध व्यावसायिक लोक करोनाच्या काळात रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. मंदार देशपांडे यांनी काढलेले त्यांचे काही फोटो.\nसर्व छायाचित्रे प्रताधिकार मंदार देशपांडे.\nआधीचे फोटोफीचर - अंत्यसंस्कार (१)\nफोटोंमुळे हे पाहता आलं.\nफोटोंमुळे हे पाहता आलं. निर्जंतुक करणे खटपट आहे.\nसुन्न वाटलं फोटो पाहून.\nसुन्न वाटलं फोटो पाहून.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/13/weak-performance-of-banking-and-pharma-sector/", "date_download": "2020-09-28T21:37:19Z", "digest": "sha1:HWLJ6XN7HEDI3JB7FJAOPU3YGZSEGYKF", "length": 14491, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी\nबँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी\nअहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली.\nनिफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१५% किंवा ५९.१४ अंकांची घसरण घेतली व ३८,३१०.४९ अंकांवर स्थिरावला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११२८ शेअर्स घसरले, १५६४ शेअर्सनी वृद्धी घेतली तर १३६ शेअर्स स्थिर राहिले. आयशर मोटर्स (२.०६%), सन फार्मा (२.१०%), भारती एअरटेल (२.०४%), एनटीपीसी (१.५८%) आणि एचडीएफसी लाइफ (१.५०) हे निफ्टीवरील टॉप लूझर्स ठरले.\nतर टाटा मोटर्स (४.५९%), हिंडाल्को (४.२१%), एलअँडटी (४.३९%), टायटन कंपनी (३.९२%) आणि भारती इन्फ्राटेल (३.७२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. बँकिंग आणि फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप १.५९% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.७६% नी वाढला.\nलेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड: कंपनीने जूनच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त नफ्याची नोंद केली. परिणामी त्यांच्या शेअर्समध्ये ९.८६% ची वाढ झाली व त्यांनी ३२३० रुपयांवर व्यापार केला.\nशॉपर्स स्टॉप लिमिटेड: या रिटेल चेनने वार्षिक निव्वळ तोटा १२०.३ कोटी रुपयांचा नोंदवला. तर महसूलातही ९३.६% ची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ६.४०% नी वाढले व त्यांनी १७५.३० रुपयांवर व्यापार केला.\nअरबिंदो फार्मा लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई चांगली झाली. कंपनीचे स्टॉक्स ५.६३% नी घसरले व त्यांनी ८८१.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २२.८% नी वाढला तर पहिल्या तिमाहीतील महसूल ८.८% नी वाढला.\nकमिन्स इंडिया लिमिटेड: कंपीनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५% ची घट नोंदवली तर देशांतर्गत विक्रीत ६४% ची घसरण झाल्याचे दर्शवले. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.३०% नी वाढले व त्यांनी ४३७.०० रुपयांवर व्यापार केला.\nडीबी कॉर्प लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ६५.३% घसरण झाली तसेच ४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. तरीही कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी व्यापार केला. कंपनीचे स्टॉक्स ३.०४% नी वाढले व त्यांनी ८१.२५ रुपयांवर व्यापार केला.\nभारतीय रुपया: भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या व्यापारी सत्रात ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.\nजागतिक बाजार: कोव्हिड-१��� च्या रुग्णांमध्ये सतत वाढ आणि अमेरिकेतील महागाईत वाढ झाल्यामुळे आशियाई स्टॉक्समध्ये आजच्या व्यापारी सत्रात वृद्धी दिसून आली. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. नॅसडॅक २.१३% , निक्केई २२५ चे शेअर्स १.७८% नी वाढले.\nतर हँगसेंगचे शेअर्स ०.०५% नी घसरले. युरोपियन मार्केटमध्ये घसरणीचा व्यापार दिसून आला. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१६% नी घसरले तर एफटीएसई १०० चे शेअर्स १.११% नी घटले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-vs-west-indies-virat-kohli-shares-flight-selfie-with-kl-rahul-and-shivam-dube-ahead-of-1st-t20i-at-hyderabad-1825168.html", "date_download": "2020-09-28T21:17:40Z", "digest": "sha1:Q55Z2LZ4UKNMQN5JBABVIVWJP5MDMOQ5", "length": 24231, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "india vs west indies Virat Kohli Shares Flight Selfie With KL Rahul and Shivam Dube ahead of 1st T20I at hyderabad, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवड��ूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nविराटचा लाडक्या सहकाऱ्यासोबत 'सेल्फी मूड'\nHT मराठी टीम, हैदराबाद\nIndia vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला हैदराबादच्या मैदानातून सुरुवात होणार आहे. ६ डिसेंबरला टी-२० सामन्याने दोन्ही संघातील मालिकेला सुरुवात होईल. टी-२० शिवाय विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ हैदराबादमध्ये दाखल झाला आहे.\nमी 'कव्हर ड्राइव्ह' शिकेन, तापसीनं मिताली राजला दिलं वचन\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपला लाडका सहकारी लोकेश राहुल आणि युवा शिवम दुबे यांच्यासोबतचा विमानातील एक फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीने काढलेल्या सेल्फीला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे.\nफेडररची प्रतिमा आणखी उजळली, सन्मानार्थ स्विसच्या नाण्यावर कोरले चित्र\nविंडीज विरुद्धचा पहिला सामना हा मुंबईमध्ये नियोजित होता. मात्र ६ डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सामन्यासाठी सुरक्षा पुरवू शकत नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर मुंबईतील सामना हैदराबादमध्ये आणि तिसरा आणि हैदराबादमध्ये नियोजित असलेला अखेरचा टी-२० सामना ११ डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानात रंगणार असून विंडीज विरुद्धचा दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nशिवमचे वनडे पदार्पण, केदारची निवड क्रिकेट चाहत्यांना खटकली\nINDvWI 1st Test Match: विराटकडून रोहित शर्माचे तोंडभरुन कौतुक\nरोहितच्या नेतृत्वाखाली यांना मिळेल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी\nINDvWI 3rd ODI: पाऊस दमदार बॅटिंग करण्याची शक्यता\nICC T20I Batting Rankings: विराट टॉप-10 मध्ये, रोहितची घसरण\nविराटचा लाडक्या सहकाऱ्यासोबत 'सेल्फी मूड'\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये ���ोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/pressure-mayor-jamkhed-which-leader-55755", "date_download": "2020-09-28T21:33:50Z", "digest": "sha1:B7VHL4IVCEFFJDXT4MDXCX2KGWDWSDJZ", "length": 16299, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Pressure on the mayor of Jamkhed, but of which leader | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आ��ि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजामखेडच्या नगराध्यक्षांवर राजीनाम्यासाठी दबाव \nजामखेडच्या नगराध्यक्षांवर राजीनाम्यासाठी दबाव \nजामखेडच्या नगराध्यक्षांवर राजीनाम्यासाठी दबाव \nशनिवार, 6 जून 2020\nनगराध्यक्ष घायतडक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होत असल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे घायतडक यांनी जाहीर करुन राजकीय खळबळ उडवून दिली आहे.\nजामखेड : 'वाढत्या राजकीय दबावतंत्रा'चे कारण पुढे करुन जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच घायतडक यांच्याकडे दहा नगरसेवकांनी काल (शुक्रवारी) आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिले, असे घायतडक यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. घायतडक राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. नंतर भाजपमध्ये गेले. मग त्यांच्यावर कोणत्या पक्षाच्या नेत्याचा दबाव आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.\nजामखेडच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, दोन वर्षापूर्वी निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून जामखेड नगरपालिकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष घायतडक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होत असल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे घायतडक यांनी जाहीर करुन राजकीय खळबळ उडवून दिली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने हाॅटस्पाॅट राहिलेले जामखेड संपूर्ण राज्यात चर्चेत राहिले. कोरोनाची धाकधूक कमी होते ना होते, तोच नगर पालिकेच्या राजकारणाची धाकधूक सुरू झाली आहे. येथे सुरू झालेले हे राजकारण नेमके कोणत्या वळणावर जाईल, हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल. जामखेड नगरपालिकेत 21 नगरसेवक तसेच 2 स्वीकृत नगरसेवक आहेत. मागील साडेचार वर्षापासून निरनिराळ्या कारणांमुळे ही पालिका सतत चर्चेत राहिली. नगर पालिकेच्या स्थापनेला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून, निवडून आलेल्या नगरसेवकांना साडेचार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे . आणखी या नगरसेवकांचा सहा महिन्याचा कालावधी राहिलेला आहे.\nसाडेचार वर्षात अनेक राजकीय नाट्यमय घटना घडल्या. ��ुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. अखेरची 6 महिने राहिले असताना विद्यमान नगराध्यक्ष घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय अस्थिरता चव्हाट्यावर आणली. मात्र, प्रत्यक्ष घायतडक यांच्याकडे दहा नगरसेवकांनी सुपूर्त केलेले 'ते' राजीनामे मंजूर केल्याचे जोपर्यंत जाहीर करीत नाहीत, तसेच ते स्वतः आपल्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जामखेडच्या राजकारणात बराच 'खल' होईल. आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडेल हे मात्र निश्चित \nनगरसेवकांच्या राजीनाम्याचा राजकीय स्टंट\nघायतडक म्हणाले, की नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात दबावतंत्राचा आवलंब होत असल्याची माहिती आपण आपल्या सहकारी नगरसेवकांना दिली आहे. त्यानुसार माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेवक प्रिती राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गुलशन अंधारे, लता गायकवाड, सुरेखा राळेभात, सुमन राळेभात, मेहरुनिसा कुरेशी, जकीया शेख या दहा नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे आपल्याकडे सूपूर्त केले आहेत.\nगेल्या तीन महिन्यांपासून माझ्यावर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा म्हणून राजकीय दबाव आणला जात आहे. तसेच हा दबाव वाढत जात आसल्याने मी स्वतः जामखेड नगरपरिपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (ता. 9) नगरपालिकेच्या बैठकीनंतर सुपूर्द करणार आहोत. तसेच दहा नगरसेवकांनी देखील आपल्या नगरसेवक पदांचा राजीनामा माझ्याकडे दिल्याचे निखिल घायतडक यांनी सांगितले आहे.\nमाजीमंत्री राम शिंदेंना भूमिका करावी लागणार\nनगरपालिकेची सत्तेची सुत्रे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हाती असून, शिंदे यांच्या अशिर्वादानेच निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. त्यामुळे सुरू झालेल्या राजीनामा नाट्यात घायतडक यांच्यासह राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांसंदर्भात माजीमंत्री राम शिंदे यांनाच आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी लागेल, हे मात्र निश्चित \nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n मनोज कोतकर यांचे सभापतीपद धोक्यात\nनगर : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले आणि स्थायी समितीचे बिनविरोध सभापती झालेल्या मनोज कोतकर यांनी आजच पदभार स्विकारला. परंतु...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nवा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\nपंढरपूर : पंढरपूर येथील माजी नगराध्यक्ष, सावरकरप्रेमी, भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे आज (ता. 28 सप्टेंबर) दुपारी...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमनोज कोतकर पक्ष सांगण्यास असमर्थ पदभार घेताना भाजपची अनुपस्थिती\nनगर : महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर नेमका कोणत्या पक्षाचे, हे सांगण्यास ते असमर्थ ठरले आहेत. आज पदभार घेताना त्यांनी या प्रश्नाला...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nएसटीच्या आंतरराज्य वाहतुकीस पुण्यात प्रारंभ\nपुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर आणि स्वारगेट तर पिंपरी चिंचवडमधून स्थानकातून एसटी महामंडळाकडून आंतरराज्य वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nरोहित पवारांनी वाढदिवसानिमित्त सोडला 'हा' संकल्प\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा उद्या (ता. २९ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांच्या पत्नीचाही उद्याच वाढदिवस आहे. या निमित्ताने...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nनगर नगरसेवक पत्रकार आरक्षण वर्षा varsha राजकारण politics कोरोना corona राम शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alphonsomango.in/blogs/alphonso-mango/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T21:09:56Z", "digest": "sha1:WIE7QUGJ3ZC2HDU4MRY5UGJFBHGWOYXD", "length": 16709, "nlines": 251, "source_domain": "alphonsomango.in", "title": "हापूस आंबा - फळांचा राजा – AlphonsoMango.in", "raw_content": "\nहापूस आंबा - फळांचा राजा\nहापूस आंबा - फळांचा राजा\nहापूस आंबा हा फळांचं राजा आहे. त्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्याचे कारण तसेच आहे. आंबा ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.\nआंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतात. आंब्याची आगमनाची चाहूल आंब्याच्या झाडाला मोहोर आल्यावर समजते. त्या मोहोराचा सुद्धा एक मंद असा सुवास असतो. ह्या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतात. कोकीळ हा पक्षी त्यावेळेस कुहू कुहू करून गाणी म्हणत असतो हे फळ जेव्हा कच्चे असते तेव्हा त्याला कैरी म्हण��न ओळखतात. त्याचे सुद्धा विविध उपयोग आहेत.\nरत्नागिरी हापूस आंब्याची वेग वेगळी नावं\nरत्नागिरी आंबा, रत्नागिरी मँगो, रत्नागिरी अल्फोन्सो मँगो, हापूस आंबा रत्नागिरी, रत्नागिरी अल्फोन्सो आंबा\nदेवगड हापूस आंब्याची वेग वेगळी नावं\nदेवगड आंबा, देवगड मँगो, देवगड अल्फोन्सो मँगो, देवगड अल्फोन्सो आंबा, हापूस आंबा देवगड\nकैरी पासून मुरंबा जाम, जेली, चॉकलेट्स, पन्हे, लोणचे, सरबत बनवतात तसेच जेवणात विविध भाज्या व माश्याचे सार ह्या मध्ये कैरी घातली जाते त्यामुळे त्या जेवणाची लज्जत वाढते. कैरी मुळे आजारी माणसाच्या तोंडाला चव येते. हि कैरी जेव्हा पिकली जाते तेव्हा त्याला आंबा म्हणतात.\nआंब्याच्या अनेक जाती आहेत. त्याचे वैशिष्ट्य असे कि प्रत्येक प्रांतात त्याची चव रंग रूप ह्यात वेगळे पणा असतो. दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, प्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहे. आंब्याचा रंग हा मोहक पिवळा परंतु वेगवेगळ्या आंब्याच्या जाती प्रमाणे त्याच्या रंग छटा बदलतात.\nतोतापुरी, नीलम, दशहरी, पायरी, रायवळ, लंगडा, रूमानिया, हापूस, बाल्साल्ड आंबा, अश्या एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्वात लोकप्रिय आंब्याची जात आहे ती म्हणजे हापूस. कोकणातील हापूरस आंब्याची चव हि अतिशय अप्रतिम असते. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया होय.\nत्याच्या चवीने अख्या जगाला वेड लावले आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्याच्या फळाला येत नाही. कोकणाखेरीज जरी इतर कुठेही ह्या फळाची लागवड केली तरीही ह्याच्या सारखी चव नाही म्हणून तर ह्याला कोंकण चा राजा म्हणून ओळखतात. असे म्हणतात कि आंबा हा अक्षय तृतीया पासून खायला सुरवात करतात.\nकोकणातील हापूस आंबा हा आजमितीस सात समुद पार पोहचला आहे. हापूस आंब्याला आखाती देश, पश्चिमेकडील देश येथे प्रचंड मागणी आहे. आणि ह्या आंब्या मुळे देशाचे परकीय चलन सुद्धा वाढण्यास मदत होते. आंबा ह्या फळांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. कारण ह्या फळाची लागवड ग्रामीण भागात एक उपजीविकेचे साधन आहे.\nआंब्या मुळे गृह उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. आंबा ह्या फळापासून आमरस, जाम, मँगो मिल्क शेक, आईसक्रीम, आंबा पोळी, आंबा बर्फी, वडी बनवली जाते. हे सर्व उद्योग जिथे आंब्याचे उत्पन्��े मिळते तिथे केले जातात आणि त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतो. आमरस पुरी हा तर अत्यंत लोकप्रिय भोजनाचा प्रकार आहे.\nसंपूर्ण भारतात तो चवीने खाल्ला जातो. तसेच आंब्याच्या हंगामात आमरस पुरी ने एक प्रकार भारतीय मेजवानीत मानाचे स्थान पटकावले आहे,\nआंब्या मध्ये अनेक गुणधर्म आहेत. त्यात प्रतिकार शक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे. तसेच आंबा हा शक्तिवर्धक आहे. आंब्यात अ आणि क जीवनसत्व आहे. तसेच आंबा त्वचा आणि नेत्र विकार उपयोगी आहे. आंब्याच्या झाडांची पाने सुद्धा औषधी आहेत.\nकाही सणांना आंब्याच्या पानांचे तोरण झेंडू फुलांमध्ये ओवून घराच्या मुख्य दरवाज्याला लावतात. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात आवर्जून केला जातो. तसेच आंब्याच्या झाडांचे लाकूड सुद्धा फर्निचर साठी वापरतात. असा हा आंबा आणि त्याचे डेरेदार झाड अनेकांना सावली देते व अनेक पक्ष्यांना घरटे म्हणून आधार देते.\nहापूस आंबा कसा ओळखावा\nकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, आणि पालघर ह्या पाच जिल्ह्यातल्या आंब्यालाच ह्यापुढे हापूस आंबा असे नाव लावता येणार आहे. हे साध्य झाला आहे भौगोलिक मानांकन ह्या भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिला आहे.\nखऱ्या हापूस आंब्याची किंमत नेहमी जास्त असते कर्नाटक हापूस आंब्याची किंमत ही नेहमी स्वस्त असते पण चवीत खूप खराब असते.\nहापूस आंब्याचा आकार हा विशिषष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते, हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो. आंब्याची साल म्हणजे स्किन हे प्लेन असते ते कुठे ही खडबडीत नसते, सालीवर पांढऱ्या फुल्यांच्या लहान छिद्र असतात पातळ साल असता, नाममात्र फायबर असता.\nखरोखर आंबा हे फळ अमृततुल्य फळ आहे यात काही शंका नाही.\nहापूस आंब्याचे पदार्थ बनवण्याचे रेसिपी , आंबा रेसिपी\nहापूस आंब्याचे पदार्थ बनवण्याचे रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7764", "date_download": "2020-09-28T22:08:16Z", "digest": "sha1:C5YWCWVKTH6FRTTTACER7EZ5PRR4RFXG", "length": 81211, "nlines": 154, "source_domain": "aisiakshare.com", "title": " करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकरोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)\nकरोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे\nडॉ. राजीव ढेरे मुलाखत – (भाग १)\nढेरे सरांचा परिचय : सीरम इन्स्टिट्यूट जेव्हा अतिशय छोटी संस्था होती तेव्हापासून ते इथे काम करत आहेत आणि बहुतेक सर्व व्हॅक्सिन्स तयार करण्यात, आणि पर्यायानं या संस्थेच्या यशामागे त्यांचा मोठा वाटा आहे. डॉक्टर राजीव ढेरे सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. आणि सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. मला वाटतं एमएमआर व्हॅक्सिनचे जगातले दोन-तृतीयांश डोस इथे हडपसरमध्ये बनतात.\n सुरुवातीला ढेरे सरांचे आभार मानूयात. त्यांच्या सध्याच्या अतिशय बिझी काळामध्ये रविवार संध्याकाळचा वेळ त्यांनी आपल्यासाठी काढला यासाठी पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. प्रसारमाध्यमांत याआधी तुमच्या ज्या मुलाखती आल्या होत्या त्यात तांत्रिक प्रश्न फारसे विचारले गेले नव्हते, त्यामुळे ‘ऐसी अक्षरे’ने जाणकार वाचकांसाठी तुमची तांत्रिक मुलाखत घ्यायचं ठरवलं.\nप्रश्न : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टेक्नॉलॉजीनी आत्ता जी लस तयार केलेली आहे त्याविषयीची पहिली घोषणा मला वाटतं दोन-तीन महिन्यांपूर्वी आदर पूनावाला यांच्या एका मुलाखतीत त्यांनी केली होती. तर त्याबद्दल सुरुवातीला काही माहिती द्याल का\nडॉक्टर ढेरे : सर्वप्रथम मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. मी काही एवढा मोठा नाही आणि मुख्य गोष्ट म्हणजे एक फार मोठी टीम ह्या गोष्टीवर काम करत असते. एक दोन माणसांकडून एवढी मोठी कामं होत नाहीत. दोन फार मोठे घटक असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे पैशाचं प्रचंड पाठबळ अशा गोष्टींना लागतं. आणि ते उभं केलं ते पूनावाला यांनी. पैशाच्या पाठबळाशिवाय सायन्सचं सोशल ॲप्लिकेशन अशक्य असतं. दुसरी गोष्ट म्हणजे लोक. असंख्य लोक आहेत जे अननोन सोल्जर आहेत आणि ज्यांच्या खांद्यावर हे सगळं उभं आहे. मी फक्त एक पुढे उभा असलेला माणूस आहे, सीनियर म्हणून.\nआता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीविषयी तांत्रिक माहिती सांगतो. इबोलाची फार मोठी साथ झायर देशात (आता Democratic Republic of Congo) आली होती (२०१४) बरीच वर्षं इबोलाची साथ येत आहे आणि ती खूप धोकादायक असते. त्याचा केस फेटलिटी रेट ४५% ५५% वगैरे असतो (केस फेटलिटी रेट : पॉझिटिव्ह केसेसपैकी किती टक्के लोकांचा मृत्यू झाला, म्हणजेच पॉझिटिव्ह केसेसपैकी मृत्युदर.) तर त्याच्यावर व्हॅक्सिन करण्यासाठी पहिल्यांदा हा प्लॅटफॉर्म / ही टेक्नॉलॉजी वापरली गेली. ती चिंपांझी ॲडिनोव्हायरसवर आधारित आहे (cAd3 – ॲडिनोव्हायरसेस अनेक पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये इन्फेक्शन्स करतात. यात मनुष्यप्राणी तसेच चिंपांझीसारखे एप्स समाविष्ट आहेत. या इथे उल्लेख केलेला चिंप ॲडिनोव्हायरस हा चिंपांझीच्या शरीरात इन्फेक्शन करणारा आहे. माणसाला इन्फेक्ट करणाऱ्या अडिनो व्हायरसशी काही प्रमाणात साम्य असणारा.). हा डबल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे त्यावर जागा भरपूर आहे. माणसामध्ये ॲडिनोव्हायरस इन्फेक्शन्स खूप असतात. त्यामुळे अर्थातच शरीरामध्ये त्याविरुद्ध न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी असतात. परंतु हा चिंपांझीच्या शरीरातला व्हायरस असल्यामुळे माणसाच्या शरीरातल्या क्रॉस-न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी त्याला कमी न्यूट्रलाइझ करतील. हा ह्या प्लॅटफॉर्मचा बेसिस आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने काय केलं, तर हा व्हायरस जेव्हा पेशींमध्ये जातो तेव्हा बाहेर येण्याकरता, म्हणजे आपली असेंब्ली करण्याकरता त्याला एक प्रोटीन लागतं. ह्यांनी जो चिंपांझी ॲडिनो recombinant केला त्यामध्ये हे प्रोटीन डिलीट केलं. (recombinant करणं – एखाद्या जीवित पेशीतल्या जेनेटिक मटेरियलमध्ये (DNA/RNA) तंत्रज्ञान वापरून कृत्रिमरीत्या बदल करणं) त्यामुळे ते चक्रव्यूहासारखं होतं – म्हणजे हा व्हायरस माणसाच्या पेशींमध्ये आत जातो, पण त्याला असेंबल होऊन बाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्याच्या तुकड्या-तुकड्यांचं एक्सप्रेशन होतं.आणि त्यातून तुम्हाला त्याच्याविरोधात अँटीबॉडीज मिळतात. पण व्हॅक्सिन तयार करण्यासाठी तुम्हाला हा व्हायरस मोठ्या प्रमाणात लॅबमध्ये वाढवायला लागतो. म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं काय केलं तर HEK293A नावाची पेशी असते. असेंब्ली प्रोटीनचं जे डिलीट केलेलं म्युटेशन आहे ते त्यांनी त्या पेशीमध्ये घातलं. त्यामुळे हा व्हायरस त्या HEK293A पेशीमध्ये भरपूर वाढू शकतो.त्याचं titer (टायटर : द्रावणामधल्या एखाद्या घटकाचं कॉन्सन्ट्रेशन. इथे हे Viral load ह्या अर्थानं वापरलं आहे.) 1011 1012 इथपर्यंत जातं. आणि हा व्हायरस माणसांमध्ये गेला की तो पेशींमध्ये शिरतो पण मगाशी सांगितलं तसं ते चक्रव्यूहासारखं होतं – तो आत जाऊ शकतो पण बाहेर येऊ शकत नाही.\nकोरोनाव्हायरसचं जे receptor-binding protein असतं त्यावर जे S1 आणि S2 प्रोटीन असतं हे प्रोटीन त्यांनी त्या ॲडिनोव्हायरसवर क्लोन केलं. (कोरोनाव्हायरसमधल्या प्रोटीन्सची माहिती इथे मिळेल.) वर सांगितल�� तसं हा डबल-स्ट्रँडेड व्हायरस आहे त्यावर जागा भरपूर आहे. आणि जिथलं प्रोटीन डिलीट केलं ती जीन तशीच आहे. ह्याच पेशींवर त्याची भरपूर वाढ होते. HEK293A ही suspension cell आहे. tissue cultureमध्ये जर surface-dependent cells असतील तर त्या लॅबमध्ये वाढवायला खूप त्रास होतो आणि मग मोठ्या प्रमाणात त्या वाढवणं अवघड जातं. ह्याउलट suspension cellमध्ये होतं. antibioticचं fermentation जसं केलं जातं, तसं काही लिटरपर्यंत तुम्ही ह्या suspension cellची high-density वाढ करू शकता. त्यामुळे फायदा असा मिळतो की माणसाच्या पेशींमध्ये ह्याची वाढ होण्याचा धोका नाही, पण artificially मोठ्या प्रमाणात वाढवता येतो (म्हणजे scalability मिळते) आणि माणसांमध्ये हा आधी वापरला गेलेला आहे (इबोलाच्या वेळी). त्यावरून त्या तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर आम्ही बरीच वर्षं वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतो आहोत. त्यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे काम चालू आहे हे आम्हाला माहीत होतं. आणि त्यांच्या वैज्ञानिकांबरोबर आम्ही काम करत असल्यामुळे आम्हाला हे तंत्रज्ञानदेखील परिचित होतं. त्यामुळे ते म्हणाले की मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन आम्ही तयार करू शकत नाही, पण तुम्ही ते करू शकता. त्यामुळे हे कॉम्प्लिमेंटरी झालं – जे त्यांच्याकडे नाही ते आमच्याकडे आहे; जे आमच्याकडे नाही ते त्यांच्याकडे आहे. अशाप्रकारे हे सुरू झालं.\nप्रश्न : भारतातल्या (किंवा जगातल्याही म्हणायला हरकत नाही) सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न विचारतो. ही लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे म्हणजे अजून फेज-३ ट्रायल होणं बाकी आहे, आत्ताच्या स्टेजला नक्की तारीख कमिट करणं योग्य नसेल हे सर्व मान्य करूनही, लवकरात लवकर लस कधी बाजारात यायची शक्यता असेल म्हणजे अजून फेज-३ ट्रायल होणं बाकी आहे, आत्ताच्या स्टेजला नक्की तारीख कमिट करणं योग्य नसेल हे सर्व मान्य करूनही, लवकरात लवकर लस कधी बाजारात यायची शक्यता असेल काही दिवसांपूर्वी श्री. आदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं की सीरम इन्स्टिट्यूट ही लस डिस्ट्रिब्युशनसाठी भारत सरकारला सुपूर्द करणार आहे, या पार्श्वभूमीवर सामान्य माणूस लस आपल्याला कधी मिळेल अशी अपेक्षा करू शकतो\nडॉक्टर ढेरे: इथे बरीच टेक्निकल पार्श्वभूमी असलेली लोकं आहेत त्यामुळे मी आधी तांत्रिक भाग सांगतो. यात दोन गोष्टी समजावून घेण्याच्या आहेत. पहिलं म्हणजे ‘क्लिनिकल ट्रायल’ हा शब्द. ट्रायल म्हणजे हा एक प्रयोगच असतो. त्यामुळे हे एक सायंटिफिक जजमेंट असतं, की ‘हे वर्क व्हायचे खूप चान्सेस आहेत’. (परंतु असंख्य ट्रायल फेलसुद्धा जाऊ शकतात. सर्व ट्रायल्स तुम्हाला हवं तशा वर्क होतातच असं नाही.)\nया प्रस्तावित व्हॅक्सिनच्या आत्ताच्या उपलब्ध डेटावरून असं दिसतंय की याला फार काही मोठ्या सेफ्टी कन्सर्न्स नाहीयेत. अर्थात हा अतिशय कमी लोकांवर केला गेलेला एक्सपेरिमेंट आहे – पाचशे लोकांवरचा आहे हा. यांच्यात इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स, म्हणजे अँटीबॉडी जनरेशन चांगलं झालंच, पण त्याबरोबर T cell immunity, म्हणजे साध्या भाषेत मेमरी म्हणा, ती पण दिसली. आता या जजमेंटवर दोन ट्रायल्स चालू आहेत. ऑक्सफर्डची फेज-३ म्हणजे एफिकसी ट्रायल चालू आहे. दहा ते पंधरा हजार लोकांवर ही ट्रायल चालू आहे.\nइंग्लडमध्ये असं झालं की ही ट्रायल सुरू व्हायच्या वेळी केसेस कमी व्हायला लागल्या. अर्थात तरीही तिथे ट्रायल चालू आहे आणि त्याचा आकडा खूप मोठा आहे. आमच्याकडे फेज-३साठी आम्हाला जी परवानगी दिली आहे त्याला ‘ब्रिजिंग एफिकसी’ असं नाव दिलंय. ब्रिजिंग एफिकसी म्हणजे काय तर एका प्रॉडक्टची एफिकसी सिद्ध झालीय, त्याची इम्युनोजेनिसीटी (इम्युनोजेनिसीटी म्हणजे काय स्वरूपाचा आणि किती प्रमाणात इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स येत आहे.) पण माहीत आहे तर त्या इम्युनोजेनिसीटीच्या डेटावर आधारित, आम्ही सेफ्टी ट्रायल्स मोठ्या प्रमाणावर करणार आणि ‘ब्रिजिंग विथ एफिकसी थ्रू इम्युनोजेनिसीटी’.\nआम्हाला DCGIने (Drugs Controller General of India) अशी अट घातलेली आहे की तुम्ही भारतातल्या ट्रायल्स करताना सेफ्टी आधी बघायची आणि मग इम्युनोजेनिसीटी बघायची, आणि पंधराशे लोकांवर ही ट्रायल करायची (याचं कारण तीन खंडांमध्ये प्रत्येकी दहा-पंधरा हजार लोकांवर ही ट्रायल आधीच झालेली असेल). आता ही ट्रायल पंधराशे लोकांवर करणार असलो तरी सगळे फॅक्टर्स धरून दोन हजारांपेक्षा जास्त ट्रायलचे स्वयंसेवक नोंदणी केले जातात. काही लोक नंतर येत नाहीत, फॉलोअप टेस्टकरता येत नाहीत वगैरे. म्हणजे शेवटी किमान पंधराशे लोकांवर तरी इम्युनोजेनिसीटी ट्रायल करायची, सेफ्टी डेटा गोळा करायचा. आमचा सगळा डेटा DCGIला दिला आहे. सध्या महासाथीच्या परिस्थि���ीमुळे यावर कारवाई तत्परतेने होत आहे, त्यामुळे सरकार आम्हाला बहुधा ट्रायल्स करण्यासाठी येत्या एकदोन आठवड्यात परवानगी देईल अशी शक्यता आहे. (पाहा : Serum Institute gets DCGI nod for trials of Oxford vaccine ) याची सर्वसामान्य पद्धत अशी असते की सबंध देशात मिळून बारा सेंटर्स यासाठी नक्की केलेली आहेत. त्या सेंटर्सवर चाचणी घेणारे प्रिन्सिपल इन्वेस्टीगेटर्स तिथले असतात. सध्याच्या परिस्थितीत बारा सेंटर्सवर मिळून पंधराशे स्वयंसेवक ट्रायलसाठी जमवायचे हे काही अवघड काम नाहीये. ही ट्रायल अठरा आणि त्यापुढच्या वयोगटाकरता केली जात आहे. इम्युनोजेनिसीटीची भारतातली ट्रायल साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत संपावी. तोपर्यंत किंवा त्याच्या आधीच साऊथ आफ्रिका, ब्राझील आणि ब्रिटन इथल्या ट्रायल्सचे रिझल्ट्स पूर्णपणे हातात आलेले असतील. (सध्या ऑक्सफर्डच्या अंदाजानुसार हा इतरत्र चालू असलेल्या ट्रायल्सचा डेटा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत यावा) म्हणजे त्यांचा एफिकसी डेटा ऑक्टोबरमध्ये, आपला क्लिनिकल डेटा (डेटा अपेक्षेप्रमाणे आला आहे असे गृहीत धरून) नोव्हेंबरमध्ये आम्ही सरकारला देऊ शकलो तर सरकार डिसेंबरपर्यंत परवानगी देऊ शकते.\nपूर्वीच्या नियमानुसार कुणालाही व्हॅक्सिन बनवण्याचे लायसन्स मिळाल्यावर मग ते व्हॅक्सिन उत्पादन चालू करू शकत असत. आता हाच नियम धरून ठेवला तर लस तयार करायला डिसेंबरनंतर सहा महिने जातील\nआता महासाथीची गंभीर परिस्थिती असल्याने सरकारने आम्हाला उत्पादन चालू करण्यासाठी कंडिशनल परवानगी दिली आहे. अट अशी, की ऑक्सफर्डच्या देशाबाहेरच्या ट्रायल्सचा डेटा, तसंच भारतातल्या आपल्या ट्रायल्सचा डेटा अपेक्षित आहे तसा आला, आणि आम्ही लिहून दिलेल्या पद्धतीनेच तेव्हापर्यंत उत्पादन केलेलं असेल, आणि आमचं प्रॉडक्ट जर कंट्रोलरच्या तपासणीत पास झालं तर… (आता यात इतके जर आणि तर आहेत… परंतु आत्ता असं वाटत आहे की हे तिन्ही होऊ शकेल) तर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये लस तयार होऊ शकेल.\nभारतात जर हर्ड इम्युनिटी यायला हवी असेल तर किमान सत्तर कोटी लोकांना ही लस देण्याची जरुरी भासेल. ही लस जनतेपर्यंत पोचवण्याचं काम सरकारला करायचं आहे. त्यातच या लसीचे दोन डोस द्यायला लागतात. म्हणजे मी जानेवारीत एखाद्या व्यक्तीला लस दिली असेल, तर त्याला त्यानंतर तीन आठवडयांनी परत लस द्यायला हवी. त्यान���तर आठ-दहा दिवसांनी त्याच्या शरीरात पुरेशी कोरोनाविरोधी रोगप्रतिकारशक्ती तयार होईल.\nसमजा आम्ही तेव्हापर्यंत पन्नास कोटी किंवा तीस कोटी डोसेस तयार केले तरीही पुढे एक डिस्ट्रिब्युशनची मोठी यंत्रणा लागणार. म्हणजे लसीचे हे डोस तयार झाले की मग ते गावागावात पाठवण्याची व्यवस्था, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, लस देण्यासाठी मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ अरेंज करणे याला जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे. म्हणजे मी जरी म्हणालो की आम्ही डिसेंबरमध्ये लस तयार केली, तरीही खेडोपाडी सर्वसामान्य जनतेला ती लवकरात लवकर कशी पोचेल यावरही लस कधी मिळणार हे अवलंबून आहे. यावर सरकारी पातळीवर सध्या विचार चालू आहे. आपल्याकडे एक अत्यंत यशस्वी लसीकरण पूर्वी झालेलं आहे, ते म्हणजे पोलिओ लसीकरण. अत्यंत कमी वेळात संपूर्ण देशभर ही लसीकरण मोहीम राबवली गेली होती. आमच्या दृष्टीने आमचं काम कदाचित पूर्ण होईल डिसेंबर महिन्यात. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर फक्त आमच्याकडे लस कधी तयार होणार हे महत्त्वाचं उत्तर ठरेल. ती तयार असेल डिसेंबर-जानेवारीपर्यंत…\nप्रश्न : ही फारच चांगली माहिती मिळाली. आता थोडं याच संदर्भात, म्हणजे फक्त सीरम इन्स्टिट्यूटच नाही, तर इतर ठिकाणी व्हॅक्सिनबद्दल जे प्रयत्न चालू आहेत त्याविषयीही हा प्रश्न आहे. महासाथीच्या बाबतीत आत्तापर्यंत जगभरातून जो इम्युनॉलॉजिकल डेटा हाती आलाय, त्यावरून या लसींमुळे लाँग-टर्म इम्युनिटी डेव्हलप होईल असं वाटतंय का की या बाबतीत अजून लक्ष ठेवायला लागणार आहे\nडॉक्टर ढेरे : पहिली गोष्ट म्हणजे आत्ता ज्या ट्रायल्स चालू आहेत त्या तशाही पुढे चालूच राहणार आहेत. लाँग-टर्म सस्टेनन्स ऑफ इम्युनिटी बघायला ऑक्सफर्डच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलमधे, शेवटचा डेटा पॉईंट असणार आहे ३८५ दिवसांनंतरचा. म्हणजे ट्रायल चालू झाल्यावर (व अर्थातच लसीकरण चालू झाल्यानंतरसुध्दा) सव्वा वर्षानंतरही ट्रायलचा फॉलोअप घेणे चालूच राहणार आहे. लसीकरण जरी झाले असले तरी या ३८५ दिवसांनंतरच्या डेटावरून या बाबतीत आपल्याला अजून माहिती मिळत जाईल. यापूर्वीच्या अनुभवातल्या, म्हणजे इबोलाच्या साथीच्या डेटावरून असं दिसतंय की अशा दोन डोस असलेल्या व्हॅक्सिनमुळे पुरेशी T cell immunity तयार झाली तर किमान दोन तीन वर्षं तरी इम्युनिटी राहण्याची दाट शक्यता आहे. ���ुसरी गोष्ट म्हणजे हे Live attenuated व्हॅक्सिन आहे. (Live attenuated म्हणजे व्हायरसच्या मूळ रचनेला धक्का न लावता, त्याची रोग निर्माण करण्याची क्षमता नष्ट करणं.) सर्वसामान्यपणे अशा Live attenuated व्हॅक्सिनमुळे दहा वर्षाहून जास्त काळ इम्युनिटी टिकते. अर्थात एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स हाती आल्यावरच हे ठरेल. शक्यता आहे का असं विचारलंत तर त्याचं उत्तर नक्की ‘हो’ असंच असेल.\nअर्थात, हा व्हायरस म्यूटेट झाला तर मात्र सगळंच गणित बदलेल.\nप्रश्न : अरे वा, हे खूपच आश्वासक आहे. आपण मगाशी सांगितलंत की साधारणपणे डिसेंबरपर्यंत लस आपल्या हातात असू शकेल आणि आपल्या सरकारी यंत्रणेकडे देशभर पोलिओ लसीकरणाचा एक यशस्वी पूर्वानुभव पण आहे. परंतु, लस उत्तम आहे तरीही ती लॅबमधून निघून, लोकांपर्यंत पोचून, लोकांचं लसीकरण होऊन त्याचे यशस्वी परिणाम दिसण्यापर्यंत कुठकुठली आव्हाने असतात म्हणजे ‘लस उत्तम परंतु लसीकरण ७० टक्केच फक्त’ असे कुठकुठले फॅक्टर्स असतात\nडॉक्टर ढेरे : लस लॅबमधून निघाल्यावर टर्मिनल पॉईंटला, म्हणजे गावातल्या प्रायमरी हेल्थ सेंटरला पोचेपर्यंत ती योग्य पद्धतीने, योग्य तापमानाला स्टोअर करून (कोल्ड चेन मेंटेन करून) पोचवावी लागते. तिथे तशाच स्टोरेजची व्यवस्था जरुरी असते. हे इंजेक्टेबल व्हॅक्सिन आहे. त्यामुळे प्रायमरी हेल्थ सेंटरवर डॉक्टर आणि नर्सेस उपस्थित असणं आवश्यक असेल. लसींचं वितरण करण्यासाठी आधी लस (कोल्ड चेन मेंटेन करून) जिल्ह्याच्या ठिकाणी नेली जाते. तिथून त्या जिल्ह्यातल्या प्रायमरी हेल्थ सेंटरला ती पाठवण्यात येते. एकदा लस तिथे पोचली, की गावात दवंडी पिटण्यात येते, की अमुकअमुक दिवशी लसीकरण आहे आणि सर्वानी प्रायमरी हेल्थ सेंटरला यायचं आहे. अशा लसीकरणासाठी एकेक माणूस लस घ्यायला आलेला चालत नाही. कारण लसीच्या एका व्हायलमध्ये लसीचे दहा डोस असतील. (म्हणजे एका वेळी किमान दहा लोक असतील तरच व्हायल फोडून लसीकरण करणं योग्य असतं, नाहीतर थोडी लस वाया जाऊ शकते) दवंडी पिटून किती लोकांपर्यंत ही बातमी पोचतीय आणि त्यातून किती लोक लस घ्यायला येताहेत हे एक आव्हान असतं.\nत्याशिवाय हे इंजेक्टेबल व्हॅक्सिन असल्याने डॉक्टर्स आणि नर्सेसच्या बरोबरच सिरींजेसची उपलब्धता, वापरून झाल्यावर सिरींजेस सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्याची सेल्फ डिस्ट्रक्ट मशिनरी (लसीमधे Live attenuated व्ह���यरस असल्याने हे अत्यंत महत्त्वाचं), प्लास्टिक डिस्पोजलची योग्य सुविधा ही तयारी करून ठेवायला लागते. याबरोबरच क्वचित काही लोकांना लस घेतल्यावर रिॲक्शन आलीच तर त्याची काळजी घेण्याची व्यवस्था, त्यासाठी वेगळी औषधं ही सगळी तयारी आवश्यक असते. (पोलिओसारखी) तोंडातून ड्रॉपने घ्यायची लस आणि इंजेक्टेबल लस यात हा फरक असतो. तोंडातून घ्यायच्या लसीकरता थोडी कमी तयारी लागते. ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज आणि लसीकरण हे यंत्रणेसाठी अत्यंत कष्टप्रद आणि अवघड काम. मी फील्डवरचा माणूस नाही, पण मला खात्री आहे की हे कसं करावं, यातल्या अडचणींवर कशी मात करावी याबद्दल जिल्हानिहाय स्तरावर येणारे वेगवेगळे शेकडो प्रश्न याबद्दल सरकारी यंत्रणेकडे तयारी चालू असेल.\nअर्थात ही आव्हानं असली तरीही आपला या बाबतीतला पूर्वानुभव अत्यंत चांगला आहे. सहा महिन्यांपूर्वीच आपल्याकडे MR व्हॅक्सिनचा (मीजल्स-रुबेला व्हॅक्सिन) एक मोठा ड्राइव्ह झाला. त्यात एका वेळी सुमारे तीस कोटी शाळकरी मुलांसाठी (असंच इंजेक्टेबल) लसीकरण यशस्वी रीतीने राबवण्यात आलं. गावोगावीच्या शाळांमध्ये जाऊन हे दिलं गेलं. तीस कोटी इतका मोठा आकडा असल्याने आम्हालाही मनात खूप धाकधूक होती, पण सरकारी वैद्यकीय यंत्रणेनं हे काम अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. म्हणजे हे काम खडतर, अत्यंत अवघड असलं तरीही आपण अशा प्रकारची आव्हानं झेलण्यासाठी सक्षम आहोत हे सरकारी वैद्यकीय यंत्रणेनं यापूर्वी दाखवून दिलं आहे.\nम्हणजेच, आव्हानं मोठी असली तरी आपल्याकडे सरकारी यंत्रणेने ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याचा सहा महिन्यांपूर्वीचाच एक मोठा अनुभव आहे, आणि हे अत्यंत महत्त्वाचं आणि आश्वासक आहे.\nप्रश्न : लस तयार करण्याचे भारतात सीरम आणि भारत बायोटेक या संस्थांमधे प्रयत्न चालू आहेत. तसेच जगात इतर किती ठिकाणी कशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत याबद्दल काही माहिती सांगू शकाल का अजून एक प्रश्न म्हणजे सीरममध्येही या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या (कोरोना) लसीबद्दल काही प्रयत्न चालू आहेत का\nडॉक्टर ढेरे : आमच्याकडे या पहिल्या लसीबद्दल काम सुरू करण्यापूर्वी या बाबतीत शास्त्रीय विचार करण्यात आला. ही लस यशस्वी होईल का झालीच, तर किती प्रमाणात होईल झालीच, तर किती प्रमाणात होईल यात अडचणी कायकाय येतील यात अडचणी कायकाय येतील कुठल्या ���योगटात ही जास्त यशस्वी ठरू शकेल कुठल्या वयोगटात ही जास्त यशस्वी ठरू शकेल (म्हणजे समजा अठरा वर्षांपुढच्या वयोगटासाठी ही लस यशस्वी झाली, तर एक ते अठरा वयोगटातल्या लोकांनी काय करायचं (म्हणजे समजा अठरा वर्षांपुढच्या वयोगटासाठी ही लस यशस्वी झाली, तर एक ते अठरा वयोगटातल्या लोकांनी काय करायचं) शिवाय, गर्भवती महिलांनी ही लस कशी घ्यावी) शिवाय, गर्भवती महिलांनी ही लस कशी घ्यावी (कारण ही Live attenuated व्हायरसची लस आहे) नवजात अर्भकांना कशी द्यावी (कारण ही Live attenuated व्हायरसची लस आहे) नवजात अर्भकांना कशी द्यावी या व्यतिरिक्त (ही ॲडिनोव्हायरसवर आधारित लस आहे त्यामुळे) तुमच्या शरीरात जर आधीच या ॲडिनोव्हायरसविरोधी अँटीबॉडीज असतील तर शरीर प्रतिसाद कसा देईल या व्यतिरिक्त (ही ॲडिनोव्हायरसवर आधारित लस आहे त्यामुळे) तुमच्या शरीरात जर आधीच या ॲडिनोव्हायरसविरोधी अँटीबॉडीज असतील तर शरीर प्रतिसाद कसा देईल काही अडचणी येतील का काही अडचणी येतील का वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या जनसमूहांमध्ये ॲडिनोव्हायरस विरुद्ध वेगवेगळ्या प्रमाणात अँटीबॉडी सापडण्याची शक्यता असते. ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि भारतात अँटी ॲडिनो अँटीबॉडी सापडण्याचं प्रमाण पार २२ टक्क्यापासून ते ६० टक्क्यापर्यंत बदलू शकतं. या अँटीबॉडीज शरीरात असताना ही लस किती प्रमाणात काम करू शकेल वेगवेगळ्या खंडांमध्ये, वेगवेगळ्या जनसमूहांमध्ये ॲडिनोव्हायरस विरुद्ध वेगवेगळ्या प्रमाणात अँटीबॉडी सापडण्याची शक्यता असते. ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि भारतात अँटी ॲडिनो अँटीबॉडी सापडण्याचं प्रमाण पार २२ टक्क्यापासून ते ६० टक्क्यापर्यंत बदलू शकतं. या अँटीबॉडीज शरीरात असताना ही लस किती प्रमाणात काम करू शकेल आत्ताच्या घडीला आमच्या हातात फेज-१चा डेटा आहे. आता दिसतंय की लस इफेक्टीव्हली काम करत आहे. परंतु आम्ही जेव्हा या लसीवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा किती उपयोगी होईल या बाबतीत मनात थोडी धाकधुक होतीच. म्हणजे काँगोमध्ये ही लस यशस्वी होणं आणि भारतातही यशस्वी होणं यात फरक असेल का आत्ताच्या घडीला आमच्या हातात फेज-१चा डेटा आहे. आता दिसतंय की लस इफेक्टीव्हली काम करत आहे. परंतु आम्ही जेव्हा या लसीवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा किती उपयोगी होईल या बाबतीत मनात थोडी धाकधुक होतीच. म्हणजे काँगोमध्ये ही ���स यशस्वी होणं आणि भारतातही यशस्वी होणं यात फरक असेल का हा विचार करून आम्ही एकाच वेळी कोरोनाच्याच इतरही तीनचार वेगळ्या लसी तयार करण्यावर काम करत आहोत. आम्ही या ऑक्सफर्ड विद्यापीठाशिवाय ‘कोडाजेनिक्स’ या अमेरिकन कंपनीबरोबरही तंत्रज्ञान करार केला आहे. या कंपनीने जिवंत (रोग निर्माण करणाऱ्या) व्हायरसला attenuate करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यापूर्वी हे करण्यासाठी दहा-वीस वर्षं लागत असत. लॅबमध्ये वेगवेगळ्या वातावरणात या व्हायरसची वाढ करत असताना हळूहळू त्याला (रोग निर्माण करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत) ‘गरीब’ करत जायचं असतं. पोलिओच्या लसीकरणाच्या वेळच्या काही निरीक्षणांवरून काही गोष्टी शास्त्रज्ञांच्या निदर्शनाला आल्या होत्या. त्याचा वापर करून कोडाजेनिक्स कंपनीने या व्हायरसच्या जीनोममध्ये बदल केल्याने व्हायरस बाह्य स्वरूपात काहीही बदल न करता त्याची रोग निर्माण करण्याची क्षमता नष्ट कशी करता येते याचं तंत्रज्ञान निर्माण केलं. याचं त्यांनी पेटंट केलं आहे. त्यांनी हे तंत्रज्ञान इन्फ्लुएंझा व्हायरसच्या बाबतीत, नंतर पोलिओच्या बाबतीत प्राण्यांमध्ये यशस्वी करून दाखवलं आहे. यामुळे आमच्या लक्षात आलं की या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण कोरोनाव्हायरसच्या बाबतीत कदाचित करू शकू. अजून एका गोष्टीचा फायदा असा झाला आहे की या गंभीर महासाथीच्यामुळे रेग्युलेटरी ऑथॉरिटीजही चांगल्या नव्या तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात थोड्या मोकळ्या झाल्या आहेत (पूर्वीच्या काळी हे करायलाही अनेक वर्षं गेली असती.)\nहे तंत्रज्ञान फार सुंदर आहे आणि मोठ्या प्रमाणावर जलद लसीकरण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप फायदा आहे. याचं कारण असं, की हे लसीकरण इंट्रानेजल ड्रॉप्सद्वारे (म्हणजे इंजेक्शन वगैरे नाही, नाकात लसीचे थेंब टाकून) करता येईल. त्यामुळे इंजेक्टेबल लसीकरण करण्यातल्या बऱ्याच अडचणी या लसीच्या बाबतीत येणार नाहीत आणि उद्या समजा (रोगकारक) कोरोनाव्हायरसमध्ये बदल झाला (Mutation) तरीही या लसीच्या बाबतीत अयशस्वी होण्याच्या शक्यता कमी आहेत, कारण हा कोरोनाव्हायरसचाच जुळा पण गरीब, अपंग भाऊ आहे असं समजा.\nआत्तापर्यंत माकडं आणि हॅमस्टर या प्राण्यांमध्ये या लसीच्या ट्रायल्स चालू आहेत. त्याचा डेटा खूप आश्वासक आहे. (सामान्यपणे माणसांमध्ये फेज-१ ट्रायल चालू होण्यापूर्वी काही विशिष्ट प्राण्यांमध्ये प्री-क्लिनिकल ट्रायल्स करून, त्याच्या निष्कर्षांवरून मग माणसामध्ये छोटी सेफ्टी ट्रायल करण्याची शास्त्रीय पद्धत आहे) याच्या माणसांमध्ये फेज-१ ट्रायल्स कदाचित सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये चालू होऊ शकतील असं चित्र आहे. आम्हाला याबाबतीत युके सरकारने फेज-१ ट्रायल्स करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सध्या प्रायमेट्समध्ये (म्हणजे माणसाला त्यातल्या त्यात जवळचे सस्तन प्राणी – माकडं व एप्स वगैरे) ट्रायल्स चालू आहेत. USFDAने आम्हाला हॅमस्टरमधला अभ्यासलेला चांगला डेटा उपलब्ध करून दिला आहे. आमच्याकडे याची टेक्नॉलॉजी फाईन ट्युनिंग करण्याचं काम चालू आहे.\nया व्यतिरिक्त नवजात अर्भकांच्यासाठी लसनिर्मितीचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या आम्ही गोवराच्या (मीजल्स) लसीकरता ज्या व्हायरसची स्ट्रेन वापरतोय त्यावरच कोरोनाव्हायरसच्या S1 S2 (स्पाईक) प्रथिनांचं प्रत्यारोपण करण्याचे आमचे प्रयत्न पिट्सबर्ग विद्यापीठाबरोबर चालू आहेत. गोवराच्या लसीकरता व्हायरस कसा वाढवायचा यावर आमची चांगली कमांड आहे,. सध्या आमची मीजल्सची लस तयार करण्याची क्षमता वर्षाला ६० कोटी डोस इतकी मोठी आहे (अवांतर माहिती : जगाच्या गोवर लसीच्या गरजेपैकी २/३ गरज सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीने भागते.)\nयामुळे जर हे यशस्वी झालं, तर आमचं काम सोपं होईल. या तिसऱ्या लसीच्या बाबतीतही माकडांवरचे प्रयोग संपत आले आहेत. याचीही फेज-१ ट्रायल बहुधा सप्टेंबरमध्ये चालू होऊ शकेल.\nया व्यतिरिक्त गर्भवती महिलांसाठी हिपॅटायटिस-बीप्रमाणे एक लस करण्याचे प्रयत्न आम्ही चालू केले आहेत.\nअशा पद्धतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाची सर्वात आधी बाजारात येऊ शकेल अशी, त्यापाठोपाठ नाकातून देण्याची, मोठ्या जनसमूहाला सहज आणि जलद लसीकरण करण्यासाठी सोयीची, नंतर नवजात अर्भकांसाठी वेगळी आणि गर्भवती महिलांसाठी एक, अशा चार लसींवर आमच्याकडे जोरात प्रयत्न चालू आहेत.\nप्रश्न : वाह, म्हणजे एकापाठोपाठ एक सेहवाग, द्रविड, तेंडुलकर आणि गांगुली अशी महारथींची फळी तुमच्याकडे तयार होत आहे.\nडॉक्टर ढेरे : (हसत) यातला एक तरी तेंडुलकर झाला तरी पुरेसा होईल. असं बघा, हे एका प्रकारचं शास्त्रीय आधारावर तर्क करणं असतं. या विषयातल्या पूर्वानुभवावरून ‘हे असं असं केलं तर हे होण्याची शक्यता आहे’ इथून सुरुवात होते.\nप्रश्न : म्हणजे तंत्रज्ञान आणि चाचण्या या दृष्टीने मार्केटमध्ये लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हीच दोन व्हॅक्सिन्स सर्वात पुढे आहेत का\nडॉक्टर ढेरे: नाही. मॉडर्नाची लस हीही पुढे आहे. सध्याच्या (गंभीर) परिस्थितीत कोण पहिलं कोण दुसरं अशाला फारसं महत्त्व नाही. कुणाचंही येऊ देत, लवकर येऊ देत. भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान थोडं वेगळ्या प्रकारचं आहे – virulent (म्हणजे रोग निर्माण करण्याची क्षमता असलेला; विनाशकारी) व्हायरस वाढवायचा. तो वाढल्यानंतर inactivate करायचा, त्यात ॲल्युमिनियम जेल टाकायचं आणि इंजेक्टेबल लस तयार करायची. या पद्धतीमध्ये लस अयशस्वी व्हायची शक्यता त्यामानाने फार कमी असते. (म्हणजे सध्या DPT व्हॅक्सिन आहे त्या प्रकारचं हे व्हॅक्सिन असेल) हे यशस्वी व्हायची शक्यता खूप आहे कारण ही पद्धत सर्वात जुनी आहे. अगदी एडवर्ड जेन्नरपासून शास्त्रज्ञांनी या पद्धतीने व्हॅक्सिन्स यशस्वी पद्धतीने तयार केली आहेत. यात एकच अडचण असते की या inactivated व्हायरसचा फार मोठा डोस (लशीमध्ये) द्यायला लागतो. त्यामुळे व्हॅक्सिन्स निर्माण करण्याच्या क्षमतेबाबत थोडी अडचण होते. अर्थात प्रत्येक लस तयार करणाऱ्या कंपनीने निर्मिती चालू करण्यापूर्वी आपापले आडाखे बांधलेले असतात, मर्यादांचा विचार केलेला असतोच. मॉडर्नाचंच अजून एक व्हॅक्सिनही येत आहे. अर्थात ही सर्वच व्हॅक्सिन्स दोन डोस द्यायला लागणारी आहेत. सार्वत्रिक लसीकरण करण्यासाठी दोनदा डोस द्यायला लागल्याने थोड्या मर्यादा येतात. सिंगल डोसचं व्हॅक्सिन हे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या दृष्टीने सर्वात उत्तम ठरतं. म्हणजे लस घेऊन एकदा माणूस निघून गेला की त्याने परतपरत लसीकरणासाठी खेटे घालायचे नाहीत. यासाठी मीजल्स व्हायरस-बेस्ड लहान मुलांकरता, आणि कोडाजेनिक्सचं जर परमेश्वरकृपेने व्यवस्थित तयार झालं तर दोन वर्षावरील कुणालाही देण्याचे सर्वोत्तम पर्याय म्हणून भविष्यकाळात पुढे येतील असा अंदाज आहे.\nप्रश्न : म्हणजे कोडाजेनिक्सचं व्हॅक्सिन हे तेंडुलकर होणार असं दिसतंय का\nडॉक्टर ढेरे : मी सगळ्यांना तेंडुलकर म्हणेन. जो लवकर बाजारात येईल आणि उत्तम पद्धतीने इम्युनिटी देईल तो आपला तेंडुलकर\nप्रश्नः आता एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. ICMRने २ जुलैला भारत बायोटेकला लिहिले��ं ते पत्र, ज्यामुळे सगळीकडे एकदम खळबळ उडाली, यावरून सर्वसामान्य माणसाला एक नक्की लक्षात आलं की लस बाजारात आणण्यासाठी सरकार आपल्या बाजूने सर्व ब्युरोक्रॅटिक अडथळे दूर करण्याच्या मूडमध्ये आहे. लस लवकरात लवकर बाजारात यावी अशी प्रामाणिक इच्छा सरकारी यंत्रणेत अगदी वरपासून खालपर्यंत सर्वांची असावी. तर याचा फायदा फक्त भारत बायोटेकला होईल की लस तयार करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांना होईल असं वाटतं आणि हे ब्युरोक्रॅटिक अडथळे दूर केल्याने लस बाजारात येण्यासाठी किती अवधीचा ‘फायदा’ मिळतो, म्हणजे यामुळे लस बाजारात येण्यासाठीच्या टाइम स्पॅनच्या दृष्टीने किती वेळ वाचतो असं म्हणता येईल\nडॉक्टर ढेरे : बरोबर आहे. म्हणजे सध्या पब्लिक प्रेशर इतकं मोठं आहे, की मी फाईल पाठवलीय आणि चार महिने त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही असं उघडकीला आलं तर जनता सरकारला धारेवर धरेल. आणि सरकारी पातळीवर अतिशय प्रामाणिक प्रयत्न दिसत आहेत. अगदी सात-सात दिवसात फाईल क्लिअर करत आहेत. पंतप्रधानांचे सायंटिफिक ॲडव्हायजर डॉ. विजयराघवन आहेत, त्यांचा मोबाईल हा २४x७ चालू असतो. इतर काही संपर्क झाला नाही तरी त्या नंबरवर मेसेज टाकला की लवकरात लवकर त्यांचं उत्तर येतं. हे नक्की आहे की सरकार सर्व पातळीवर मदत करत आहे. याचा फायदा म्हणाल तर साधारण एक-दीड वर्षाचा फायदा होईल असं दिसत आहे. (हे सरकारी लोकांना सांगितलं तर कदाचित आवडणार नाही.) म्हणजे, नेहमी या विषयावर तीन महिन्यातून एक मीटिंग होत असेल तर आता दर आठवड्यात एक होते. यामुळे फायदा होतोय. या व्यतिरिक्त आता फेज-३ ट्रायल होण्यापूर्वीच तुम्ही उत्पादनाला सुरुवात करू शकता, हा एक नवा बदल आला आहे. पूर्वी फेज-३ ट्रायल झाल्यावर मग लायसन्स मिळे आणि मग तुम्ही उत्पादनाला सुरुवात करू शकायचात. म्हणजे हा नियम त्यांनी शिथिल केला नसता तर कदाचित आम्ही उत्पादनाला सुरुवात जानेवारी महिन्यातच करू शकलो असतो.\nअमेरिकेत हा (शिथिल) नियम पूर्वीपासून आहे, इन फॅक्ट, लायसन्स मिळाल्यावर तुम्ही लगेच लस बाजारात आणली नाही तर तुम्हाला सरकार जाब विचारू शकतं. तर या सगळ्या दृष्टीने बघायला गेलं तर साधारण दोनेक वर्षं तरी वाचली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा फायदा फक्त भारत बायोटेकला नाही, तर या क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांना होणार आहे.\nप्रश्न : सीरम इन्स��टिट्यूटच्या लसीमधे ॲडिनोव्हायरस कॅरियर म्हणून वापरला गेला आहे याविषयी तुम्ही वर उल्लेख केला होता. त्याच संदर्भात एक प्रश्न ‘ऐसी अक्षरे’चे एक सदस्य लेखक मिलिंद पदकी, राहणार न्यू जर्सी, (हे फार्माकॉलॉजी मधे PhD आहेत, फार्मा कंपनीतच पूर्ण करियर केलेले आहेत.) यांच्याकडून आला आहे : सीरमच्या लसीमधे ॲडिनोव्हायरस कॅरियर म्हणून वापरला गेला आहे असं समजतं. हा व्हायरस काही लोकांच्या शरीरात (काही कारणाने) आधीपासून असू शकतो. असं असेल तर (अशा व्यक्तींच्या बाबतीत) अशा लसीच्या परिणामकारकतेत काही अडचणी येऊ शकतात का\nडॉक्टर ढेरे : प्रश्न बरोबर आहे. ॲडिनोमुळे माणसाला सर्दीसुध्दा होते. ॲडिनोव्हायरसमुळे माणसाला होणारी इन्फेक्शन्स बरीच आहेत. काही वेळा डोळ्याची इन्फेक्शन्स या व्हायरसमुळे होतात. पण प्रामुख्याने URT म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्समध्ये हा व्हायरस असतो. आम्ही लस तयार करताना हे गृहीत धरलं आहे की या व्हायरसविरुद्ध सामान्य माणसाच्या शरीरात पूर्वीपासून काही इम्युनिटी असणार आहे. म्हणजे आम्ही हे गृहीत धरलं आहे की तुमच्या शरीरात या ॲडिनोव्हायरसविरुद्ध मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी आहेतच. त्या सगळ्या यातल्या ॲडिनोव्हायरसमुळे न्यूट्रलाइझ होऊन ‘उरलेल्या’ व्हायरसमुळे लसीचा ईप्सित परिणाम साध्य व्हावा, अशा पद्धतीने आम्ही डोस खूप मोठा तयार केला आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन १०१० इतकं जास्त ठेवलं आहे. (नेहमी असा डोस हा साधारणपणे १०५च्या पुढे नसतो.) अजून एक गोष्ट – आम्ही वापरत असलेल्या लसीत चिंपांझीच्या शरीरातून घेतलेला ॲडिनोव्हायरस आहे. याचं माणसातल्या ॲडिनोव्हायरसशी साधर्म्य असलं, तरीही काही non-structural भागात काही फरक असतात. त्यामुळे १०० टक्के क्रॉस-न्यूट्रलाझेशन होऊ शकत नाही. कारण जेव्हा अँटीबॉडी निर्माण होतात तेव्हा सर्वसाधारणपणे डॉमिनंट प्रोटीनच्या विरुद्ध जास्त आणि नॉन डॉमिनंट प्रोटीनच्या विरुद्ध कमी अँटीबॉडी तयार होतात. त्यामुळे हे दोन्ही ॲडिनोव्हायरस जरी भाऊभाऊ असले तरीही त्याचे जे कॉमन conserved रीजन असतात त्याच्याविरुद्ध तयार होणाऱ्या अँटीबॉडीजचं प्रमाण त्यामानाने कमी असतं.\nप्रश्न : आता मी एक व्हॅक्सिन या विषयाशी संबंधित नसलेला माझा शेवटचा प्रश्न घेतो, तो असा : काही दिवसांपूर्वी दिल्लीतला सीरॉलॉजिकल डेटा प्रकाशि�� झाला, ज्यात दिल्लीतल्या २१,००० लोकांच्या ब्लड टेस्ट केल्या गेल्या आणि त्यापैकी सुमारे २३ टक्के लोकांच्या शरीरात व्हायरसविरोधी अँटीबॉडीज सापडल्या. आता लोकं मॅथेमॅटिकल मॉडेल्स वापरणार वगैरे मान्य करू, तरीही एक प्रश्न राहतो : लोकांनी या तेवीस टक्क्यांचा संबंध आधी दिल्लीतल्या दोन कोटी जनतेशी आणि नंतर पूर्ण देशातल्या १३६ कोटी जनतेशी जोडून भारतात मोठेमोठे आकडे काढले आहेत की आपल्याकडचे ३०- ४० कोटी लोक आधीच कोरोनाव्हायरसला इम्यून झाले आहेत. ही अशी एक्सट्रापोलेशन्स करणं आपणाला किती योग्य वाटतं\nडॉक्टर ढेरे : मी एक उदाहरण देतो. एखाद्या महिन्यापूर्वी सिंगापूरमध्ये एक मॅथेमॅटिकल मॉडेल पब्लिश झालं होतं. त्यात नेदरलँड्स, युके, जर्मनी आणि यूएसमधल्या डेटाचा आधार घेऊन असं प्रेडिक्शन केलं होतं की साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही महासाथ संपत आलेली असेल. हा पेपर बहुतेक मे महिन्याच्या शेवटी पब्लिश झालेला होता. वस्तुस्थिती काय झाली हे आपण बघत आहोतच. दुसरं असं, की हर्ड इम्युनिटीसाठी R0 महत्त्वाचा असतो. म्हणजे एक इन्फेक्टेड पेशंट किती लोकांना संसर्ग पोचवू शकेल हे तो आकडा सांगतो. तर कम्युनिटी ट्रान्सफर आणि नॉन-कम्युनिटी ट्रान्सफरच्या केसमध्ये या R0मध्ये खूप फरक पडतो. म्हणजे अगदी एका केसमध्ये ती व्हॅल्यू २ असू शकते आणि दुसऱ्यात बारा, इतका मोठा फरक असतो. या फिगर घेतल्या तर हर्ड इम्युनिटी यायला किती आकडा हवा हे मोठया प्रमाणात बदलेल म्हणजे तुम्ही यातली कुठली R0 फिगर घेताय यावर तुमचे निष्कर्ष बदलतील. एकामध्ये ते २३ कोटी आकडा दाखवेल आणि दुसऱ्यात ८० कोटी. अजून एक गोष्ट म्हणजे जी लोकं बाधित आहेत त्यांच्या शरीरात पुरेशा न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आहेत का आत्ताची उपलब्ध किट्स आहेत त्यामधे फक्त IgG अँटीबॉडीज दिसतात. IgG आहेत म्हणजे त्या सगळ्या न्यूट्रलाजिंग अँटीबॉडी आहेतच असा अर्थ होत नाही. त्या सर्व न्यूट्रलाजिंग अँटीबॉडीज असतील तर ही सर्व लोकं इम्यून झाली आहेत असं समजायला हरकत नाही. पण आत्ताच्या या डेटावरून हे काही स्पष्ट होत नाही.\nआणि हे समजा खरं असेलच, तर मात्र फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे जर खरं असेल तर महासाथ डिसेंबरपर्यंत खाली यायला काही हरकत नाही.\nही असली मॉडेल्स खरी ठरली तर मलाही अत्यंत आनंद होईल,पण जर झाली नाहीत तर जनक्षोभ होईल. त���यापेक्षा ‘वाईट होईल असं धरून चालायचं आणि त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करायचा’ हा मार्ग खरा.\nमुलाखतीत सहभागी प्रश्नकर्ते : अबापट, डॉ. विनायक जोशी (पॅथॉलॉजिस्ट, सोलापूर), चिंतातुर जंतू, भूषण पानसे. तांत्रिक साहाय्य : भूषण पानसे, अनुपम बर्वे\nअतिशय माहितीपूर्ण आणि आशादायी मुलाखत. प्रश्न विचारणारेही तज्ञ मंडळी असल्याने मुलाखतीला नेमकेपणा आला.\nकुणाच्याही कोंबड्याने का होईना, एकदाचं उजाडु दे, अशी सामान्य जनतेची अवस्था झाली आहे. मुलाखत देणाऱ्या आणि घेणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन.\nप्रश्न योग्य आले की मुलाखत देणाऱ्यालाही हुरूप येतो.\nऐसीसह सर्व सहभागींचे आभार.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-tour-of-new-zealand-2020-ind-vs-nz-tom-latham-breaks-finger-trent-boult-doubtful-starter-for-t20-series-vs-india-1827650.html", "date_download": "2020-09-28T22:48:47Z", "digest": "sha1:MHJYYDF5EB6TEXQB25VGVOSF6C3EKZCY", "length": 25752, "nlines": 300, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India Tour of New Zealand 2020 ind vs nz Tom Latham breaks finger Trent Boult doubtful starter for T20 series vs India, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनच��� नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nIndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nIndia Tour of New Zealand 2020: न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि यष्टिरक्षक आणि फलंदाज टॉम लॅथम भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बोल्टच्या उजवा हाताला फॅक्चर झाले. मिशेल स्टार्कच्या चेंडूवर तो जायबंदी झाला होता. बोल्टची दुखापत गंभीर असून भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे, असे न्यूझीलंड प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी स्पष्ट केले आहे.\nVideo: हा बाबा वर्ल्डकपमध्ये दमवणार, त्सुनामीची चाहूल देणारी हॅटट्रिक\nगॅरी स्टीड यांनी बुधवारी यांसदर्भात वक्तव्य केले आहे. डाव्य�� हाताच्या दुखापतीमुळे बोल्टला विश्रांती देण्यात आली आहे. आठवड्याभरात तो सरावाला पुन्हा सुरुवात करेल. पण भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो खेळेल हे सध्या सांगता येणार नाही. दुसरीकडे सिडनीच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी लॅथमला दुखापत झाली होती. मार्नस लाबुशेनचा झेल घेताना तो जखमी झाला होता. एक्स रे मध्ये उजव्या हाताच्या बोटाला फॅक्चर असल्याचे समोर आले होते. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला जवळपास चार आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे.\nभावा कुस्तीत दोस्ती नाय अन् कुस्तीनंतर अशी दोस्ती पण दिसायची नाय\nऑस्ट्रेलिया विरुद्ध ०-३ अशी क्लीनस्वीपची नामुष्की ओढावलेला न्यूझीलंडचा संघ मायदेशात टीम इंडियासोबत दोन हात करणार आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिका. ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका तर २ सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा २४ जानेवारीपासून टी-२० च्या सामन्यांच्या मालिकेने सुरु होईल. या मालिकेमध्ये बोल्ट आणि लॅथम संघापासून दूर होणे न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवणारे आहे. या दोघांशिवाय लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री हे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nवनडेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, तिकडीची दुखापत डोकेदुखी वाढविणार\nNZvsIND 2nd Test: दबावात चुका करणाऱ्या विराटला पाहून बोल्ट सुखावला\nNZvsIND:..म्हणून कोचवर आली फिल्डिंग करण्याची वेळ\nरहाणेचा सवंगड्यांना कोहलीपेक्षा वेगळा सल्ला\nWorld Cup : 'डोन्ट व्हरी... आम्ही कमबॅक करु'\nIndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यप��लांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-coronavirus-updates-today-news-13-august/", "date_download": "2020-09-28T22:32:50Z", "digest": "sha1:7DPTVOMQI36ZONEUCDMT46OSEMFVQAQH", "length": 16173, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "Coronaviurs : पुण्यात गेल्या 24 तासात 'कोरोना'मुळं 35 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी | pune coronavirus updates today news 13 august", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nCoronaviurs : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 35 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी\nCoronaviurs : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 35 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक प्रशासन देखील 24 तास कार्यरत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं शहरातील तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्या बाहेरील 11 जणांचा देखील दिवसभरात मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 1656 वर पोहचला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1091 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1156 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधील डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nदिवसभरात नवे १,०९१ कोरोनाबाधित \nपुणे शहरात आज नव्याने १,०९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ७० हजार ३२६ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona\nपुणे शहरात आता एकुण कोरोनाबाधितांची संख्या 70316 वर जावुन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 53958 रूग��ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात एकुण 14712 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 737 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 448 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nIndependence Day 2020 : देशभक्तीपर आधारीत ‘ती’ 5 गाणी, जी ऐकल्यानंतर अंगात संचारतो देशप्रेमाचा ‘उत्साह’ \nVideo : UP च्या ‘बाहुबली’ आमदाराचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाले – ‘मी ब्राम्हण, कधीही होवु शकतो एन्काऊंटर’\nCoronavirus : अकोल्या गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवे पॉझिटिव्ह तर…\nCM योगी यांना जीवे मारण्याची धमकी, यूपी 112 च्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवला मॅसेज,…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 191 रूग्णांनी केली…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1621 नवे पॉझिटिव्ह तर 41…\nPune : फुटपाथवरील लोखंडी बारवर आढळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू\nमराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पोहचले दिल्लीत\nNTA NEET 2020 : आता देखील संधी, अर्जात सुधारणा करायची असेल…\nCM ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाने जिंकली मने, चर्चा…\nपिंपरी-चिंचवड : भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे…\n‘धक-धक’ गर्ल माधुरी लग्नाच्या 20 वर्षांनंतरही…\nसावधान : ‘कोरोना’ अपडेटच्या बहाण्याने स्मार्टफोन…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nभाजपा सेवा सप्ताह आतून संघटन व्हावे : आ. राम पाटील रातोळीकर\nअहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योग’\nCastor Oil : ‘पिम्पल्स’ आणि ‘फंगल…\nगेल्या दहा दिवसात ‘स्वाईन फ्ल्यू’ चा तिसरा बळी\nमधुमेहग्रस्ताने इन्सुलिन घेतले तरीही ‘ही’ पथ्ये…\nCoronavirus : सहकार्य न करणाऱ्या संशयित रुग्णांवर सक्तीने…\nसॅनिटायजरमधील ‘हा’ पदार्थ ठरू शकतो…\nनियमित व्यायाम करा, तंदुरुस्त व्हा : डॉ. जोशी\nबराच वेळ एकाच ठिकाणी बसून ‘वजन’ वाढलं असेल तर…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्���ा रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर…\nPune : कोविड जम्बो हॉस्पीटलमधील 2 डॉक्टरांनी 25 वर्षीय महिला…\nBank holidays in October 2020 : ऑक्टोबरमध्ये बँकांना भरपूर…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nअरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट,…\n‘कोरोना’ लसीवर PM मोदींनी UN च्या व्यासपीठावरून जगाला दिला…\nरोगप्रतिकारशक्ती होईल कमी, पावसाळ्यात चुकूनही करू नका ’या’ 4…\nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे वेगानं चालणं खुप चांगलं, जाणून घ्या\nकमी दरात धान्य मिळवण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक लगेच करा ‘हे’ काम नाहीतर होईल मोठं नुकसान\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7765", "date_download": "2020-09-28T20:48:15Z", "digest": "sha1:G4O72Q5PLDLXRFTDZQI3N6R6JI25ZEPA", "length": 17261, "nlines": 106, "source_domain": "aisiakshare.com", "title": " करोना आणि धारावीची गोष्ट : राजू कोरडे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकरोना आणि धारावीची गोष्ट : राजू कोरडे\nकरोना आणि धारावीची गोष्ट\nराजू कोरडे (रहिवासी आणि स्वयंसेवक)\nमाझा जन्मच धारावीतला. त्यामुळे धारावीची पहिल्यापासूनच तपशिलात माहिती होती. त्यामुळे, कोविडकाळात काम सुरू करणं, त्यासाठी इतरांची मदत घेणं, लोकांपर्यंत पोचणं सोपं गेलं. माझ्या परिसरातील लोकांसाठी मी ते कर्तव्य भावनेनेच केलं. धारावीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण सुरू झाली आणि आमचा धारावी कलेक्टिव्ह ॲक्शन गृप सज्ज झाला. धारावीसा��ख्या भागात क्वॉरंटाईन राहणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे या कृती लोकांनी ठरवल्या तरीही करणं अशक्य आहेत.\nधारावीतल्या नाईकनगर, महात्मा गांधी नगर, प्रेमनगर, इंदिरानगर, अण्णानगर, माटुंगा लेबर कँम्प अशा अनेक छोट्याछोट्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोचणं, त्यांना मानसिक आधार देणं हे मोलाचं काम या काळात खूप अवघड असूनही माझ्याबरोबर काम करणाऱ्या २०० स्वयंसेवकांमुळे शक्य झालं. क्षयरोगग्रस्त अनेक रुग्ण धारावीत आहेत. तसंच अनेक साथीच्या रोगांचा सामना धारावीकरांनी आतापर्यंत केला आहे. त्यामुळे येथील सर्वच नागरिकांमध्ये कोरोनाशी लढण्याची सामूहिक क्षमताही सुरुवातीच्या काळापासूनच होती. त्यामुळेच नागरिकही धीराने तोंड देऊ शकले.\nआमच्यासोबत महाराष्ट्र एकता अभियान,धारावी फाउंडेशन, धारावी पुनर्विकास समिती, टाटा ट्रस्ट, केअरिंग फ्रेंडस, उडान, आर निसर्ग फाउंडेशन, युनुस सोशल बिझनेस सेंटर, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, पोद्दार फाउंडेशन, परिसर आशा, अशा विविध संस्था एप्रिलपासून सतत काम करत आहेत. धारावीतील सर्वच राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे कामे केली आहेत. इथल्या चाळ कमिट्या, रहिवासी संघ, मित्रमंडळ, सोसायट्या यांनीही नियम बनवले, ते पाळण्यासाठी लोकांना भाग पाडलं.\nलोकांना धान्य वाटण्याकरिता तर काही स्वयंसेवकांनी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च केले. इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही धान्यवाटप करण्यात आलं. या काळात महानगरपालिकेकडून तयार जेवणाचे किट्स मिळाले. धारावी कलेक्टिव्ह ॲक्शन ग्रुप यामध्ये अनेक सेवाभावी डॉक्टर काम करतात.\nजी औषधं मिळाली ती आम्ही १० हजार घरांमध्ये वितरित केली. या साऱ्या कामात धारावीतील एक वैद्यक व्यावसायिक डॉ. कैलास गौड यांचे सहकार्य होते.\nधारावीतल्या ९० टक्के लोकांच्या घरात शौचालय नाही. इथले बहुसंख्य लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. तिथे स्वच्छता आणि सुरक्षा बाळगण्याची फारच गरज होती. यासाठी १० हजार लिटर हँड सॅनिटायझर ठिकठिकाणच्या २०० शौचालयांमध्ये पुरवण्याचं काम आम्ही केलं.\nधारावीतल्या सर्व विभागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी शौचालयं, रस्ते, गल्लीबोळात निर्जंतुकीकरण पंप बसवण्यात आले. त्यासाठी लागणारं औषध आम्ही पुरवलं. यासाठी ३०० हँडपंपांचं वितरण केलं. धारावीतील गल्ल���बोळ, गटारं, सार्वजनिक शौचालये इत्यादी ठिकाणी २५ स्प्रे-पंपही ठेवण्यात आले.\nमात्र, आमच्या कामाच्या मर्यादांची आम्हाला जाणीव होती. म्हणूनच आम्ही मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. इथे क्वॉरंटाईन, आयसोलेशन सेंटर तयार करण्याकरिता महापालिकेने मदत केली. तसेच सायन रुग्णालयातील वॉर्डबॉय, नर्सेस, डॉक्टर्स या सगळ्यांनी या काळात जे काम केलं त्याची प्रशंसा करावी तेवढं थोडंच आहे. काही ठिकाणी दोन लोकं एका बेडवर तर काही वेळा जमिनीवरही रुग्णाला राहावं लागायचं अशीही परिस्थिती होती. कारण रुग्णालयात जागाच नव्हती. हळूहळू परिस्थितीत सुधारणा झाली. सफाई कामगार, अंगणवाडी आणि हेल्थ पोस्टमधील कर्मचारी या सर्वांनीच आपापले काम चोख बजावले. धारावी आयुष डॉक्टर्स असोसिएशन, माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन अशा सर्व डॉक्टर संघटनांनी केलेल्या कामाचाही हा परिणाम आहे.\nधारावीबद्दल बाहेरचे लोक टोकाची मतं व्यक्त करत होते. हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे, सगळ्या मुंबईला धारावीमुळे धोका आहे, धारावी बॉम्ब टाकायला हवा, ही वस्ती नाहीशी व्हायला हवी वगैरे. धारावीच्या मुंबईसाठी असलेल्या योगदानाविषयी माहिती नाही, असेच हे लोक असणार. अन्यथा ते असं बोलले नसते.\nतरीही धारावी या आजारावर नक्कीच नियंत्रण मिळवेल याची आम्हाला खात्रीच होती. कारण इथल्या लोकांमध्ये संकटाशी लढण्याची झगडण्याची वृत्ती आहे. या त्यांच्या वृत्तीनेच बळ दिले. धारावीतल्या लोकांनी स्वतःची काळजी घेतली. आणि एकमेकांनाही मदत केली.\nकोरोना झाला की, लोकं एकमेकांना मदत करत नाहीत, आजाऱ्याला वाळीत टाकतात असं अनेक ठिकाणी घडतंय. पण आमच्या धारावीत तसं नाही झालं. रहिवाशांनी अशा परिस्थितीतही शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणं, जेवण पुरवणं अशी कामं केली. ही त्यांची एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती यावेळी कामी आली. हेच धारावीकरांचं सामूहिक यश आहे.\nआता भीती जाऊन आपण सावधानता बाळगली पाहिजे, असं सतर्कतेचं वातावरण सध्या धारावीमध्ये निर्माण झालं आहे.\nहा लेख 'नवी उमेद'च्या फेसबुक पानावर जुलै महिन्यात क्रमशः प्रकाशित झाला होता. 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल 'नवी उमेद'च्या मेधा कुळकर्णी आणि स्नेहल बनसोडे शेलुदकर यांचे आभार.\nधारावी कोरोना साथीबद्दल माहिती आणणाऱ्या मंडळींचे आभार म���नावेत तितके कमी आहेत.\nएकंदरीत जनमानसात धारावीबद्दल मत वाईट आहे. त्यात महासाथीचा मुंबईतील हॉट स्पॉट. त्यामुळे लोकांचे मत अजूनच कलुषित .\nपरंतु धारावीतील मंडळी असा चिवटपणे प्रयत्न करतील असे कुणाला वाटले होते.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T22:28:59Z", "digest": "sha1:2WINPKC5EEE4GY35MPBEHQH2PGWCOJVH", "length": 3080, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तरंगलांबी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकोणत्याही तरंगाच्या (विद्युतचुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकांशेजारील दोन समोच्च आणि समस्थानीय बिंदूंमधील अंतरास तरंगलांबी म्हणतात. सामान्यतः तरंगाची लांबी दोन उंचवटे अथवा दोन दऱ्या यांमधील अंतर मोजून काढली जाते. तरंगलांबीवरच कोणत्याही विद्युतचुंबकीय तरंगाचे किरणोत्सर्जन व इतर पैलू (रंग, वेग, इत्यादी) अवलंबून असतात.\nतरंगलांबी * क��प्रता = तरंग वेग\nहे सुद्धा बघासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१६ रोजी ०८:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/adhuri-ek-kahani-part-ii", "date_download": "2020-09-28T21:27:06Z", "digest": "sha1:Y7ALL2XWS2BKI4P6NNWG674LU4WHTSMK", "length": 10335, "nlines": 129, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Adhuri Ek Kahani (Part II)", "raw_content": "\nअधुरी एक कहाणी (भाग ०२)\n(मागील भागात आपण पाहिलं , कोमलला भेटण्यासाठी चालु असेलेले निशांतचे वेगवेगळे प्रयत्न चालु होते, पण कोमलने त्याकडे दुर्लक्ष केलं , आता वाचा पुढे...)\nनिशांतच मेसेज करणं सुरूच होत, आधी शुभ सकाळ आणी शुभ रात्री यावर थांबणारे मेसेज आता एखादी कविता अथवा शेरो शायरी पर्यंत पोहचले होते, कोमल नेहेमीप्रमाणे बघुन दुर्लक्ष करत होती. एक-दोन वेळेस तिने मैत्रिणीमार्फत सांगूनही पाहिलं पण निशांतवर त्याचा काही परिणांम झाला नाहीं.\nशिकवणी मध्ये कोमलची एक मैत्रीण होती, कोमलला ती जवळची वाटायची कोमल आपलं गाऱ्हाणं तिच्यासोबत शेअर करायची, अभ्यास किंवा घरातील गोष्टी शेअर केल्यावर कोमलला बर वाटायचं. एक दिवस शिकवणी चालु असताना पाटील सरांनी एक प्रश्न विचारला, निशांतने हात तर वर केला पण त्याला उत्तर सांगता आलं नाही; तोच प्रश्न त्यांनी मग कोमलला विचारला ; हे सारं अनपेक्षित असल्याने कोमल थोडी गोंधळली पण नंतर परत स्वतःला सावरत तिने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निशांतला विचारलेला प्रश्न आपल्याला विचारल्यावर थोडी चिडलीच होती ती पण तिचा नाईलाज होता.\nअसं एकदाच झालं असतं तर ठिक होतं, पण पुढे वारंवार असं होऊ लागला, पाटील सर शिकवणी मध्ये दर आठवड्याला परीक्षा घ्यायचे आणी जो पहिल्या ०३ मध्ये येईल त्याचं नाव फळ्यावर लिहायचे. दुसऱ्याच आठवड्यात झालेल्या परीक्षेत कोमल आणी निशांतला चांगले गुण मिळाले नियमाप्रमाणे दोघांची नावं फळ्यावर लिहली गेली. आता मात्र कोमलला हे सारखे घडणाऱ्या संयोगाबाबत शंका येऊ लाग��ी होती. कुणीतरी हे जाणुन-बुजुन करतंय असं तिला वाटु लागलं होत.\nकसं असतं , एखादी नावडती गोष्टसुद्धा कालांतराने सतत समोर असल्याने किंवा संपर्कात आल्याने आवडायला सुरवात होते, कोमलच नेमकं तसच होत होतं. एरवी निशांतच तिच्याकडे पाहणे, तिला मेसेज करणे, तिच्या मैत्रिणीच तिला त्याच्या नावाने चिडवणं हे सगळं तिला अचानक कुठेतरी आवडायला लागलं होतं. खोलवर मनात कुठेतरी ते हवंहवंसं वाटु लागलं होतं. पाटील सरांच्या शिकवणीत सरांच प्रश्न विचारणे असो किंवा फळ्यावर नाव लिहणे असो आता तिला पाहिल्यासारखं चीड येतं नव्हती उलट मनापासुन चेहऱ्यावर एक हास्य उमटवून जायचं. आणी कोमल एखाद्या स्वप्नात हरवल्यासारखी त्या दुनियेत रमून जायची.हे सगळं घडत असताना एक दिवस घडलेल्या अनपेक्षित घटनेने कोमलचं आयुष्य बदलवून टाकलं .\nकोमलपेक्षा मोठ्या असलेल्या बहिणीचा म्हणजे शीतलचा नुकताच साखरपुडा पार पडला होता, सगळं काही छान चालु होत, पुढे सगळे लग्नाच्या तयारीत मग्न असताना एक दिवस अचानक नवऱ्या मुलाकडून \"हे लग्न होऊ शकत नाही \" , असा निरोप आला. कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता; कोमलच्या बाबांनी लगेचच फोन लाऊन नवऱ्या मुलाला भेटायला बोलावलं. पुढे काय वाढुन ठेवलं आहे याची कुणालाच कल्पना नव्हती, ती रात्र कुणालाच झोप लागली नाही ...\n(काय बरं झालं असेल नेमकं जाणुन घेण्यासाठी वाचा कथेचा पुढील भाग....)\nकथा आवडत असल्यास कंमेंटद्वारे नक्की कळवा, लेखकाच्या नावाशिवाय लेख कुठेही पब्लिश करू नये.\nनमस्कार, मी स्वप्नील घुगे... व्यवसायाने इंजिनिअर आहे, लिखाणाची आवड सुरवातीपासून होती पण काही कारणास्तव मध्यंतरी लिखाण थांबले होते, सध्या लॉकडाऊन च्या निमित्ताने पुन्हा लेखनास सुरवात केली. सुरवातीला फक्त कविता आणी चारोळी लिहायचो, इरा च्या निमित्ताने कथा लिहायला सुरुवात केली.. धन्यवाद टीम इरा...\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nअधुरी एक कहाणी अंतिम भाग (भाग ०४)\nअधुरी एक कहाणी (भाग ०३)\nअधुरी एक कहाणी (भाग ०२)\nअधुरी एक कहाणी (भाग ०१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7766", "date_download": "2020-09-28T22:04:34Z", "digest": "sha1:PZKNNN2VRW4Y5NIFBP5TXT5PPG767X6R", "length": 27815, "nlines": 305, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कोळीकोडचा विमान अपघात | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २��२० आवाहन\nकोळीकोडला झालेल्या विमान अपघातासंदर्भात खरडफळ्यावर चाललेल‌ी रोचक चर्चा मुख्य बोर्डावर आणत आहे. बातमीचा दुवा\nCrash नंतर इतक्या लगेच कोणतेही ठाम मत व्यक्त करणं योग्य ठरणार नाही, पण\n१. हायड्रोप्लेनिंग झालेलं दिसतं.\n२. आठ हजार फूट लांब रनवे जरी बोईंग 737ला पुरेसा असला तरी टच डाऊन तीन हजार फुटांवर झाला असं उपलब्ध माहितीवरुन (DGCA स्टेटमेंट ) दिसतंय. हे अनाकलनीय आहे.\n३. मंगलोर केससारखं इथे नाहीये. मंगलोरला ओव्हरशूट होत असतानाही कैप्टनने लैंडिंग अबोर्ट केलं नाही. इथे मात्र विंग कमांडर साठे अणि को पायलट यांनी पुन्हा पुन्हा गो अराउंड करत लैंडिंगचा प्रयत्न केलेला दिसतो.\n४. इंजिन बंद केल्याने निश्चित फरक पडतो, कारण फिरत राहिलेले इंजिन disintegrate होऊन घातक ठरू शकते.\nहायड्रोप्लेनिंग म्हणजे काय गवि \nमंगलोर अपघाताच्या तीन दिवस\nमंगलोर अपघाताच्या तीन दिवस आधीच मंगलोरवरून विमान पकडून मुंबईमार्गे पुण्याला परतलो होतो. त्यामुळे त्या अपघाताविषयी बरेच कव्हरेज बघितले होते. अशा टेबलटॉप विमानतळावर उतरणारे विमान कधीच घ्यायचे नाही हे कालच्या प्रकारावरून ठरवले आहे.\n-- ट्रम्प हत्ती हे निवडणुक चिन्ह वापरतात म्हणून मी ट्रम्पसमर्थक हत्ती. भारतात आम्ही मायावतीसमर्थक तर अमेरिकेत ट्रम्पसमर्थक.\nहायड्रोप्लेनिंग म्हणजे काय गवि \n(विमानाच्या बाबतीत नाही, तरी मोटारीच्या बाबतीत हा शब्द अनेकदा ऐकलेला आहे; वापरलेलासुद्धा आहे. किंबहुना, सायकलीपासून ते विमानापर्यंत, अल्पकाळाकरिता का होईना, परंतु पक्क्या (डांबरीकृत/काँक्रीटीकृत) रस्त्यावरून काहीश्या वेगाने जाण्याची शक्यता ज्याज्या म्हणून वाहनांना आहे, त्यात्या सर्व वाहनांचे तत्त्वतः हायड्रोप्लेनिंग होऊ शकते. अधिक वेगाने गेल्यास शक्यता अधिक.)\n तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला हायड्रोप्लेनिंगचा अर्थ मी सांगण्याची वेळ यावी काही काळाकरिता का होईना, परंतु अमेरिकेत राहिलात ना तुम्ही काही काळाकरिता का होईना, परंतु अमेरिकेत राहिलात ना तुम्ही तेथे हा शब्द कधी ऐकला नाहीत तेथे हा शब्द कधी ऐकला नाहीत\nअसे समजा, तुम्ही रस्त्यावरून गाडी चालवीत आहात. धोधो पाऊस पडत आहे. रस्त्यात पाणी साचलेले जरी नसले (साचलेले असल्यास दुधात साखर), तरी पुष्कळ आहे. गाडीला वेग बऱ्यापैकी आहे.\nआता, तुमची टायरे जर चांगल्या स्थितीत असली, त���, सामान्यतः हे रस्त्यावरचे पाणी ती हाताळू शकावीत; टायरांवरल्या खाचांतून ते पाणी बाजूस फेकले जावे, नि तुमची टायरे नि रस्ता यांच्यातील संपर्क कायम राहावा.\nमात्र, कितीही चांगली टायरे म्हटली, तरी त्यांना काही मर्यादा असतेच. (टायरे झिजलेली/गुळगुळीत असल्यास तर सोन्याहूनही पिवळे) अशा परिस्थितीत, टायरे जर रस्त्यावरचे पाणी पुरेशा समर्थपणे हाताळू शकली नाहीत, तर रस्ता आणि टायरे यांच्यामध्ये पाण्याचा थर निर्माण होऊन, विमान ज्याप्रमाणे हवेवर तरंगते (म्हणून एअरो-प्लेन) अशा परिस्थितीत, टायरे जर रस्त्यावरचे पाणी पुरेशा समर्थपणे हाताळू शकली नाहीत, तर रस्ता आणि टायरे यांच्यामध्ये पाण्याचा थर निर्माण होऊन, विमान ज्याप्रमाणे हवेवर तरंगते (म्हणून एअरो-प्लेन), तद्वत तुमचे वाहन पाण्याच्या पातळ का होईना, परंतु थरावर तरंगू लागते. (म्हणून हायड्रो-प्लेन.) रस्ता आणि टायरे यांच्यातील संपर्क अजिबात सुटतो. आणि मग येते मजा), तद्वत तुमचे वाहन पाण्याच्या पातळ का होईना, परंतु थरावर तरंगू लागते. (म्हणून हायड्रो-प्लेन.) रस्ता आणि टायरे यांच्यातील संपर्क अजिबात सुटतो. आणि मग येते मजा तुम्ही ब्रेक दाबा, स्टियरिंग वळवा, काहीही करा, गाडी तिला मन फुटल्याप्रमाणे आपल्याला हवे तसे वागू लागते, नियंत्रणाबाहेर जाते.\nवाहनाचा वेग जितका अधिक, तथा रस्त्यावरील पाण्याचे प्रमाण जितके अधिक, तितकी हे घडण्याची शक्यता अधिक.\nया फेनोमेनॉनला सामान्य माणसाच्या इंग्रजीत हायड्रोप्लेनिंग असे म्हणतात. थोडक्यात, ओल्या रस्त्यावरून वाहन घसरणे, असे साध्या मराठीत (ढिसाळपणे) म्हणता येईलही कदाचित; परंतु, ओल्या रस्त्यावरून वाहन वेगवेगळ्या कारणांमुळे घसरू शकते, त्यांपैकी सगळेच प्रकार हायड्रोप्लेनिंगचे असतील, असे नाही.\nरत्यावर अर्धवट वितळलेला बर्फ\nरत्यावर अर्धवट वितळलेला बर्फ असेल आणि आपण गाडी कितीही हळू चालवली तरी कधीकधी नियंत्रण सुटते हा पण भितीदायक अनुभव असतो.\n-- ट्रम्प हत्ती हे निवडणुक चिन्ह वापरतात म्हणून मी ट्रम्पसमर्थक हत्ती. भारतात आम्ही मायावतीसमर्थक तर अमेरिकेत ट्रम्पसमर्थक.\nआभार न बा ,\nआभार न बा ,\nमी तुमच्या देशात तसा दोनदा येऊन गेलोय, पण चार सहा महिने जेमतेम. तात्पर्य, हा शब्द ऐकला नव्हता.\nफर्स्ट हँड अनुभव घेतलेला दिसतोय.\nफर्स्ट हँड अनुभव घेतलेला\nफर्स्ट हँड अनुभव घेतले��ा दिसतोय.\nअर्धवट वितळलेलाच असण्याची गरज\nअर्धवट वितळलेलाच असण्याची गरज नाही. चांगला सडकून गोठून दगड झालेला पुरतो.\nहो. मी बर्फाच्या सिझनमध्ये एकदाच होतो आणि ते पण मिलवॉकीमध्ये. झाली १५ वर्षे त्याला. त्यामुळे सगळे काही लक्षात नव्हते पण हे वाचल्यावर आठवले. सगळ्यात खतरनाक प्रकार बघितला होता तो म्हणजे पाईपमधून पाणी पडत असते त्याचा बर्फ होतो. दुसरी एक गोष्ट बघितली होती बरीच लहान मुले घराबाहेर स्नो मॅन बनवतात आणि तो १०-१५ दिवस न वितळता तसाच असतो. मस्त वाटायचे. आता या सगळ्या दुनियेला सोडून मी खूप लांब आलो आहे. आता माझ्यासाठी शेअरमार्केटच्या हिरव्या आणि लाल रंगाच्या कँडल. बास त्याभोवतीच सगळे विश्व फिरते.\nन बांच्या इतके सगळे टाईप करायच्या चिकाटीचे कौतुक वाटते.\n-- ट्रम्प हत्ती हे निवडणुक चिन्ह वापरतात म्हणून मी ट्रम्पसमर्थक हत्ती. भारतात आम्ही मायावतीसमर्थक तर अमेरिकेत ट्रम्पसमर्थक.\nन बांच्या इतके सगळे टाईप करायच्या\nटाईप या शब्दाचा शब्दश: अर्थ आणि फ्रेज म्हणून दोन्ही अर्थ मनांत येऊन गेले.\nसगळ्यात खतरनाक प्रकार बघितला\nसगळ्यात खतरनाक प्रकार बघितला होता तो म्हणजे पाईपमधून पाणी पडत असते त्याचा बर्फ होतो.\nफ्रीझ वॉर्निंग असते तेव्हा घरातला एक तरी नळ उघडा, गळत (ठिबकसिंचनपद्धतीने का होईना, परंतु प्रवाही) ठेवावा लागतो. नाहीतर रात्रीत जर शून्याखाली तापमान गेले, तर पाइपांमधले पाणी गोठून पाइपा फुटण्याची भीती असते.\nफ्रीझ वॉर्निंग असते तेव्हा\nफ्रीझ वॉर्निंग असते तेव्हा घरातला एक तरी नळ उघडा, गळत (ठिबकसिंचनपद्धतीने का होईना, परंतु प्रवाही) ठेवावा लागतो. नाहीतर रात्रीत जर शून्याखाली तापमान गेले, तर पाइपांमधले पाणी गोठून पाइपा फुटण्याची भीती असते.\nबापरे. असले काही केल्याचे लक्षात पण नाही.\n-- ट्रम्प हत्ती हे निवडणुक चिन्ह वापरतात म्हणून मी ट्रम्पसमर्थक हत्ती. भारतात आम्ही मायावतीसमर्थक तर अमेरिकेत ट्रम्पसमर्थक.\nचांगलंय राव तुमच्या देशात.\nचांगलंय राव तुमच्या देशात. आमच्या देशात तर फ्रीझ वॉर्निंग नसते तेंव्हाही पाईप फुटण्याची भीती असते.\nरन-वे'वर रोज एखादे जड वाहन\nरन-वे'वर रोज एखादे जड वाहन फिरवून पाहात असतील ना\nआजच्या नवीन माहितीनुसार कॉकपिटचे फोटो असं दर्शवतात की,\n(३००० फूट रनवे संपून गेल्यावर झालेल्या टच डाऊननंतर कमी रनवे उरलाय यामु���े कदाचित) पायलट्सनी पुन्हा टेक ऑफचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता पुढे येते आहे.\nआधी वाटलं तसं इंजिन बंद केलं नसावं. थ्रॉटल फुल फॉरवर्ड स्थितीत दिसतो.\nलँडिंगनंतर विमान थांबवण्यासाठी पंखांवर जे स्पॉयलर्स उभे केले जातात ते नंतर तसे उभे असलेले दिसत नाहीत. म्हणजे टेक ऑफ प्रयत्न होता ही शक्यता वाढते.\nपण फ्लॅप्स मात्र लँडिंगच्या कॉन्फिग्रेशनमधे दिसतात. म्हणजे लँड झाल्यावर पुन्हा अचानक टेक ऑफचा प्रयत्न, त्यासाठी स्पॉयलर्स बंद अणि फुल पॉवर, पण फ्लॅप्स लँडिंगसाठी सेट केलेले वर घ्यायचे राहिले की कसे. की अन्य काही उद्देश होता हे सांगणं कठीण आहे. लँडिंग स्थितीत असलेले फ्लॅप्स टेक ऑफ लवकर होऊ देणार नाहीत.\nसर्वांचा जीव वाचवण्याचा वैमानिकांचा उद्देश दुर्दैवाने असफल झालेला दिसतो.\nशक्यता पुढे येताहेत. DFDR आणि CVR यातून अधिक स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल. सध्या केवळ शक्यता.\nDfDR आणि CVR काय असतात\nDfDR आणि CVR काय असतात व्हिडिओ रेकॉरडिंग किंवा डेटा लॉगर असतो का व्हिडिओ रेकॉरडिंग किंवा डेटा लॉगर असतो का की ब्लॅक बॉक्स म्हणजेच DFDR.\nCVR वगैरे मधे काय होतं ....\nCVR वगैरे मधे काय होतं ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना कधीच कळु देत नाहीत. चौकशी होणाराय....चालु आहे वगैरे सांगत रहातात. पुढे काय झालं ते कधीच बाहेर येत नाही.\nप्रत्येक वेळेस विमान प्रवास करतांना आपल्या ईष्ट्देवतेची प्रार्थना करणं हेच फ़क्त आपल्या हातात असतं. Whatsapp वर ईतके विमानोड्डाण आणि विमान तंत्रज्ञान तज्ञ काय वाट्टेल ते टाकताहेत या बद्दल. खरे खोटे देव जाणे.\nशेवटी स्वामी समर्थांना शरण जा...... ( उडायला) भिऊ नकोस.....मी तुझ्या पाठीशी आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला ���िमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/bank-of-maharashtra-and-iob-cut-interest-rate/articleshow/77983001.cms", "date_download": "2020-09-28T21:20:46Z", "digest": "sha1:CJN7BJ4IXLB56DXH4P72ZRCIBI5STJR5", "length": 14161, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्जे स्वस्त; या दोन बँकांनी केली व्याजदरात कपात\nसार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी निधी आधारित कर्जदरामध्ये (एमसीएलआर) ०.१० टक्के कपात केली आहे. यामुळे या दोन्ही बँकांची एमसीएलआर कर्जे स्वस्त होणार आहेत. महाबँकेने नवे कर्जदर सोमवारी लागू केले.\nवृत्तसंस्था, मुंबई : इंडियन ओव्हरसीज बँकेने एमसीएलआर ०.१० टक्के कमी करण्यात येत असल्याचे सोमवारी जाहीर केले. नवा कर्जदर १० सप्टेंबरपासून लागू केला जाणार आहे. यामुळे बँकेचा एक वर्षे मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर आता ७.६५ टक्क्यांवरून ७.५५ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे तीन महिने व सहा महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर ७.५५ वरून ७.४५ टक्के करण्यात आला आहे.\nसरकारचा निर्णय आत्मघाती; अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाईल, राजन यांचा इशारा\nबँक ऑफ महाराष्ट्रनेही (महाबँक) एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर ७.४० वरून ७.३० टक्के केला आहे. सहा महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी आता ७.३० ऐवजी ७.२५ टक्के दर लागणार आहे. पंधरा दिवस, एक महिना व तीन महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी अनुक्रमे ६.८०, ७ ��� ७.२० टक्के दर लागू केला जाणार आहे.\nमागणी वाढताच सोने-चांदीचे भावही वधारले\nकरोना संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी RBIकडे आणखी उपाय योजना आहेत. भविष्यात देखील व्याज दरात कपात केली जाईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकताच दिले होते. व्याज दरात कपात असो किंवा अन्य उपाय योजना; आमच्या भात्यातील बाण अजून संपले नाहीत, अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भविष्यातील धोरणांचे संकेत दिले. RBIने गेल्या दोन पतधोरकणात व्याजदरात १.१५ टक्के इतकी कपात केली आहे.\nकर्जदारांना RBIकडून मिळणार आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा\nभविष्यात व्याज दरात आणखी कपात करण्याचे संकेत देत दास यांनी करोना व्हायरसपासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठीच्या उपाय योजना इतक्यात मागे घेतली जाणार नाही असे स्पष्ट केले. सध्या रेपो दर चार टक्के आहे तर रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के इतका आहे. तर Marginal Standing Facility चा दर ४.२५ इतका आहे.करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेची होत असेली घसरण रोखण्यासाठी आणि पुन्हा त्याला रुळावर आणण्यासाठी काळजीपूर्वक पाउल उचलले पाहिजे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही पद्धतीने असे मानू नये की आरबीआय उपाय योजना लवकर मागे घेईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स...\nमागणी वाढताच सोने-चांदीचे भावही वधारले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nमोबाइलसॅमस���गने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nकोल्हापूरकोल्हापूर आग दुर्घटना: 'त्या' तीन मृत्यूंमागील सत्य उजेडात येणार\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/army", "date_download": "2020-09-28T22:57:00Z", "digest": "sha1:YXY2CSSB7NYLUHLCISJJKQKSEQSCQZAA", "length": 8297, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Army Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रत्यक्ष ताबा रेषेवर कायमस्वरुपी सैन्य खर्चिक\nलडाखमधील सुमारे २०० ते ३०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर २५ ते ३० हजार सैन्य तैनात करण्याचा रोजचा खर्च १०० कोटी रु. असून वर्षाला तो एकूण ३६,५०० ...\nकाश्मीरातील भूसंपादनाचा निर्णय लष्कराकडे\nनवी दिल्लीः भारतीय लष्कर, बीएसएफ – सीआरपीएफ आता गृहखात्याच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय जम्मू व काश्मीरमधील कोणतीही जमीन सामारिकदृष्ट्या कारणाखाली ताब् ...\nलष्करात महिलांसाठी आता पर्मनंट कमिशन\nनवी दिल्ली : भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांना येत्या तीन महिन्यात पर्मनंट कमिशन लागू करावा असे सक्त आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारल ...\nसैनिकांना शुभेच्छा पत्रे देण्यास दिरंगाई : ७० महसूल सेवा अ��िकाऱ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सैनिकांना शुभेच्छा पत्रे न दिल्याच्या कारणावरून नागपूरस्थित ‘नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स’च्या प्रमुख स ...\nमुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ (७६) यांना मंगळवारी पेशावर उच्च न्यायालयाने पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याबद्दल ...\nराज्यसभा मार्शलच्या नव्या गणवेशाच्या चौकशीचे आदेश\nनवी दिल्ली : लष्करातील अधिकाऱ्यांसारखा गणवेष राज्यसभेतील मार्शलांना दिल्यावर भारतीय लष्करातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह ...\nपुलवामा ते बालाकोट : प्रपोगंडापलीकडे\nसैन्याधिकारी मंडळप्रमुख (पूर्व भूदलप्रमुख) बिपीन रावत यांनी बालाकोटचा दहशतवादी तळ पुन्हा कार्यरत झाला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळं बालाकोट हल्ल्याचे ...\nशेहला रशीद यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाची तक्रार\nनवी दिल्ली : जम्मू व काश्मीर मुव्हमेंटच्या नेत्या शेहला रशीद यांनी भारतीय लष्करावर केलेल्या वादग्रस्त टीकेचा दाखला देत त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहा ...\nरात्री श्रीनगरमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले असून, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या घरामध्येच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काही ...\nसैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा\nPTSD कडे गांभीर्याने पाहिले जात नाही तोपर्यंत आजारी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि समाज त्याची किंमत चुकवत राहील. ...\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T22:24:41Z", "digest": "sha1:R7UEI7PASZIZXNKB2AKEQPGAWSCOR7LU", "length": 3049, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इली नास्तासे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइली नास्तासे हा रोमेनियाचा टेनिस खेळाडू होता.\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी १०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%82/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-09-28T22:52:27Z", "digest": "sha1:2HJTLXDJR5XD6CBZ2CTJKKP4F75Z7A4E", "length": 82983, "nlines": 317, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/प्रतिसाद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/प्रतिसाद\n< विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू‎ | मार्गदर्शक\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : जर्मन भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nजर्मन विकिMP-Chat (जर्मन विकि IRC-Einstieg)\nइंग्लिश विकिपीडिया बद्दल आमेरीकन सर्व्हे वाचा\nस्वागत आणि साहाय्य चमू\nनमस्कार आणि सर्व्हे मध्ये सहभागी होण्याबद्दल विचार केल्या बद्दल धन्यवाद, प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नसली तरी आपण उत्तरे नमुद केल्या शिवाय हेतु साध्य होणार नाही तेव्हा शक्यतो अधीकाधीक प्रश्नांची उत्तरे द्यावीत.\nउत्तरे देताना सुस्पष्ट मराठीत असावीत, मराठी शुद्ध असण्याचा कोणताही आग्रह नाही, अर्धी कच्ची मराठी पण चालेल पण उत्तरे अगदीच नमुद न करण्या पेक्षा इंग्रजीत दिलीत तरी चालतील.\n१ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\n३ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\n५ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\n७ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\n९ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\n११ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\n१३ सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nसद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -सांगली\nआपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली /गूगलमराठी शोध/\nवाचण्याकरिता आवडीचे विषय- जीवशास्त्र्/ पर्यावरण / जनुकशास्त्र्/\nलिहिण्याकरिता आवडीचे विषय- विश्वकोशामध्ये लिहीत असतो\nइंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा.) घरून वापरता/\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधीक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगा-\n१. गूगल २. एनसायक्लोपिडिया ऑफ् अर्थ ३. एनसीबीआय् ४. विकिपेडिया ५.\nआपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर नेमक्या कोणत्या \nऑपरेटींग सिस्टीम कोणती वापरता विंडोज ९८/विंडोज XP,व्हिस्टा ७ किंवा २०००+/ इतर (कृपया नमूद करा) विंडोज ७ फायर फॉक्स\n /इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा पेक्षा कमी/इंटरनेट एक्स्प्लोरर ८/फायर फॉक्स/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करा)\nलिहिण्याकरिता मराठी फाँट कोणता वापरता, अधीक माहिती हवी. - ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नमूद करा) विंडोज आय एम इ\nआपणास विकिपीडीया माहित नाही./केवळ इंग्रजी विकिपीडीया माहित आहे./यापुर्वी मी इंग्रजी विकिपीडीयावर संपादन केले आहे./मराठी विकिपीडीया माहित आहे, अद्याप वाचन केले नाही. /मी मराठी विकिपीडीयावर संपादन केले आहे./मी मराठी विकिपीडियावर माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून लेखन टाळतो./ मी मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून लेखन टाळतो./मी मराठी विकिपीडियात, मला मराठी शुद्धलेखन येत नसल्यामुळे लेखन टाळतो./मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते कारण सुविधांचा अभाव आहे. / सहाय्य भाषा क्लिष्ट आहे./या व्यतिरिक्त इतर कारण(कृपया नमुद करा)\nमाझी मातृभाषा मराठी आहे./\nआपला शाळेचा अभ्यास मराठी माध्यमातुन / झाला./\nआपण विनासायास/विनात्रास/सोयिस्कररित्या मराठी समजता./विनात्रास मराठी वाचू व लिहू शकता/विनात्रास फक्त वाचू शकता/विनात्��ास फक्त लिहू शकता\nआपण मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देता\nजर आपण मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास, आपला प्रतिसाद काय होता फक्त वाचक म्हणुन/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून प्रतिक्रिया दिली/देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली./थेट 'ऑनलाईन' राहुन माराठी लेख लिहीला./रोमन लिपीद्वारे मराठी लिहून चर्चेत भाग घेतला./चर्चेत मराठी लिपीद्वारे भाग घेतला.\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- /मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतुन संदर्भ घेतले आहेत./\nमी भेट देउन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरित्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरित्या तेथील काही पाने संपादित केली.\nमराठी विकिपीडिया बाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे/मी त्याच्या मराठी आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला./\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे/तो कशासाठेए आहे./माहितीचा चांगला स्त्रोत आहे काय/तो कशासाठेए आहे./माहितीचा चांगला स्त्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्त्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्त्रोत आहे काय/ज्ञानाचा एक चांगला स्त्रोत आहे काय\nजर आपण विकिपीडियास भेट दिली असेल तर याबद्दल आपले प्रामाणिक मत काय विकिपेडिया हा माहितीचा एक उत्तम स्त्रोत आहे.\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nआपले सध्याचे निवास-स्थान (केवळ देश, आणि शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी लिहिणे टाळावे) -\nआपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली. (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा).\nइंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळावे)\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-\nआपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर कोणत्या \nऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता\nलिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता अधिक माहिती द्यावी. - (कृपया नाव नमूद करावे)\nमराठी विकिपीडिया माहीत आहे, पण त्यावर अद्याप लेखन केलेले नाही.मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते. साहाय्य मागितल्यास ते क्लिष्ट भाषेत असल्याने सहजासहजी कळत नाही./याशिवाय इतर कारण(कृप���ा नमूद करावे)\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते.\nमाझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून / महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालो. भाषांची मुळातच आवड. बंगाली येते.\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते.लिहिणे उत्तमप्रकारे जमते.\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देते कधी-कधी\nजर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत: फक्त वाचन केले.देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया-मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही/केले/करत असतो-असते.\n/मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली, देत असतो-असते/मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले होते/ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत.\nमराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी मराठी विकिपीडियावर एकदा आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला होता/मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी मराठी विकिपीडियावरून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे म्हणून मी भेट देऊन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/ज्ञानाचा एक चांगला स्रोत आहे काय\nजर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nआपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली. (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा). कुटुंबातील व्यक्तीकडून कळाले/इतर नातेवाईक/मित्र-मैत्रीण/शि़क्षक/प्राध्यापक/अनोळखी किंवा अ��्पपरिचित व्यक्ती/ब्लॉग/ऑर्कुट/फेसबुक/आंतरजालावर भटकताना/अन्य मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमूद करा)/वृत्तपत्र-नियतलकालिक(कृपया नाव नमूद करा)/यांशिवाय काही अन्य स्रोताकडून(स्रोताची माहिती द्या).\nजिथे काम करता तिथून\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-\nऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता\n : इंटरनेट एक्स्प्लोरर ७\nलिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता अधिक माहिती द्यावी. - ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन/ फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नाव नमूद करावे)\nमला मराठी विकिपीडिया माहीत नाही./केवळ इंग्रजी वा अन्यभाषिक विकिपीडिया माहीत आहेत./यापूर्वी मी इंग्रजी(वा अन्य) विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./मराठी विकिपीडिया माहीत आहे, पण त्यावर अद्याप वाचन केलेले नाही./मी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./ मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून मी तिथे वाचन-लेखन टाळतो./माझे मराठी शुद्धलेखन चांगले नसल्याने मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते, कारण तिथे सुविधांचा अभाव आहे. साहाय्य मागितल्यास ते क्लिष्ट भाषेत असल्याने सहजासहजी कळत नाही./याशिवाय इतर कारण(कृपया नमूद करावे)\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते./माझी मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्रापासून दूर रहात असल्याने मला मराठी नीटसे येत नाही/महाराष्ट्रात रहात असल्याने किंवा अशाच अन्य कारणाने मला मराठी भाषा नैसर्गिकरीत्या येते./मराठी भाषा अभ्यासली म्हणून येते./मी महाराष्ट्रात राहतो, परंतु मला मराठी येत नाही.\nमाझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून /इंग्रजी माध्यमातून /अर्ध-इंग्रजी माध्यमातून झाले./या व्यतिरिक्त असल्यास काही अन्य माहिती.\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते/विनात्रास वाचता येते पण लिहिणे अजिबात जमत नाही-लिहिणे थोडेफार जमते/थोडेफार वाचता येते, पण सर्वकाही समजत नाही../अजिबात वाचता येत नाही.(Cannot read Marathi)\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो(देते)/कधी-कधी/कधीतरीच/फारच कमी वेळा/मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय\nजर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत: फक्त वाचन केले/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून प्रतिक्रिया दिली/देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली/थेट 'ऑनलाइन' राहून मराठी लेख लिहिला/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून चर्चेत भाग घेतला/चर्चेत मराठी लिपीद्वारे भाग घेतला.\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीवर एकदा कटाक्ष टाकला होता/मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही/केले/करत असतो-असते.\n/मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली, देत असतो-असते/मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले होते/ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत.\nमराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी मराठी विकिपीडियावर एकदा आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला होता/मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी मराठी विकिपीडियावरून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे म्हणून मी भेट देऊन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/ज्ञानाचा एक चांगला स्रोत आहे काय\nजर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nआपले सध्याचे निवास-स्थान (केवळ देश, आणि शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी लिहिणे टाळावे) -\nआपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली. (पुढी�� पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा). कुटुंबातील व्यक्तीकडून कळाले/इतर नातेवाईक/मित्र-मैत्रीण/शि़क्षक/प्राध्यापक/अनोळखी किंवा अल्पपरिचित व्यक्ती/ब्लॉग/ऑर्कुट/फेसबुक/आंतरजालावर भटकताना/अन्य मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमूद करा)/वृत्तपत्र-नियतलकालिक(कृपया नाव नमूद करा)/यांशिवाय काही अन्य स्रोताकडून(स्रोताची माहिती द्या). आंतरजालावर भटकताना.\nइंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळावे) स्वतःच्या घरून करता/जिथे काम करता तिथून/परिचिताच्या घरून/सायबर कॅफे/शाळा, कॉलेज आदी शिक्षणसंस्थेकडून उपलब्ध/अन्य\nजिथे काम करता तिथून.\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-\nआपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर कोणत्या \nऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता : विंडोज(कुठली आवृत्ती) लिनक्स/ इतर (कृपया नमूद करावे)XP\n : इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा त्यापेक्षा कमी/किंवा वरचा/फायर फॉक्स(आवृत्ती)/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करावा) गूगल क्रोम\nलिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता अधिक माहिती द्यावी. - ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन/ फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नाव नमूद करावे)\nमला मराठी विकिपीडिया माहीत नाही./केवळ इंग्रजी वा अन्यभाषिक विकिपीडिया माहीत आहेत./यापूर्वी मी इंग्रजी(वा अन्य) विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./मराठी विकिपीडिया माहीत आहे, पण त्यावर अद्याप वाचन केलेले नाही./मी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./ मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून मी तिथे वाचन-लेखन टाळतो./माझे मराठी शुद्धलेखन चांगले नसल्याने मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते, कारण तिथे सुविधांचा अभाव आहे. साहाय्य मागितल्यास ते क्लिष्ट भाषेत असल्याने सहजासहजी कळत नाही./याशिवाय इतर कारण(कृपया नमूद करावे)\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते./माझी मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्रापासून दूर रहात असल्याने मल��� मराठी नीटसे येत नाही/महाराष्ट्रात रहात असल्याने किंवा अशाच अन्य कारणाने मला मराठी भाषा नैसर्गिकरीत्या येते./मराठी भाषा अभ्यासली म्हणून येते./मी महाराष्ट्रात राहतो, परंतु मला मराठी येत नाही.\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते.\nमाझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून /इंग्रजी माध्यमातून /अर्ध-इंग्रजी माध्यमातून झाले./या व्यतिरिक्त असल्यास काही अन्य माहिती.\nमाझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते/विनात्रास वाचता येते पण लिहिणे अजिबात जमत नाही-लिहिणे थोडेफार जमते/थोडेफार वाचता येते, पण सर्वकाही समजत नाही../अजिबात वाचता येत नाही.(Cannot read Marathi)\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो(देते)/कधी-कधी/कधीतरीच/फारच कमी वेळा/अरे मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो\nजर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत: फक्त वाचन केले/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून प्रतिक्रिया दिली/देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली/थेट 'ऑनलाइन' राहून मराठी लेख लिहिला/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून चर्चेत भाग घेतला/चर्चेत मराठी लिपीद्वारे भाग घेतला.\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीवर एकदा कटाक्ष टाकला होता/मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही/केले/करत असतो-असते.\n/मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली, देत असतो-असते/मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले होते/ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही\nमराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी मराठी विकिपीडियावर एकद��� आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला होता/मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी मराठी विकिपीडियावरून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे म्हणून मी भेट देऊन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/ज्ञानाचा एक चांगला स्रोत आहे काय\nमाहितीचा चांगला स्रोत आहे\nजर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nआपले सध्याचे निवास-स्थान (केवळ देश, आणि शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी लिहिणे टाळावे) - पुणे\nआपले वय- २८ वर्षे\nशिक्षण- एम. बी. बी. एस.\nआपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली. यांशिवाय काही अन्य स्रोताकडून(स्रोताची माहिती द्या). - इंग्रजी विकिपीडियावरून\nवाचण्याकरिता आवडीचे विषय- सर्व\nलिहिण्याकरिता आवडीचे विषय- फिल्मी सोडून सर्व, मुख्यत: इतरत्र मराठीत माहिती मिळणार नाही असे विषय\nइंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून स्वतःच्या घरून करता/जिथे काम करता तिथून\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-\nआपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर कोणत्या \nऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता : विंडोज (७ अल्टिमेट)\n : इंटरनेट एक्स्प्लोरर ७, गूगल क्रोम\nलिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता\nयापूर्वी मी इंग्रजी(वा अन्य) विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे.मी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे.\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते.\nमाझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले.\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो (देते)/कधी-कधी\nजर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत: फक्त वाचन केले\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते.मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत.\nमराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहेमाहितीचा चांगला स्रोत आहे\nजर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव: Docsufi\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nआपले सध्याचे निवास-स्थान (केवळ देश, आणि शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी लिहिणे टाळावे) - पुणे महाराष्ट्र भारत\nआपले वय- २९ वर्षे\nशिक्षण- बी. कॉम., एल.एल.बी., जी.डी.सी. ए.\nआपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली. (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा). कुटुंबातील व्यक्तीकडून कळाले/इतर नातेवाईक/मित्र-मैत्रीण/शि़क्षक/प्राध्यापक/अनोळखी किंवा अल्पपरिचित व्यक्ती/ब्लॉग/ऑर्कुट/फेसबुक/आंतरजालावर भटकताना/अन्य मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमूद करा)/वृत्तपत्र-नियतलकालिक(कृपया नाव नमूद करा)/यांशिवाय काही अन्य स्रोताकडून(स्रोताची माहिती द्या).\nइंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळावे) स्वतःच्या घरून करता/जिथे काम करता तिथून/परिचिताच्या घरून/सायबर कॅफे/शाळा, कॉलेज आदी शिक्षणसंस्थेकडून उपलब्ध/अन्य\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-\nआपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर कोणत्या \nऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता : विंडोज(कुठली आवृत्ती) लिनक्स/ इतर (कृपया नमूद करावे)\n : इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा त्यापेक्षा कमी/किंवा वरचा/फायर फॉक्स(आवृत्ती)/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करावा)\nलिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता अधिक माहिती द्यावी. - ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन/ फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नाव नमूद करावे)\nमला मराठी विकिपीडिया माहीत नाही./केवळ इंग्रजी वा अन्यभाषिक विकिपीडिया माहीत आ���ेत./यापूर्वी मी इंग्रजी(वा अन्य) विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./मराठी विकिपीडिया माहीत आहे, पण त्यावर अद्याप वाचन केलेले नाही./मी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./ मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून मी तिथे वाचन-लेखन टाळतो./माझे मराठी शुद्धलेखन चांगले नसल्याने मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते, कारण तिथे सुविधांचा अभाव आहे. साहाय्य मागितल्यास ते क्लिष्ट भाषेत असल्याने सहजासहजी कळत नाही./याशिवाय इतर कारण(कृपया नमूद करावे)\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते./माझी मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्रापासून दूर रहात असल्याने मला मराठी नीटसे येत नाही/महाराष्ट्रात रहात असल्याने किंवा अशाच अन्य कारणाने मला मराठी भाषा नैसर्गिकरीत्या येते./मराठी भाषा अभ्यासली म्हणून येते./मी महाराष्ट्रात राहतो, परंतु मला मराठी येत नाही.\nमाझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून /इंग्रजी माध्यमातून /अर्ध-इंग्रजी माध्यमातून झाले./या व्यतिरिक्त असल्यास काही अन्य माहिती.\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते/विनात्रास वाचता येते पण लिहिणे अजिबात जमत नाही-लिहिणे थोडेफार जमते/थोडेफार वाचता येते, पण सर्वकाही समजत नाही../अजिबात वाचता येत नाही.(Cannot read Marathi)\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो(देते)/कधी-कधी/कधीतरीच/फारच कमी वेळा/अरे मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय\nजर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत: फक्त वाचन केले/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून प्रतिक्रिया दिली/देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली/थेट 'ऑनलाइन' राहून मराठी लेख लिहिला/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून चर्चेत भाग घेतला/चर्चेत मराठी लिपीद्वारे भाग घेतला.\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीवर एकदा कटाक्ष टाकला होता/मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतून संद��्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही/केले/करत असतो-असते.\n/मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली, देत असतो-असते/मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले होते/ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत.\nमराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी मराठी विकिपीडियावर एकदा आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला होता/मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी मराठी विकिपीडियावरून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे म्हणून मी भेट देऊन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/ज्ञानाचा एक चांगला स्रोत आहे काय\nजर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले\nसर्वेक्षण(सर्व्हे) भाग १संपादन करा\nआपले सध्याचे निवास-स्थान (केवळ देश, आणि शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी लिहिणे टाळावे) - भारत\nआपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली. (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा). कुटुंबातील व्यक्तीकडून कळाले/इतर नातेवाईक/मित्र-मैत्रीण/शि़क्षक/प्राध्यापक/अनोळखी किंवा अल्पपरिचित व्यक्ती/ब्लॉग/ऑर्कुट/फेसबुक/आंतरजालावर भटकताना/अन्य मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमूद करा)/वृत्तपत्र-नियतलकालिक(कृपया नाव नमूद करा)/यांशिवाय काही अन्य स्रोताकडून(स्रोताची माहिती द्या).\nइंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळावे) स्वतःच्या घरून करता/जिथे काम करता तिथून/परिचिताच्या घरून/सायबर कॅफे/शाळा, कॉलेज आदी शिक्षणसंस्थेकडून उपलब्ध/अन्य\nआपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-\n१. फ���सबुक २. जीमेल ३. विकिपीडिया ४. यूट्यूब ५.\nआपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर कोणत्या \nऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता : विंडोज(कुठली आवृत्ती) लिनक्स/ इतर (कृपया नमूद करावे)\n : इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा त्यापेक्षा कमी/किंवा वरचा/फायर फॉक्स(आवृत्ती)/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करावा)\nलिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता अधिक माहिती द्यावी. - ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन/ फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नाव नमूद करावे)\nमला मराठी विकिपीडिया माहीत नाही./केवळ इंग्रजी वा अन्यभाषिक विकिपीडिया माहीत आहेत./यापूर्वी मी इंग्रजी(वा अन्य) विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./मराठी विकिपीडिया माहीत आहे, पण त्यावर अद्याप वाचन केलेले नाही./मी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./ मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून मी तिथे वाचन-लेखन टाळतो./माझे मराठी शुद्धलेखन चांगले नसल्याने मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते, कारण तिथे सुविधांचा अभाव आहे. साहाय्य मागितल्यास ते क्लिष्ट भाषेत असल्याने सहजासहजी कळत नाही./याशिवाय इतर कारण(कृपया नमूद करावे)\nमी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते./माझी मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्रापासून दूर रहात असल्याने मला मराठी नीटसे येत नाही/महाराष्ट्रात रहात असल्याने किंवा अशाच अन्य कारणाने मला मराठी भाषा नैसर्गिकरीत्या येते./मराठी भाषा अभ्यासली म्हणून येते./मी महाराष्ट्रात राहतो, परंतु मला मराठी येत नाही.\nमाझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते.\nमाझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून /इंग्रजी माध्यमातून /अर्ध-इंग्रजी माध्यमातून झाले./या व्यतिरिक्त असल्यास काही अन्य माहिती.\nमला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते/विनात्रास वाचता येते पण लिहिणे अजिबात जमत नाही-लिहिणे थोडेफार जमते/थोडेफार वाचता येते, पण सर्वकाही समजत नाही../अजिबात वाचता येत नाही.(Cannot read Marathi)\nमी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो(देते)/कधी-कधी/कधीतरीच/फारच कमी वेळा/अरे मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय\nजर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत: फक्त वाचन केले/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून प्रतिक्रिया दिली/देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली/थेट 'ऑनलाइन' राहून मराठी लेख लिहिला/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून चर्चेत भाग घेतला/चर्चेत मराठी लिपीद्वारे भाग घेतला.\nविकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीवर एकदा कटाक्ष टाकला होता/मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही/केले/करत असतो-असते.\n/मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली, देत असतो-असते/मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले होते/ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत.\nमराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी मराठी विकिपीडियावर एकदा आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला होता/मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी मराठी विकिपीडियावरून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे म्हणून मी भेट देऊन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.\nमाझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय/ज्ञानाचा एक चांगला स्रोत आहे काय\nजर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/reports-mad", "date_download": "2020-09-28T21:15:31Z", "digest": "sha1:OYTXX7RY7XZGGH4NGTWO4REHMUJ3EWFW", "length": 4031, "nlines": 86, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); Reports Mad | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/sanskriti-view", "date_download": "2020-09-28T20:50:03Z", "digest": "sha1:AVPAAOE25DCUUEQOOMHSH4NYE2RYHRHD", "length": 7803, "nlines": 203, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा संस्कृती | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nगणेशोत्सव आणि कौटुंबिक - सामाजिक भान\nयुवा चैतन्यशक्तीचं उत्सवी प्रती��� - कृष्ण जन्माष्टमी\nकोरोनाच्या संकटातील एका देवाच्या भोळ्याभाबड्या भक्ताची आर्त साद\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग ३\nमराठी खाद्यसंस्कृती जपणारे मुक्तछंंद किचन\nमी देवळात गेलो तेव्हा...\nसंकासुर…एक प्रवास असुराचा… लोककलेकडे\nविवेक जागृत करण्याची हीच वेळ : संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे\nनजूबाई गावित, एक सक्षम लेखिका\nस्त्री मनाचं भावविश्व उलगडणारी कवयित्री\nगानतपस्वी मास्टर दिनानाथ मंगेशकर\nकाव्याचे जादुगार : मिर्झा गालिब\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://omg-solutions.com/mr/spy-camera/endoscope-with-flexible-testing-cable-spy216/", "date_download": "2020-09-28T22:20:31Z", "digest": "sha1:VOBV6GUSAFS5H2HHGYZQBMH4Z66XHA4M", "length": 10491, "nlines": 147, "source_domain": "omg-solutions.com", "title": "फ्लेक्झिबल टेस्टिंग केबल (एसपीवाय 216) सह एंडोस्कोप | ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nऑफिस, होम, इन / आउट डोअरसाठी टॉप एसपीवाय हिडन कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डर आणि डिटेक्टर (सिंगापूर / जकार्ता)\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nफ्लेक्सिबल टेस्टिंग केबल (एसपीवायएक्सएनयूएमएक्स) सह ओएमजी एंडोस्कोप\nफ्लेक्सिबल टेस्टिंग केबल (एसपीवायएक्सएनयूएमएक्स) सह ओएमजी एंडोस्कोप\nप्रतिमा सेंसर CMOS सेंसर\nकोन पहा 60 डिग्री फॉव्ह (डी)\nप्रोब ट्यूब लांबी 1m मानक लांबी (20m पर्यंत)\nएलईडी प्रदीपन 2 / 4 दिवे, 7 स्तरावर प्रकाशमान समायोज्य असू शकतात\nस्क्रीन 3.5 \"टीएफटी एलसीडी क्यूवीजीए 320 एक्स 240 16.7M रंग\nसिग्नल ट्रान्समिशन 2.4G वायरलेस व्हिडिओ ट्रान्समिशन, वायर्ड व्हिडिओ ट्रान्समिशन\nरेकॉर्ड आणि छायाचित्र फोटो स्वरूपः जेपीजी / बीएमपी / जेपीईजी\nमेमरी कार्डः 32G मिनी एसडी / टीएफ कार्डची क्षमता\nस्क्रीन बॅटरी अंगभूत ली-बॅटरी 1200MAH 3.7V\nकार्यरत आहे व्होल्टेज 5V\nकार्यरत आहे चालू 600MA / एच\nहँडल बॅटरी 4X ए ए अल्कॅलीन बॅटरी\n10071 एकूण दृश्ये 3 दृश्ये आज\nसिंगापूर अव्वल 500 उपक्रम 2018\nचौकशी फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला परत 2 तासांच्या आत मिळेल\nसंदेश (स्पाय कॅमेरा उत्पादने) *\n3G / 4G कॅमेरा\nलेख - स्पाय कॅमेरा\nबोरस्कोप - एंडोस्कोप कॅमेरा\nकप / वॉटर बाटली कॅमेरा\nओएमजी ची शिफारस केली\nस्पाय ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nयूएसबी थंब ड्राइव्ह कॅमेरा\nएच.एक्सएनएक्सएक्स व्हिडिओ कम्प्रेशन मोशन डिटेक्शन नाइट व्हिजन वायफाय दूरस्थ प्रवेश\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nएक लपलेला कॅमेरा किंवा गुप्तचर कॅमेरा स्थिर किंवा व्हिडिओ कॅमेरा आहे जो विषयांचे ज्ञान आणि संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो (बहुतेक ऑडिओसह येतो). स्पाय कॅमेरे प्रामुख्याने पाळत ठेवण्याच्या कार्यांसाठी वापरले जातात पण कधीकधी ते व्यावसायिक उद्देशाने देखील वापरले जाते.\nलपलेल्या कॅमेर्‍याने भयानक क्रौर्य आणि दुर्लक्ष करणार्‍या काळजी उघडकीस आणण्यास मदत केली आहे. लपविलेले हेरगिरी करणारे कॅमेरे वापरण्याबाबतचे निर्णय अत्यंत अवघड आहेत - आपणास एखाद्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे व त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे यात संतुलन असणे आवश्यक आहे.\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7767", "date_download": "2020-09-28T20:42:01Z", "digest": "sha1:N2EJB2HE755V6GZ5ECFDQH6LFVIDUGZT", "length": 21314, "nlines": 191, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)\nआज सव्वीस जानू असल्यामुळे पहिले छूट छातीला झेंडा चढवला.\nवाळकेश्वरवरून एका पारसी बाबाला मेट्रोला सोडला.\nत्यानं थोडी सुट्टया पैशांवरून कटकट केली.\nमग मेट्रोलाच गाडी लावून कयानीमध्ये मस्त आम्लेटपाव खाल्ला.\nरविवार सकाळ असल्यामुळे मेजर गर्दी होती.\nकयानी पाहिल्यापासून आम्लेट-पाव, ब्रूम मस्का आणि खास करून मटण समोशांसाठी फेमस आहेच.\nशिवाय आजकाल सोशल मिडीयामुळे जुन्या फेमस अड्ड्यांची अजूनच हवा होतेय.\nमी एकटा जीव असल्याने शेअरींगला रेडी होतोच.\nकयानी, गिरगावचं प्रकाश, किंग्ज सर्कलचं अंबा भुवन, / (पुण्यात) वैशाली अशा बिझी ठिकाणी नाटकं न करता शेअरींगला तयार झालात तर जागा लवकर मिळण्याची शक्यता पाच-पटीने गुणिले होते हे मी इथे नमूद करू इच्छितो.\n(प्रकाश आणि अंबा भुवनला जाण्याचा प्रयत्न करीन टॅक्सिनाम्यात... माझी खास आवडती ठिकाणं आहेत.)\nकयानीत माझ्या युनिफॉर्मकडे बघून सगळे थोडे कन्फ्यूज झाल्यासारखे वाटले.\nपण कोणी अर्थातच काही बोललं नाही.\nमाझ्या टेबलावर दोन श्यामक दावरच्या ट्रूपमध्ये असतात तशी शिडशिडीत चिकणी पारशी मुलं आणि एक आय. टी. टाईप्स कपल होतं.\nवेटर थोडे आमच्यावर वसवसत होते...\nपण ते बिझी आहेत हे साक्षात दिसत होतं.\nआणि वेटर्सचा उद्धटपणा = हॉटेलची टेस्ट / किंमत हे समीकरण जगजाहीर आहे.\nपण पोरं तरुण आणि (शिवाय पारशीच असल्यामुळे जरा वेटरवर वैतागली होती.\n\"वॊट फकिंग ऍटिट्यूड ही इज थ्रोइंग\" वगैरे पुटपुटत होती.\nमी न राहवून म्हणालो,\n\"ऍटिट्यूड इज पार्ट ऑफ चार्म मेट.\"\nमाझ्या युनिफॉर्ममुळे ती थोडी सरप्राइझ्ड झाली हे हे हे\nजाताना काउंटरवर चक्क रासबेरी सोडा दिसला.\nलगेच बायकोसाठी दोन बाटल्या घेऊन टाकल्या,\nहे देखणं माणिक ड्रिंक माझं भारी आवडतं आहे:\nआज-काल फारसं बघायला मिळत नाही.\nतिकडून दोन बायका आणि एका मुलीला उचललं.\nआई मुलगी बहुधा पुण्याच्या आणि मावशी मुंबईची होती.\nपुण्याच्या लोकांची मुंबईच्या घामाबद्दलची क्लिशेड तक्रार चालू होती.\nशिवाय एका श्रीमंत शेजारणी बद्दल आई-मुलीचं कॉन्स्टन्ट बिचींग चालू होतं.\nती म्हणे घरून चितळ्यांचं म्हशीचं दूध उसनं नेते आणि परत देताना (स्वस्त) गाईचं दूध देते\nकाही बोला उसन्याचा हा प्रकार भारी आवडला मला.\nतिकडून एका स्मार्ट चटपटीत मुलीला उचललं.\nतिला चर्चगेट स्टेशनला जायचं होतं.\nआता इकडे प्रॉब्लेम असा आहे की कामा रोडवरून इरॉस टॉकीजच्या दिशेनी राईट बंद आहे.\nम्हणून मी गाडी सरळ पुढे मंत्रालयाच्या दिशेनी नेली म्हटलं जिकडे मिळेल तिचे यु टर्न मारूया.\nपण पाठी पोरगी करपली.\n'अरे इधरसे क्यू लाया लेफ्ट मारके यु टर्न मारने का था शॉर्टकट है रोज का' वगैरे वगैरे...\nआता हा खालचा जुगाडू यु टर्न म्हणजे एकदम हार्डकोअर रोज मुंबईत जा ये करणाऱ्या ड्रायव्हर आणि प्रवाशाला माहित असणार...\nशिवाय तसं पाहिलं तर मंत्रालयाचा 'यु' हार्डली ३०० मीटरनी जास्त असेल.\nपण मुंबईकर सेकंदा-सेकंदाच्या हिशोबावर चालतात हे तर फेमसच.\nसो मी चूपचाप शिव्या खाऊन घेतल्या.\nपैसे नको देऊ सांगितलं पण पैसे मात्र दिले तिनी.\nचर्चगेट स्टेशनवरून दोन चिकणी गुजराथी मुलं उचलली.\nबडोदा का सुरतची होती.\nमुंबई काय काय बघता येईल विचारत होते.\nत्यांना थोडी रेकमेंडेशन्स दिली आणि लिओपोल्डला सोडलं.\nकुलाबा कॉजवेवरून नेहेमीच्या रस्त्यावरून सरळ जाण्याऐवजी इलेक्ट्रिक हाऊस वरून असाच लेफ्ट मारला आणि अवचित ह्या शांत निवांत कूपरेज रोडवर पोचलो.\nसध्या फक्त आईतवारीच टॅक्सी चालवत असल्यामुळे इतर दिवशीचं माहीत नाही पण रविवारी तर हा रस्ता भारी निवांत असतो.\nडावीकडे कूपरेज फुटबॉल ग्राऊंड आणि उजवीकडे अँटिक बिल्डिंग्ज असलेल्या ह्या रस्त्यावर बरेचसे टॅक्सी /उबरवाले गाड्या पार्क करून विश्रांती घेतात. मी ही थोडं चिल केलं.\nमग मंत्रालयाजवळून ड्युटी संपवून दमून घरी चाललेल्या दोन पोलिसांना उचललं आणि व्ही. टी. स्टेशनला सोडलं.\nव्ही. टी. वरून असाच भायखळा परळ करत एल्फिस्टनला आलो.\nतिकडून दादर स्टेशन - सिद्धिविनायक - दादर स्टेशन अशी दोन तीन भाडी मारली.\nमाझ्या एका मित्रानी ही आयडिया मला आधीच दिली होती.\nमला टॅक्सी मिळत नसल्याने मी फ्रस्ट्रेट झालो होतो तेव्हा तो म्हणालेला,\n\"अरे वेड्या तुला समाजसेवाच करायचीय तर दादर स्टेशनला तुझी गाडी घेऊन जा आणि फक्त सिद्धिविनायक असं ओरड, लोकं धावत येतील.\"\nखरंच स्टेशनवर सिद्धिविनायकला जायला भाबडे भाविक खूप होते.\nहेच तर पाहिजे होतं आपल्याला.\nआता घराच्या एवढ्या जवळ आलोय तर घरी जेवायलाच जाऊया म्हणून गाडी बॅन्ड्राला टाकली.\nपण अक्षरशः घराच्या खाली एका फॅमिलीनी सिटीलाईटला जाणार का विचारलं.\nभूक मजबूत लागलेली एक क्षण नाही म्हणावं वाटलं...\nपण संधीवाताचा त्रास असलेले म्हातारे आजोबा होते...\nतानाजी मूव्ही बघायला चालली होती फॅमिली.\nनातू जरा आगाऊ होता. बापानी लाडावला होता बहुतेक.\nआधीच त्रासलेल्या आजोबांना इरिटेटिंग प्रश्न विचारून हैराण करत होता.\nआमच्या लहानपणी गव्हर्मेंट कॉलनीत अशा आगाऊ पोरांना मोठ्या मुलांकडून डोक्यात खवडे मिळायचे त्याची आठवण झाली\nसिटीलाईटच्या समोरच गोपी टॅंक मंडई.\nशिरीष कणेकरांनी त्यांच्या लेखांतून फेमस केलेली वगैरे.\nसो साहजिकच इकडून एका कोळीण मावशीला घेतलं आणि माहीमच्या मच्छिमार कॉलनीत सोडलं.\nतिकडून परत दोन कोळणींना उचललं त्यांना कापड बाजारला टाकून घरी सुटलो.\nकोलंबीचं लोणचं आणि तळलेली मांदेली वाट बघतायत.\nत्यात कोळणींच्या पाट्यांमुळे टॅक्सीत घमघमाट माहौल तयार झालेला.\nमासे - मासे - मासे SSS\nआजची कमाई: ३४५ रुपये\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)\nखवडे म्हणजे बोट वाकडं करून\nखवडे म्हणजे बोट वाकडं करून डोक्यात मारलेला ठोसा. फार वेळ हुळहुळत राहतं हां.\nश्रीराम जयराम जय जय राम\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (���९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-farmers-union-protrest-outside-the-ministry-raju-shetty-arrested-by-police-1822867.html", "date_download": "2020-09-28T21:55:44Z", "digest": "sha1:3NUVGQQFOVMZ7TEBINWXQPCFXEEQRPKO", "length": 24525, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Farmers union protrest outside the ministry raju shetty arrested by police, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्य��त एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमंत्रालयाबाहेर शेतकरी संघटनेचे आंदोलन; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात\nHT मराठी टीम , मुंबई\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा (आरसीईपी) करार त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nअमित शहांच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले, लवकरच नवे सरकार येईल पण...\nया आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यालयाच्या गेटवर दूध फेकले. तसंच सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर, अमोल हिप्परगे, अमर कदम आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.\nआता 'तरूण भारत'मधून संजय राऊतांवर निशाणा, बेताल म्हणून टीकास्त्र\nप्रादेशिक व्यापार कराराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच नाही तर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीमध्ये असलेल्या २५० शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत वर्किंग ग्रुपची बैठक झाली या बैठकीमध्ये देशभरामध्ये या कराराच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करारामुळे देशातील शेतकरी उध्वस्त होणार असून दूध व्यवसाय कोलमडून जाईन, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.\nSBI खातेधारकांनो ३० तारखेपर्यंत जमा करा हे प्रमाणपत्र, नाहीतर...\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्ह��ईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nसदाभाऊ खोत यांची नव्या पक्षाची घोषणा\nकोल्हापूरात ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; ऊसाचा ट्रॅक्टर पेटवला\nअमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; गाडी पेटवली\nराज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर, अहवालातून समोर\nचूलमुक्त आणि धूरमुक्त महाराष्ट्रासाठी सरकार गॅस जोडण्या देणार\nमंत्रालयाबाहेर शेतकरी संघटनेचे आंदोलन; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/04/12/%E0%A4%AE%E0%A4%A8-4/", "date_download": "2020-09-28T20:41:53Z", "digest": "sha1:PXDR3RVDB7HWB3ONE573FRKEKIJ5LWQA", "length": 4806, "nlines": 97, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मन", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“माझ्या मनाच्या तिथे एक\nतुझी आठवण सखे गोड आहे\nकधी अल्लड एक हसू तुझे\nकधी उगाच रागावणे आहे\nका पाहुनी न पाहणे तुझे ते\nत्या नजरेत बोलणे आहे\nसखे तुझ्या अबोल भाषेचे\nकित्येक बोलके शब्द आहे\nआजही तो हात तुझा हातात\nतो स्पर्श जाणवतो आहे\nमी क्षण वेचतो आहे\nओढ तुझ्या भेटीची मी\nवहीच्या पानास सांगतो आहे\nतुला भेटण्यास ते पानही\nउगाच आतुर झाले आहे\nमन हे खोडकर उगाच\nतुझेच चित्र दाखवते आहे\nतुझ्याच प्रेमात पडते आहे\nसखे तू सोबत नसण्याची\nएकच तेवढी खंत आहे\nआठवण ती गोड आहे …\nकविता तू मनात प्रेम मन marathi man kavita\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) ��राठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3537/", "date_download": "2020-09-28T22:31:16Z", "digest": "sha1:P4PDJASAZKWE524SMYY4GJJUB47E656R", "length": 16159, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nचक्रीवादळ दिल्ली देश विदेश पाऊस\nहवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर\nपूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा\nस्थानिक पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवावी- पंतप्रधानांची सूचना\nमुख्यमंत्र्यांकडून पूरस्थिती आणि बचावकार्याची माहिती; एनडीआरएफ सह इतर केंद्रीय संस्थांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद\nनवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020\nसहा राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि मोसमी पावसाचा सामना करण्यासाठीची तयारी याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे चर्चा केली. या बैठकीला, संरक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, केंद्रीय गृहराज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि विविध मंत्रालये तसेच संबंधित संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.\nपुराचा अंदाज आणि पूर्वसूचना देणारी कायमस्वरुपी व्यवस्था उभारण्यासाठी सर्व केंद्रीय आणि राज्यांच्या यंत्रणांमध्ये अधिक समन्वयाची गरज आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. पुराचा अचूक अंदाज देण्यासाठी आणि हवामान तसेच पूर्वइशारा देणाऱ्या यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर व्हायला हवा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.\nगेल्या काही वर्षात, हवामान शास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगासारख्या आपल्या हवामान यंत्रणा त्यांच्या अनुमान पद्धतीत अधिकाधिक अचूकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ पावसाचाच नव्हे, तर नदीच्या जलपातळीचा अंदाज आणि पूराची नेमकी जागा देखील हे विभाग सांगू लागले आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे स्थाननिश्चित अंदाज वर्तवण्याचे प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरु आहेत. यासाठी राज्यांनीही या यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती पुरवायला आणि स्थानिक जनतेला, योग्य वेळी अंदाज किंवा इशारे देण्याची व्यवस्था केली जावी, असे पंतप्रधानांनी सांगितले .\nस्थानिक पातळीवर, हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना प्रणाली अद्ययावत करण्यासाठीची गुंतवणूक वाढवायला हवी, जेणेकरुन विशिष्ट भागात राहणाऱ्या नागरिकांना, नदीने धोक्याची पातळी ओलांडली असता, पूरस्थिती आल्यास, वीज कोसळणार असल्यास अशा नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना मिळायला हवी, असा सल्ला मोदी यांनी दिला.\nकोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,मदत आणि बचावकार्ये करत असतांना, लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल, याविषयी राज्य सरकारांनी दक्ष असावे, मास्क आणि सैनिटायझर वापर,पुरेसे शारीरिक अंतर राखणे आणि मदत साहित्याचा पुरवठा करतांनाही स्वच्छता नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि इतर आजार असलेल्या लोकांची विशेष काळजी घेतली जावी, असे ते म्हणाले.\nसर्व विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करतांना ते बांधकाम नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीतही टिकून राहण्याच्या दृष्टीनेच केले जावे, असेही पंतप्रधान म्हणाले.\nयावेळी, आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र , कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील पूरस्थिती, बचाव आणि मदतकार्ये यांची माहिती दिली. या राज्यांमध्ये NDRF म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या पथकांनी योग्य वेळी केलेल्या मदतीबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. पूरस्थिती आणि त्याचे होणारे परिणाम कमी करण्यासाठीच्या तात्कालिक आणी दीर्घकालीन उपाययोजना त्यांनी सुचवल्या.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संबधित मंत्रालये आणि संस्थांच्या अधिकाऱ्यांना राज्यांनी सांगितलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार, यापुढेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.\n← भारतातील बऱ्या होणाऱ्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येने 1.5 दशलक्षचा विक्रमी टप्पा ओलांडला\nऔरंगाबाद ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची देखील चाचणी -जिल्हाधिकारी चौधरी →\nभ्रष्टाचाराला देशातून हद्दपार करण्याठी सरकार, समाज आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत–उपराष्ट्रपती\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन\n‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राची मोहोरऔरंगाबाद शहराला २६ वा क्रमांक\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक��स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7768", "date_download": "2020-09-28T22:01:40Z", "digest": "sha1:A4JMDAZL2OZY55JTC7OSUXQ7BPT7V6XY", "length": 41384, "nlines": 170, "source_domain": "aisiakshare.com", "title": " करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकरोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)\nकरोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे (भाग २)\nसीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. डॉक्टर राजीव ढेरे सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. 'ऐसी अक्षरे'ला त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या पहिल्या भागात 'कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार' या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं दिली होती. या मुलाखतीचा हा दुसरा आणि अखेरचा भाग.\nप्रश्न : कोरोना हा केवळ अधिक वाईट, जास्त धोकादायक फ्लू आहे का कोरोना आणि फ्लू यातलं साम्य आणि फरक याचं वैज्ञानिक ज्ञान गेले काही महिने सतत कमी-जास्त होत असताना मला आपल्यासारख्या प्रथितयश व्हायरॉलॉजिस्टकडून व्हायरॉलॉजिकल वास्तव जाणून घ्यायला आवडेल.\nडॉक्टर ढेरे : सुरुवातीला मलाही तसंच वाटलं. आम्ही इन्फ्लुएंझा व्हायरसवर बऱ्याच काळापासून काम करत आहोत. सामान्यतः अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या व्हायरस इन्फेक्शननंतर शरीराची प्रतिकारसंस्था Th1 आणि त्यानंतर Th2 हे प्रतिसाद कार्यान्वित करते (अधिक माहिती इथे). इन्फ्लुएंझा आणि काही प्रमाणात ॲडिनोव्हायरस यांच्या बाबतीत हे सिद्ध झालं आहे. आधी Th1, त्यानंतर Interferon secretion, त्यानंतर Th2 या क्रमाने ही साखळी सूक्ष्म जंतूंचा मुकाबला करते.\nपण कोव्हिडव्हायरस याला अपवाद आहे. तो आपल्या Open reading frame आणि non-structural protein या विकसित केलेल्या यंत्रणांद्वारे Th1चा प्रतिसाद दाबून ठेवून त्याला आणि अनुषंगाने इंटरफेरॉनला कार्यान्वित होऊ देत नाही. त्यामुळे मानवी शरीराची प्राथमिक संरक्षक यंत्रणा कोसळते आणि जेव्हा (तिच्या अभावी) व्हायरस लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये, म्हणजे फुफ्फुसांत पोहोचतो, तेव्हा न्यूमोसाइट्स – अर्थात फुफ्फुसांमधल्या पेशी आणि एकूण प्रतिकार यंत्रणा यांना हे थेट Th2 कार्यान्वित करण्याचं वास्तव अत्यंत वेगळ्या, असामान्य आणि भयानक पध्दतीने दिसतं : सायटोकाईन रिलीज सिंड्रोम – मी त्याला साय��ोकाइन स्टॉर्म या प्रचलित नावाने संबोधणार नाही. हा फॅगॉसायटोसीस आणि आयएल-सिक्सच्या असामान्य, अतिरेकी रिस्पॉन्सच्या स्वरूपात अवतरतो. पूर्वीच्या सार्स आणि मर्स यांपैकी मर्सलाही असाच कोरोनासारखा इम्यून रिस्पॉन्स येतो, पण मर्स व्हायरस कोरोनापेक्षा खूपच जास्त, म्हणजे जवळजवळ पाचपट अधिक धोकादायक आहे. अर्थात, कोरोनाची संसर्ग पसरवण्याची क्षमता मर्सपेक्षा खूपच जास्त आहे.\n(कोरोनाव्हायरस आपल्या प्रतिकारसंस्थेवर कसा हल्ला करतो याविषयी सोप्या शब्दांत माहिती इथे आणि इथे पाहता येईल.)\nप्रश्न : आपल्या सखोल विश्लेषणाबद्दल आभार. मी आपणास इंट्रानेजल (नाकात थेंब टाकून) देण्यात येणाऱ्या लशीबद्दल आणि त्याचं वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमातलं महत्त्व याबद्दल इथे विचारणार होतो, पण त्याचं उत्तर आपण मघाशी दिलंत.\nडॉक्टर ढेरे : तुम्ही योग्य बोलताय. मी माझ्या आयुष्यभर नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीसंबंधात आग्रही राहिलोय. जोपर्यंत लोकल – नाकातली इम्युनिटी – IgA आणि इंटरफेरॉन आणि तद्नुषंगाने Th2 रिस्पॉन्स येणार नाही तोपर्यंत जोरकस आणि दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही. इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी लस, विरुद्ध जिवंत पण व्हायरसची हानिकारकता क्षीण केलेली (Live attenuated) नाकावाटेची लस यातल्या नाकावाटेच्या लशीमुळे मिळणारी लोकल इम्युनिटी ही जास्त सरस असते हे इन्फ्लुएंझा लशीच्यावेळी सिद्ध झालं आहे.\nप्रश्न : माझा पुढचा प्रश्न व्हायरॉलॉजीच्या परिप्रेक्ष्याबाहेरचा आहे. लाईव्ह व्हॅक्सिन्स ही किल्ड व्हॅक्सिन्सपेक्षा जास्त परिणामकारक असताना उत्पादक किल्ड व्हॅक्सिन्सवर भर देताना का दिसतात\nडॉक्टर ढेरे : लाईव्ह व्हॅक्सिन्स गरोदर स्त्रिया, तान्ही बाळं आणि अनियंत्रित मधुमेही यांना देऊ नये असा वैज्ञानिक दंडक आहे. रुबेलाच्या वेळी गरोदर स्त्रियांना अशी लस दिल्याने स्टिलबर्थ (जन्माआधीच गर्भाचा मृत्यू) वगैरे दुष्परिणाम आढळले. वस्तुतः H1N1च्या वेळी गरोदर स्त्रियांना चुकून लाईव्ह व्हॅक्सिन दिलं तरी असं काही आढळलं नव्हतं, तरी पण अतिरिक्त दक्षता म्हणून ती दिली जात नाहीत. ट्रान्सप्लासन्टल स्टडीज, एम्ब्रियनल (गर्भावरील) स्टडीज झालेले नाहीत. तसंच, पंचाहत्तर वयापुढचे, स्टिरॉइड्स घेणारे, दमेकरी, इम्युनोसप्रेसिव���ह ड्रग्जवर असणारे हा गट लाईव्ह व्हॅक्सिन्ससाठी बाद ठरतो. शिवाय, इनॅक्टिव्हेटेड – किल्ड व्हॅक्सिन्सची यशस्वी होण्याची शक्यता चांगलीच असते.\nप्रश्न : माझा हा प्रश्न थोडा विवादास्पद आहे. कागदावर असलेल्या लशीसाठी एवढी मोठी गुंतवणूक करणं हा जुगार कितपत योग्य\nडॉक्टर ढेरे : तुमच्या प्रश्नामागच्या भूमिकेशी सहमत. फक्त ‘जुगार’ या शब्दाऐवजी मी ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ असं म्हणेन.\nआम्ही ऑक्सफर्डचा ॲडिनोचा डेटा पाहिला होता.आणि डब्लू. एच. ओ.कडूनही मिळालेल्या माहितीनुसार रीॲक्टोजेनेसिटी जास्त असली तरी आम्ही परिणामकारकता इबोलाच्या संदर्भात जोखली होती. उत्पादनक्षमता आणि स्केलेबिलिटी, उपयुक्तता क्षमता या निकषांवर ही लस तावूनसुलाखून निघेल याची खात्री आणि सीरम इन्स्टिट्यूटची आर्थिक ताकद या जीवावर हा धोका आम्ही पत्करला. पन्नास-शंभर कोटी रुपये वाया गेल्याने (आर्थिकदृष्ट्या ) सीरम इन्स्टिट्यूटवर गंभीर संकट वगैरे आलं नसतं. (सीरम इन्स्टिट्यूट आर्थिकदृष्ट्या दणकट संस्था आहे, आणि काळाची गरज लक्षात घेता तेवढी कॅल्क्युलेटेड आर्थिक रिस्क घेणं आमच्या मॅनेजमेंटला योग्य वाटलं. आताच्या परिस्थितीत शास्त्रीयदृष्ट्या तावूनसुलाखून लस लवकर येणं जरुरीचं आहे.) त्यामुळेच ह्यूमन ट्रायल सुरू व्हायच्या आधी, मंकी ट्रायलच्या वेळीच आमचा करार झाला.\nअर्थात, फेज-वन ट्रायलच्या आधी पोटात गोळा होताच. कारण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आल्याच नसत्या तर कठीण होतं.\nप्रश्न : लशीकरण हा इन्फेक्शन नियंत्रणात आणण्याच्या इतर मार्गांना पर्याय असू शकतो माध्यमांमधला प्रचार हा लशीकरणावर इतका जोर देतोय आणि असं वातावरण निर्माण केलं जातंय की लस बाजारात आली की इतर कोणत्याही प्रतिबंधक खबरदारीची गरज राहणार नाही. ज्या कारणांनी इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन अयशस्वी झालं, त्याच कारणांनी (कोरोनाच्या एपिडेमिऑलॉजीमुळे) व्हॅक्सिन जर अयशस्वी झालं, तर पुढे काय\nडॉक्टर ढेरे : इन्फेक्शन नियंत्रणाचे इतर मार्ग हे प्राधान्यक्रमाचे उपाय आहेत, यात कोणतीच शंका नाही. कारण आपल्याला अजून माहीत नाहीये की व्हॅक्सिन कितपत परिणामकारक ठरेल. तो नंबर दोनचा उपाय आहे.\nव्हॅक्सिन काही विशिष्ट दिवस, महिने, सर्व वयोगटासाठी, सर्व प्रकारच्या वातावरणात आणि संपूर्ण जगभर परिणामकारक राहील, न्यूट्रलायझिंग कपॅसिटी पुरेशी राहील हे जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे ज्ञात होत नाही, तोपर्यंत इतर मार्ग चोखाळत राहावेच लागतील. त्याला पर्याय नाही.\nमला इथे थोडं खोलात जावं लागेल. गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव आपल्याला हे सांगतो की मानवजात ही शुद्ध आणि अचूक राहू इच्छिते. व्हॅक्सिन हे अत्यंत नेमक्या अँटीबॉडीज तयार करायला शरीराला चालना देतं. पण व्हायरस आपलं रूप बदलतो आणि सगळं मुसळ केरात जातं. आपण ज्या प्राण्यांपासून उत्क्रांत झालो, त्यांच्यामध्ये इन्फेक्शनसाठीचा शरीराचा मुख्य प्रतिसाद हा फर्स्ट लाईन – किंवा Th1 आणि इंटरफेरॉन – हा असतो. कोणत्याही रोगजंतूंच्या हल्ल्याचा मुकाबला हा फर्स्ट लाईन – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणूया त्याला – सक्षम असेल तर समर्थपणे करता येतो.\nव्हायरस आपलं रूप बदलून बुरखा घेऊन यायची शक्यता असतेच. पण जर तुमच्याकडे असं काही असेल (उदा. व्हॅक्सिन) जे जोरकस साईट-स्पेसिफिक Th1 रिस्पॉन्स निर्माण करेल, तर कोरोनाच काय, कोणत्याही व्हायरसचा मुकाबला आपण यशस्वीपणे करू शकतो; त्यासंबंधीची प्रतिकारशक्ती अंगी बाणवू शकतो.\nमला इथे एका आफ्रिकन स्टडीचा उल्लेख करावासा वाटतो. सुमारे दहा हजार लहान मुलांना गोवराची (मीजल्स) लस टोचण्यात आली होती. त्यांचा (आणि इतर मुलांचा) पाच वर्षं अभ्यास केला गेला. या अभ्यासात असं आढळलं की ज्या लहान मुलांना गोवराची लस टोचण्यात आली होती त्यांच्या शरीरात श्वसनसंस्थेच्या इतर इन्फेक्शन्सविरुद्धसुध्दा लक्षणीय प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती. अगदी भारतातही ज्या लहान मुलांना गोवराची लस (एम आर व्हॅक्सिन) दिली गेली, त्यांच्यातला इन्फेक्शनचा दर हा मोठ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. माझं हे वैज्ञानिक ज्ञानाधारित भाकीत आहे की अलीकडे चालवल्या गेलेल्या एम आर व्हॅक्सिन मोहिमेचा परिपाक म्हणून ही मुलं कोरोनाचादेखील अत्यंत समर्थपणे सामना करतील. त्यांच्यात Th1-इंटरफेरॉन हा फूट सोल्जर रिस्पॉन्स आधीच कार्यान्वित झाला आहे.\nभविष्यात कोणतीही महासाथ आली तरी व्हॅक्सिनद्वारे सज्ज केलेला Th1 हे त्यावरचं उत्तर असेल. इंटरफेरॉन हे बऱ्याच व्हायरसशी मुकाबला करणारं, कोणा एकापुरतं मर्यादित नसलेलं प्रभावी अस्त्र आहे.\nआम्हीही एक कंट्रोल स्टडी करतो आहोत. असा सिद्धांत मांडला जातोय की एम एम आर, बी सी जी हेही Th1 कार्यरत करण्यासाठी वापरल�� जाऊ शकतात.\nप्रश्न : कोरोना व्हॅक्सिन हे व्हायरॉलॉजी आणि एपिडेमिऑलॉजी या दृष्टीने ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल का त्यामुळे एपिडेमिऑलॉजीवर प्रभाव पडेल आणि तदनुषंगाने सध्याची उपचार मानकं बदलतील का\nडॉक्टर ढेरे : इतक्यात सांगता येणार नाही. गेम चेंजर या संज्ञेला पात्र होण्यासाठी जगभरच्या नव्वद टक्के लोकसंख्येमध्ये, आणि नऊ महिने ते ऐंशी वर्षं एवढ्या मोठ्या वयोगटात त्या व्हॅक्सिनमुळे इम्युनिटी येणं आवश्यक आहे. महासाथीच्या तीव्रतेमुळे आणि सत्वर उपाययोजना आत्यंतिक गरजेची असल्यामुळे विविध टेक्नॉलॉजी वापरून व्हॅक्सिन शोधायचं काम चालू आहे, हे गेम चेंजर आहेच. शिवाय, एका वेगळ्या अर्थानेसुध्दा कोरोना महासाथ गेम चेंजर ठरलीये – आपल्या यासारख्या संकटासंबंधीच्या संकल्पनेतच ह्या महासाथीमुळे कल्पनातीत बदल होऊ घातलाय\nप्रश्न : आपल्याला संयुक्त / एकत्रित व्हॅक्सिन्स उपलब्ध होण्याची शक्यता कितपत आहे – जसं की, इन्फ्लुएंझा, कोव्हिड-१९ आणि आरएसव्ही\nडॉक्टर ढेरे : आरएसव्हीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. इनॅक्टिव्हेटेड आरएसव्ही व्हॅक्सिनमुळे बरेच मृत्यू झाले. शास्त्रज्ञांना पुन्हा संशोधनाकडे जावं लागलं.\nजगभरचे शास्त्रज्ञ इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन्स एकत्र करण्याचा प्रयत्न करताहेत. हे संशोधन पुढची किमान वीसेक वर्षं तरी चालेल असं दिसतंय. कोरोनामुळे मात्र हे युनिव्हर्सल इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन पुढच्या चार-पाच वर्षांत येण्याची शक्यता वाढली आहे. कोरोनासाठी मीजल्स वाहक म्हणून वापरून कोरोना, रुबेला, मीजल्स आणि मम्प्स असं एकत्रित व्हॅक्सिन तयार करण्याचे प्रयत्नही चालू आहेत.\nप्रश्न : गेल्या दशकातल्या इन्फ्लुएंझा व्हॅक्सिनबाबतच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हॅक्सिन देण्यासंबंधी तांत्रिक प्रगती किती झालीय इन्फ्लएन्झाचा शिफ्ट, ड्रिफ्ट आणि सतत बदलती अँटिजेनिसिटी यांचीच पुनरावृत्ती तर होणार नाही कोरोनाबाबतही\nडॉक्टर ढेरे : तसं वाटत नाही. आजच्या घडीला कोरोनाला मैदान मोकळं आहे, त्याला अडवणारं कोणीही नाही. Environmental Pressure – जे म्युटेशनसाठी आवश्यक असतं – ते सध्या नाही. मात्र, सततच्या आणि महाकाय लशीकरण मोहिमांमुळे आजपासून चार-पाच वर्षांनी तो दबाव निर्माण होऊ शकतो, आणि उत्क्रांतीच्या सिध्दांतामधल्या जनुकांच्या टिकून राहण्याच्या नियमानुसार ड्रिफ्ट आणि सर्फेस प्रोटीन चेंज हा बदल होऊ शकेल. शिफ्ट कोरोना फॅमिलीत दिसून येत नाही, तो ‘इन्फ्लुएंझा ए’मध्ये असतो.\nप्रश्न : सुरक्षितता, इम्युनिटी, संरक्षकता या दृष्टींनी कितपत प्रगती आहे व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना मास्क वापरणं आणि शारीरिक अंतर पाळणं थांबवता येईल का व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना मास्क वापरणं आणि शारीरिक अंतर पाळणं थांबवता येईल का ते कितपत सुरक्षित असेल ते कितपत सुरक्षित असेल किमान लॉकडाऊन तरी संपतील का\nडॉक्टर ढेरे : नाही, ते होणार नाही. व्हॅक्सिन किती उपयोगी ठरेल हे आत्ताच्या क्षणी आपण खात्रीने सांगू शकत नाही. वादासाठी जरी हे गृहीत धरलं की ते आपल्याला माहीत झालं, तरीही व्हॅक्सिनेटेड व्यक्ती व्हायरल कणांची वाहक असेल आणि इन्फेक्शन पसरविण्याची क्षमता राखून असेल. अँटीबॉडीजमुळे त्या व्यक्तीला रोग होणार नाही, लक्षणं असणार नाहीत, पण श्वसनसंस्थेच्या पेशींमध्ये व्हायरस ठाण मांडून असू शकतो, तिथे वाढू शकतो, ड्रॉपलेटद्वारा इन्फेक्शन पसरवू शकतो. शारीरिक अंतर पाळणं, मास्क हा आता आपल्या जीवनशैलीचा अपरिहार्य भाग झाल्यात जमा आहे (न्यू नॉर्मल).\nप्रश्न : या आधीच्या प्रश्नाला जोडून एक उपप्रश्न विचारायचाय. काही लोकांनी एक थिअरी मांडलीय : व्हायरसचा जो स्ट्रेन जास्त virulent (म्हणजे रोग निर्माण करण्याची क्षमता असलेला; विनाशकारी) आहे त्याने इन्फेक्ट झालेल्या लोकांच्या मृत्यूमुळे तो स्ट्रेन कमी होतोय, आणि त्यामुळे जो कमी virulent स्ट्रेन आहे तो जास्त फोफावतोय. अर्थातच, या थिअरीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तर या थिअरीबद्दल तुमचं काय मत आहे\nडॉक्टर ढेरे : दोन स्ट्रेन आहेत हे खरं आहे, त्यातला एक थोडा जास्त virulent आहे हेही खरं. पण कोणता स्ट्रेन मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन कुठे करतोय हे सांगणं अशक्य आहे. शिवाय, त्याचा इतिहास जेमतेम सहा महिन्यांचा असताना केवळ कयास बांधण्यापलीकडे कोणतीही वैज्ञानिक भाकितं करता येणार नाहीत.\nप्रश्न : सीरम इन्स्टिटयूटचं व्हॅक्सिन हे व्यक्ती आणि समाज या संदर्भात ‘डिसीज मॉडीफाईंग’ आहे का रोगाची सामूहिकता, इम्युनिटी आणि नैसर्गिक प्रवास हा आधी घेतलेल्या लशीमुळे प्रभावित होईल का रोगाची सामूहिकता, इम्युनिटी आणि नैसर्गिक प्रवास हा आधी घेतलेल्या लशीमुळे प्रभावित होईल का जर एखाद्याने व्हॅक्सिन घेतल्यानं���र दोन महिन्यांनी त्याला / तिला कोव्हिड झाला तर त्याची तीव्रता कमी असेल का जर एखाद्याने व्हॅक्सिन घेतल्यानंतर दोन महिन्यांनी त्याला / तिला कोव्हिड झाला तर त्याची तीव्रता कमी असेल का गंभीर आजारपण आणि मृत्युदर हा कमी राहील का\nडॉक्टर ढेरे : तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असं आहे. आजाराची कमी तीव्रता, जरी रक्तातल्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीजच्या पातळीत फरक असला तरी ‘जवळजवळ नाही’च्या पातळीचा मृत्युदर – हा लशीचा परिणाम असेल.\nपाचशे माणसं आणि काही माकडं यांच्यावरच्या ट्रायलमध्ये ट्रॅकिओस्टॉमी करून व्हायरसचा अत्यंत मोठा डोस दिला गेला. त्या ‘ट्रॅकिओस्टॉमी चॅलेंज स्टडी’चे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आणि आश्वासक आहेत. एकही जण मृत पावला नाही. सर्व जण पूर्ण बरे झाले. काही जणांत तापासारखी जुजबी लक्षणं आढळली.\nप्रश्न : व्हॅक्सिन हे इन्फेक्शन झाल्यावर उपचार म्हणून वापरता येईल का\nडॉक्टर ढेरे : नाही. अजिबात नाही.\nप्रश्न : बीसीजी व्हॅक्सिनसंदर्भात बराच डेटा गोळा होत आहे. काही अभ्यासकांचा असा युक्तिवाद आहे की भारतात बीसीजी मोठ्या प्रमाणात दिलं जात असल्याने कोरोनाचा प्रसार आणि जीवितहानी कमी आहे. तसंच, बीसीजीमध्ये काही बदल करून ते कोरोनाविरुद्ध वापरता येईल. तर बीसीजी आणि कोरोना हे कोरिलेशन कसं पाहता येईल\nडॉक्टर ढेरे : लक्षात घ्या, बीसीजी व्हॅक्सिनमुळे निर्माण होणारी जी इम्युनिटी आहे ती Th1 रिस्पॉन्सच्या प्रकारची असते. बीसीजी व्हॅक्सिनमुळे इन्फ्लमेशन निर्माण होईल आणि त्यातून (त्याला रिस्पॉन्स म्हणून) Th1ला चालना मिळेल. त्यामुळे ही थिअरी आली. या व्यतिरिक्तची भविष्यकालीन मॉडिफिकेशन्स अजून तरी विज्ञानाला अज्ञात आहेत. अजूनही काही थिअरीज इतरही काही लसींबाबत आहेत. पण अजून त्यावर नक्की म्हणावं असं काही संशोधन झालेलं नाही.\nमुलाखतीत सहभागी प्रश्नकर्ते : अबापट, डॉ. विनायक जोशी (पॅथॉलॉजिस्ट, सोलापूर), चिंतातुर जंतू, भूषण पानसे. तांत्रिक साहाय्य : भूषण पानसे, अनुपम बर्वे\nमुलाखतीचा हा भाग पहिल्या भागापेक्षाही अधिक सखोल माहिती देणारा आहे. दोन्ही भाग वाचणाऱ्या व्यक्तिच्या मनातल्या बहुसंख्य शंका दूर होतील.\nएक सूचना आहे. ही मुलाखत फक्त मराठीत असल्यास त्याचे ईंग्रजी भाषांतर करुन , जास्तीतजास्त लोकांपर्यंत ती पोचेल अशी व्यवस्था करता येईल का \nमाहितीपूर्ण आणि उपयुक्त मुलाखत. मी करोनाबद्दलचे सगळे लेख वाचले नसले तरी ऐसीचे चालकमंडळ ज्या सातत्याने ह्या विषयावर वेगवेगळ्या कोनांतून प्रकाश टाकणारे लेख मराठीत प्रसिद्ध करत आहे त्याबद्दल कौतुक वाटते. आभार\nऐसी व्यवस्थापन उत्तम काम करत\nऐसी व्यवस्थापन उत्तम काम करत आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2020-09-28T22:31:23Z", "digest": "sha1:ZYHMQ7LMB6R645PEZHVMEJGCIIM3RIOM", "length": 3971, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्त्रासबुर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्त्रासबुर्ग हे ईशान्य फ्रान्समधील अल्सास प्रांतातील प्रमुख शहर आहे. स्त्रासबुर्ग शहर जर्मनी व फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ र्‍हाइन नदीच्या काठावर वसले आहे. युरोपातील अनेक संस्थांचे मुख्यालय ह्या शहरात आहे. येथील स्त्रासबुर्ग विद्यापीठ हे फ्र���न्समधील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे.\nक्षेत्रफळ ७८.२६ चौ. किमी (३०.२२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७०० फूट (२१० मी)\n- घनता ३,४८८ /चौ. किमी (९,०३० /चौ. मैल)\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/activate-ventilators-in-hospitals-abdul-sattar", "date_download": "2020-09-28T21:07:30Z", "digest": "sha1:AWMZFSKXI5WW4MGFK27YLX5OEII2YUOC", "length": 10258, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Activate ventilators in hospitals abdul sattar", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार|Abadul Sattar\nरुग्णालयांमधील व्हेन्टिलेटर्स कार्यान्वित करा- पालकमंत्री\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\nव्हेन्टिलेटर अभावी कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशी दक्षता आरोग्य विभागाने घेत रुग्णालयांमधील व्हेन्टिलेटर्स तातडीने कार्यान्वित करावेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेत जिल्हा प्रशासनाने व्यापक स्वरुपात जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री (Abadul Sattar )अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.\nपालकमंत्री श्री. सत्तार जिल्हा दौर्‍यावर आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब ���िरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, कोरोनाचे नोडल अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण, शशांक काळे आदींसह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूला नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. मात्र, कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून या विषाणूला प्रतिबंध करावा. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी संयुक्तपणे जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेत लोकसहभाग मिळवीत.कन्टेन्मेन्ट क्षेत्रांची संख्या कमी करावी. याबाबत पुढील 15 दिवसांत याचा अहवाल सादर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता पुढील 30 दिवस महत्वाचे असून आरोग्य विभागाने आतापासूनच नियोजन करीत व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजनयुक्त बेड, आवश्यक साधनसामग्री, औषधे उपलब्ध करून घ्यावीत. तसेच आवश्यक मनुष्यबळाची आठवडाभरात भरती करून नियुक्ती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी अन्नधान्य वितरण, शिवभोजन, रासायनिक खतांचा पुरवठा, पीक कर्ज वाटप, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी आदींचा सविस्तर आढावा घेतला.\nयावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, जिल्हा रुग्णालयाकडील दहा अतिरिक्त व्हेन्टिलेटर शासकीय वैद्यकीय महाव���द्यालयास उपलब्ध करून दिले आहेत. तसेच औषधे, आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे, असे सांगितले. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी पोलिस दलाने केलेल्या कारवाईचा आढावा सादर केला. यावेळी जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/global-economy-getting-back-track-morgan-stanley-308280", "date_download": "2020-09-28T21:14:14Z", "digest": "sha1:CO2BIQV4VGV26RDX5IZ3IAHXJTOUGHNN", "length": 15077, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे लक्षण: मॉर्गन स्टॅन्ले | eSakal", "raw_content": "\nजागतिक अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे लक्षण: मॉर्गन स्टॅन्ले\nजागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होते आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. चौथ्या तिमाहीपर्यंत अर्थव्यवस्था कोरोना काळाच्या आधीच्या पातळीवर पोचेल अशी शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.\nजागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होते आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. चौथ्या तिमाहीपर्यंत अर्थव्यवस्था कोरोना काळाच्या आधीच्या पातळीवर पोचेल अशी शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमॉर्गन स्टॅन्लेचे अर्थतज्ज्ञ चेतन आह्या म्हणाले की, अर्थव्यवस्था \"V' आकाराची सुधारणा दर्शवत असून नुकताच प्रसिद्ध झालेली आकडेवारी देखील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे दर्शवत आहे. आर्थिक सुधारणांसाठी उचलण्यात आलेल्या पाऊलांमुळे आर्थिक धोरणे यशस्वी होत असल्याचे चित्र दिसते आहे.\n'जिओ'मध्ये होणार आणखी एक गुंतवणूक, सौदी अरेबियन कंपनीकडून होण्याची शक्यता\nलहान मंदी येण्याचे लक्षण असून दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर -8.6 टक्के राहण्याची शक्यता आहे. वर्ष 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 3 टक्क्यांवर पोचेल असा अंदाज मॉर्गन स्टॅन्लेने वर्तविला आहे.\nमे महिन्यात भारताच्या निर्यातीत घट\n1.मागणी आणि पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या असंतुलनामुळे मंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही परिस्थिती दीर्घकाळ टिकणार�� नाही.\n2. मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा दबाव मध्यमवर्गीय लोकांवर अधिक राहण्याची शक्यता आहे.\n3.आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्यास उपयोगी ठरणार असून यामुळे जलद सुधारणा होईल.\nघसरणीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल; सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ\nजगभरातील देशांमध्ये त्या त्या देशातील सरकारांकडून विविध उपाययोजना सुरूच राहतील. जगभरातील अर्थ मंत्रालय आणि मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थेत तरलता (लिक्विडीटी) टिकवून ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये पैसे ओतण्याचे कार्य सुरूच ठेवतील. शिवाय कोरोनावरील औषध सापडण्यावर देखील बरीच परिस्थिती अवलंबून असल्याचे अहवालात म्हटले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता तुमच्या पीएफ खात्यातील पैसे कसे ते घ्या जाणून...\nकोरोनाची दुसरी साथ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती निर्माण होऊ शकते. शिवाय कोरोना संसर्ग कमी न झाल्यास आणखी रुद्र रूप देखील धारण करण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. परिणामी जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे देखील मॉर्गन स्टॅन्लेच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाचा कहर संपता संपेना\nबुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्याबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, की कोरोनाची...\nसेन्सेक्समध्ये अकराशे अंशांची घसरण;गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी बुडाले\nमुंबई - अमेरिकी बाजारातील थंडावलेली विक्री, कोरोनाच्या सावटामुळे जागतिक अर्थव्यवस्थांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आदी कारणांमुळे आज आज भारतीय...\nदडलेला इतिहास ‘हिडन हिस्ट्री’ या मूळ इंग्लिशमधील पुस्तकाचा स्नेहलता जोशी यांनी केलेला हा अनुवाद. जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर या दोन लेखकांनी...\nढिंग टांग : सत्तर माने अत्तर\nस्थळ : , लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वेळ : सकाळची. प्रधानसेवक मा. श्री. नमोजीभाई घराच्या हिरवळीवर मोरांना दाणे टाकत आहेत. मा. नमोजीभाईंच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम सम���ह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/twitter-remove-donald-trump-retweet-copy-paste-and-false-info-340932", "date_download": "2020-09-28T23:05:35Z", "digest": "sha1:MO47FNLA6WLIIHY3Z6QF2OYRHHEGJVDV", "length": 16676, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "ट्रम्प यांना ट्विटरचा दणका; कॉपी-पेस्ट आणि खोट्या माहितीमुळे हटवल्या पोस्ट | eSakal", "raw_content": "\nट्रम्प यांना ट्विटरचा दणका; कॉपी-पेस्ट आणि खोट्या माहितीमुळे हटवल्या पोस्ट\nखोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न असल्याने ट्रम्प यांचे ट्विट हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले.\nवॉशिंग्टन - कोरोना संसर्गाबाबत खातरजमा न झालेल्या माहितीचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रीट्विट करताच ट्वीटरकडून ते डिलीट करण्यात आले. खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न असल्याने ट्रम्प यांचे ट्विट हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले. कोरोनाचा धोका कमी असून केवळ अमेरिकेत केवळ सहा टक्के प्रत्यक्ष या विषाणूमुळे दगावले असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला होता. क्यूअॅनॉन (QAnon) या प्रवादाचा समर्थक असलेल्या आणि मेलक्यू (Mel Q) असे युझरनेम असलेल्या अकाउंटमधूने हे ट्विट करण्यात आले होते.\nट्विटमध्ये असलेली माहिती फेसबुक पोस्टवरून कॉपी करण्यात आलेली होती. यामध्ये रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेकडून माहितीचा दावा करण्यात आला होता. संबंधित संस्थेनं कोरोना आकडेवारी गुपचूप बदलल्याचा दावा केला होता. यामध्ये नव्या आकडेवारीनुसार आधीच्या अधिकृत आकडेवारीतील केवळ सहा टक्के बळी प्रत्यक्ष कोरोना विषाणूमुळे झाल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार हा आकडा साधारण नऊ हजारच्या घरात जातो. अन्य मृतांना कोरोनाशिवाय इतर दोन-तीन प्रकारचे गंभीर आजार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.\nहे वाचा - अमेरिकेचा कोरोनाच्या लसीबाबत मोठा निर्णय\nखरंतर या संस्थेने अशी माहिती 26 ऑगस्ट रोजी दिली, पण तेव्हाच उर्वरित 94 टक्के बळी कोरोनाचे नाहीत असे म्हणणे चुकीचे असल्याचेही स्पष्ट केले होते. आता केवळ नऊ हजार बळींमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था बंद ठेवणे योग्य आहे का असा सवाल विचारण्यात येत होता. ट्रम्प यांच्या स्वतःच्या कोरोना कार्यदलावर टीका करणे अयोग्य असल्याचा दावा करणाऱ्या लेखाचीही लिंक यामध्ये होते. या लिंकमध्ये कोरोना विषाणूला चायना कोरोना व्हायरस असं म्हटलं होतं.\nसैतानावर श्रद्धा असलेल्या आणि लैंगिक शोषणासाठी मूलांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात पंथाविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प कारवाई करणार असल्याचा दावा प्रामुख्याने सोशल मिडीयावरून केला जात आहे. त्यास क्यूअॅनॉन असे संबोधले जाते. सुरक्षा संस्थेला तशी माहिती मिळाली असून कारवाईसाठी हिरवा कंदील दर्शविण्यात आल्याचा दावा केला जातो.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nट्रम्प यांच्या रीट्विटचे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कायली मॅकेनानी यांनी समर्थन केले. नोंद घेण्यासारखी माहिती देणे इतकाच ट्रम्प यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंसर्गजन्य विकार विषयाच्या प्राध्यापक नसिया सफदर यांनी सांगितले की, मृत्यू प्रमाणपत्रावर श्वसनविकार, मूत्रपिंड बिघाड किंवा इतर कारणांचा उल्लेख असू शकतो, पण कोरोना विषाणू हे मृत्यूचे कारण कायम राहते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nUS Election: बहुमताने निवडला जात नाही अमेरिकेचा अध्यक्ष; जाणून घ्या कसा लागतो निकाल\nवॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे...\nपाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा (brain-eating amoeba) सापडला आहे. त्यामुळे...\nपृथ्वीकडे उरले आहेत, 7 वर्षे, 101 दिवस\nआणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर... पृथ्वीचं आयुष्य निर्धारीत होऊन तिच्या समाप्तीचं वय जर आपल्याला कळालं तर...\nएच-१ बी व्हीसामध्ये १५ कोटी डॉलर गुंतवणार\nवॉशिंग्टन - मध्यम ते उच्च कौशल्य आवश्‍यक असलेल्या एच-१ बी व्हीसा क्षेत्रात प्रशिक्षणासाठी अमेरिका सरकार १५ कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहे. एच-१ बी...\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'लष्करी सामर्थ्याच्या ब��ावर शांतता टिकवून ठेवेन'\nवॉशिंग्टन- जगभरात सुरु असलेल्या आणि कधीही न संपणाऱ्या ‘तथ्यहिन’ युद्धांपासून अमेरिका भविष्यात दूरच राहणार आहे, आम्ही आमचे परदेशांमधील सैनिक माघारी...\nगावाचे 'स्वस्तिक' नाव बदलणार नाही; विरोधानंतरही अमेरिकेतील गावकरी निर्णयावर ठाम\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 'स्वस्तिक' नावाचे एक गाव आहे. या गावाने आपले नाव बदलावे अशी मागणी होत आहे. अनेकांनी याचा संबंध हिटलरच्या नाझी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/approval-first-plasma-therapy-solapur-district-shah-blood-bank", "date_download": "2020-09-28T21:42:31Z", "digest": "sha1:BVXUGES6WKVI2QKNIHJ67HYVZYETIQKG", "length": 17168, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "खुषखबर ! बार्शीच्या शाह रक्तपेढीला जिल्ह्यात प्रथम प्लाझ्मा थेरेपीची मान्यता | eSakal", "raw_content": "\n बार्शीच्या शाह रक्तपेढीला जिल्ह्यात प्रथम प्लाझ्मा थेरेपीची मान्यता\nजागतिक महामारी कोव्हिड-19 रुग्णांना उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा उपयोग कोरानाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या केला जाऊ शकतो. मुंबई-पुणेसारख्या महानगरांत सध्या प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यात येत असतानाच, बार्शीसारख्या निमशहरी भागातही श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला प्लाझ्मा थेरपीची अधिकृत मान्यता मिळाली आहे.\nबार्शी (सोलापूर) : शहरातील श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, नवी दिल्ली यांच्याकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मान्यता मिळाली आहे, अशी माहिती रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली.\n सोलापूर महानगरपालिकेने केली गणेश मूर्तीची विटंबना; \"यांनी' दिली पोलिसांत तक्रार\nजागतिक महामारी कोव्हिड-19 रुग्णांना उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा उपयोग कोरानाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या केला जाऊ शकतो. त्यामुळे रुग्��ाला नवजीवन मिळण्याची शक्‍यताही आहे. मुंबई-पुणेसारख्या महानगरांत सध्या प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यात येत असतानाच, बार्शीसारख्या निमशहरी भागातही इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला प्लाझ्मा थेरपीची अधिकृत मान्यता मिळाली, ही बाब बार्शीकरांसाठी व जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे.\nहेही वाचा : ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, कोरोना आहे यावर माझा विश्‍वास नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक\nसध्या बार्शी शहर व सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या असाध्य रोगावर अद्याप तरी प्रभावी लस किंवा औषध निघाले नाही. जगभर लस व प्रभावी औषधासाठी संशोधन सुरू आहे. प्रभावी व उपयुक्त ठरेल असे सद्य:स्थितीत कोणतेही औषध उपलब्ध नाही. पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून योग्य उपचार घेऊन पूर्णतः बरा झाल्यानंतर 28 दिवसांनंतर त्याच्या अँटी बॉडीजची (प्रतिकारशक्ती) चाचणी घेतली जाते. अँटी बॉडीज आढळल्यानंतर त्याच्या इतर सर्व चाचण्या करून त्याचा प्लाझ्मा काढला जातो. जो रुग्ण उपचार घेत आहे त्याला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्लाझ्मा देण्यात येतो. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. ही सुविधा रक्तपेढीला मिळवून देण्यासाठी बार्शीचे सुपुत्र व राज्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे (मुंबई), पुण्याचे सहआयुक्त एस. बी. पाटील व सोलापूरचे सहाय्यक आयुक्त भालेराव यांनी सहकार्य केले. ही सुविधा रक्तपेढीत सुरू करण्यासाठी अध्यक्ष डॉ. विक्रांत निमकर, डॉ. रामचंद्र जगताप व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.\nयाबाबत अजित कुंकूलोळ म्हणाले, बार्शी शहर व तालुक्‍यातील कोव्हिड-19 या आजारातून उपचार घेऊन घरी परतलेल्या नागरिकांना आवाहन करण्यात येते, की अशा नागरिकांनी स्वखुशीने प्लाझ्मा दान करण्यासाठी रक्तपेढीत यावे; जेणेकरून आपल्या प्लाझ्मा दानमुळे बाधितांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होईल.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपा��ून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mla/padvi-udesing-kocharu/", "date_download": "2020-09-28T22:22:39Z", "digest": "sha1:GEF4DQCVSUKYFL7H3BBLD5PIEDPK5HEO", "length": 12225, "nlines": 180, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "PADVI UDESING KOCHARU | पदवी उडसिंग कोचरू | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By Sachin Kokane\nवडिलांचे / आईचे नाव\nपत्नी / पतीचा व्यवसाय\nपती / पत्नीचं एकूण उत्पन्न\nपदवी अ‍ॅड. के. सी.\nप्रकाश (बाळा) वसंत सावंत\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम ��नवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7769", "date_download": "2020-09-28T20:28:59Z", "digest": "sha1:WEGB6GSQDVIIWL7S4T6FRAMUIHBJIWV4", "length": 13191, "nlines": 88, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बाधा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nसंध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .\nराधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .\nहुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा . गुरं आपापल्या घराकडे निघालेली . त्यांचा हंबरण्याचा आणि गळ्यातल्या घंटांचा गोड किणकिणाट . प्रत्येकालाच एक ओढ लागलेली ...\nयमुना वहात होती . श्रावणसरींनी नुकतंच एक हलकं शिंपण घातलं होतं . गवतावर पाण्याचे थेंब होते , मोत्यांसारखे . तर काही थेंब हळदुल्या उन्हामुळे सोनेरी भासत होते .\nसोनसरींनी न्हायलेलं इतकं निसर्गरम्य वातावरण की भान हरपून जावं \nराधेचंही भान तस्संच हरपलेलं होतं ; पण तो निसर्ग पाहून नव्हे ,तर ते तिच्या प्रियासाठी - कृष्णासाठी तिलाही ओढ लागली होती, त्याच्या भेटीची.\nती अभिसारिका लगबगीने एका सुनिश्चित कदंबवृक्षापाशी चालली होती. तिला तो निसर्ग जणू दिसतच नव्हता . तिचा निसर्ग , तिचं विश्व म्हणजे फक्त कृष्णच \nश्रावणसरी बरसून गेल्या तरी राधेच्या तापल्या मनाला त्यामुळे शीतलता लाभणार नव्हतीच .\nती कदंबापाशी पोचली , पण तिथे कुणीही नव्हतं . ती बिचारी एकदम बावरली. तिचे कावरेबावरे नेत्र भिरभिरले . पण तो खरंच आला नव्हता . तिने कदंबामागे , आजूबाजूच्या झाडांमागे डोकावून पाहिलं . कदाचित , तिची फिरकी घेण्यासाठी तो कुठे दडून बसला असेल , तर त्याला शोधण्यासाठी . कान्हाच तो , काही कमी खोडकर नव्हता \nआकाशी सप्तरंगी इंद्रधनू उमटलं होतं . पण त्या चित्तकठोराची पावलं अजून तिथे उमटायची होती .\nती कदंबाच्या झाडाला टेकून उभी राहिली . स्तब्ध , चिंताक्रांत . तिची शांतता भंग पावली ती वर उडालेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या माळेने . तिने त्रासून वर पाहिलं आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून यमुना खळखळून हसली . त्यावर राधेने तीच त्रासिक नजर तिच्याकडे वळवली .\n\" यमुने, भारी गं अजून आवाज कर . मला तो एरव्हीचा तुझा नादमधुर खळाळसुद्धा नकोसा वाटतोय . तू मला आणखी छळ . हस मला . माझ्या जीवाला अगदी नकोसं झालंय तर तू माझ्या अणिकच खोड्या काढ ,\" राधा तिला दुःखाने आणि रागाने म्हणाली.\nतिच्या त्या बोलण्यावर यमुना अवखळ खळखळली . खोडीलसारखी ती आणिकच लचकत - मुरडत वाहू लागली . ते पाहून राधेचा राग वाढला .\nआणि दुरून बासरीचे कर्णमधुर स्वर कानी आले. स्वर्गीय संगीताने आसमंत भरून गेला .\nवेडी राधा मनी मोहरली . तिचा राग कुठे पळून गेला. कृष्णमीलनासाठी तिचं मन , तिचा देह रोमांचितपणे थरथरू लागला .\nतिकडे त्या स्वरांनी यमुनाही क्षणभर थबकली आणि म्हणाली , \" राधे , आलाय गं तो ... आता झालं ना समाधान ... आता झालं ना समाधान त्याच्यामुळे तुझं मन अस्थिर असतं . तुला दुसरं काही सुचत नाही अन काही कळत नाही . मला तर तुझी मनोवस्था पाहून तुला चिडवून द्यावंसं वाटतं . मजा वाटते गं मला . लहान आहेस तू माझ्यापेक्षा . अगं वेडे, त्याची वाट तर मीही पहातच असते . तो येईपर्यंत मलाही काही सुचत नाही . त्याच्या विचारांमध्ये मग मीही वाहवत जाते. वेड्यासारखी त्याच्यामुळे तुझं मन अस्थिर असतं . तुला दुसरं काही सुचत नाही अन काही कळत नाही . मला तर तुझी मनोवस्था पाहून तुला चिडवून द्यावंसं वाटतं . मजा वाटते गं मला . लहान आहेस तू माझ्यापेक्षा . अगं वेडे, त्याची वाट तर मीही पहातच असते . तो येईपर्यंत मलाही काही सुचत नाही . त्याच्या विचारांमध्ये मग मीही वाहवत जाते. वेड्यासारखी जसं तुझं नातं त्याच्याशी , तसंच माझंही . तुला झालेली बाधा तर मलाही आहे . अगद��� आधीपासून जसं तुझं नातं त्याच्याशी , तसंच माझंही . तुला झालेली बाधा तर मलाही आहे . अगदी आधीपासून \nघनदाट झाडांच्या गर्दीमध्ये कृष्ण नीट दिसत नव्हता . पण पानांमधून, त्याने खोचलेलं मोरपीस मात्र हळूहळू जवळ येताना दिसत होतं .\nराधा यमुनेच्या बोलण्याने भय पावली होती . तेव्हा यमुना खळखळून म्हणाली , \" अगं राधे , घाबरू नकोस . मी काही तुझ्या प्रेमात वाटेकरी नाही गं . तो जसा तुझा प्रियकर आहे तसा तो माझाही भगवंत आहे \nआता कान्हा , त्या दोघींच्या समीप आला होता .\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2042/", "date_download": "2020-09-28T20:37:34Z", "digest": "sha1:G3JGTTOC2CCBM6JBI6RURHIHRUBC24EY", "length": 3141, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात", "raw_content": "\nआली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात\nAuthor Topic: आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात (Read 1134 times)\nआली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात\nआली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात\nप्रकाश पडता माझ्यावरती, फुलते बहरुन माझे यौवन\nहसली नवती चंचल होऊन नयनांच्या महालात\nआली हासत पहिली रात ...\nमोहक सुंदर फूल जीवाचे, पती चरणांवर प्रीत अर्पिता\nमिलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात\nआली हासत पहिली रात ...\nलाजबावरी मी बावरता, हर्षही माझा बघतो चोरुन\nभास तयाचा नेतो ओढून स्वप्नांच्या हृदयात\nआली हासत पहिली रात ...\nआली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात\nआली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Sandesh9822", "date_download": "2020-09-28T22:31:52Z", "digest": "sha1:AU44FFVZ4IDJT5GITVV4ZPXJIDHNQU4J", "length": 9670, "nlines": 224, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Sandesh9822 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन पान: {{कामचालू}} ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुश...\nSandesh9822 ने पुनर्निर्देशन ठेउन लेख चर्चा:आंबेडकरवादी चळवळ वरुन चर्चा:आंबेडकरी चळवळ ला हलविला\nSandesh9822 ने पुनर्निर्देशन ठेउन लेख चर्चा:आंबेडकरवादी चळवळ वरुन चर्चा:आंबेडकरी चळवळ ला हलविला\nSandesh9822 ने पुनर्निर्देशन ठेउन लेख आंबेडकरवादी चळवळ वरुन आंबेडकरी चळवळ ला हलविला\nSandesh9822 ने पुनर्निर्देशन ठेउन लेख आंबेडकरवादी चळवळ वरुन आंबेडकरी चळवळ ला हलविला\nL s sukhdeve (चर्चा)यांची आवृत्ती 1809669 परतवली.\nL s sukhdeve (चर्चा)यांची आवृत्ती 1821179 परतवली.\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nमुंबई व संयुक्त महाराष्ट्र\nविकिपीडिया:मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या असलेली पृष्ठे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92893f93693e923940-90592d93f92e93e92893e91a940", "date_download": "2020-09-28T20:50:08Z", "digest": "sha1:ZB24G2ATJP2T7EN2VA3D3YAPD7BU4UZI", "length": 12062, "nlines": 87, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "निशाणी अभिमानाची! — Vikaspedia", "raw_content": "\nसाधारणत: सकाळी दहाची वेळ. उपविभागीय कार्यालयात स्वीप-2 कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जागृतीसाठी प्रशासनामार्फत बनविण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते करण्यात येणार होता. त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार व इतर सर्वांमध्ये एक उत्साह संचारलेला दिसत होता.\nमतदार जागृती विषयक विविध प्रकारची घोषवाक्ये असलेल्या बॅनर्संनी हा चित्ररथ सजवला जात होता. मताची किंमत नाही घेणार, मत मात्र जरुर देणार; ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर; सर्वांचे ऐकून घ्या, सर्वांचे जाणून घ्या, निर्णय मात्र मनाचाच घ्या; मतदार असल्याचा अभिमान, मतदानाकरिता सज्ज व ही निशानी अभिमानाची आहे, आदी घोषवाक्यांचा त्यामध्ये समावेश होता.\nवरील आकर्षक, मनाला भिडणाऱ्या व तरुणाईला आकर्षित करणाऱ्या मतदार जागृतीच्या घोषवाक्यांनी चित्ररथ सजला होता. या सर्व घोषवाक्यांमधील…. ‘ही निशानी अभिमानाची आहे’. या घोषवाक्याने येथे उपस्थित असलेल्यांचे व माझेही लक्ष व मन आकर्षित करुन घेतले. ही निशाणी अभिमानाची आहे, हे वाक्य मनावर खोलवर रुजत गेले व वाटले की, खरेच दिनांक 15 ऑक्टोबर 2014 ला प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या बळकटीकरणात आपला सहभाग नोंदविण्याचा हक्क मिळणार आहे. हा हक्क बजावित असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला जी निशाणी लावली जाणार आहे, ती मात्र खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेने दिलेले कर्तव्य बजाविण्याची अर्थातच अभिमानाची निशाणी ठरणार आहे.\nप्रत्येक नागरिक आपल्या अधिकाराबाबत सजग असतो. मात्र, आपल्या कर्तव्यापासून दूर पळत असतो. लोकशाही प्रक्रियेत सामर्थ्यशाली राष्ट्राच्या निर्मितीकरिता लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक मतदारांने मतदानाचा हक्क बजावण्याचे आपले कर्तव्य पार पाडल्यास लोकशाही अधिक सुदृढ होऊन राष्ट्र सामर्थ्यवान बनेल यात तीळमात्र शंका नाही, असा विचार मनात घोंगावत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाले. त्यांनी मतदार जागृती चित्ररथाची पाहणी केली. या रथावरील मतदार जागृतीविषयक आकर्षक घोषवाक्य पाहून त्यांनी कौतुकही केले. त्यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मतदार जागृती अभियानाचा शुभारंभ केला. या चित्ररथातील कर्मचाऱ्यांना नवमतदार व महिला मतदारांमध्ये विशेष जागृती करण्यासाठी सूचित केले.\nहे सर्व पाहून मला असे वाटत होते की, मतदार जागृती करुन मतदानाच्या एकूण टक्केवारीत वाढ करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व उत्स्फूर्तपणे सहभागासाठी प्रशासन नियोजनबद्धरित्या सरसावलेले आहे. प्रशा��नाचे हे मतदार जागृती अभियान यशस्वी होण्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने आपले मतदान करण्याचे कर्तव्य बजावण्याची. विकासाच्या मार्गावर जात असताना एका सुज्ञ, जागरुक, चांगल्या व योग्य उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबून आपला हक्क बजावण्याची.\nत्या अर्थाने हाताच्या बोटावर लावण्यात आलेली शाईची निशाणी ही अभिमानाची आहे, असे आपले मन आपल्यास सांगेल. तर उठा, चला, प्रत्येकास अभिमान वाटेल असे राष्ट्र घडविण्यासाठी येणाऱ्या 15 ऑक्टोबरला मतदानाचे कर्तव्य पार पाडून \"ही निशाणी अभिमानाची आहे\" असे सर्व जगाला आपल्या कृतीतून दाखवू या \nलेखक - सुनिल सोनटक्के जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4;-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2...-%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95/vGJ-Bn.html", "date_download": "2020-09-28T20:52:55Z", "digest": "sha1:XT5XR2X4L3EMNCTEUE7J6XUP6H2A5AQ7", "length": 10196, "nlines": 45, "source_domain": "rajsatya.page", "title": "नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणे पडले महागात; गुन्हा झाला दाखल... फीर्याद व गुन्हा दाखल झालेली कलम - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nनगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणे पडले महागात; गुन्हा झाला दाखल... फीर्याद व गुन्हा दाखल झालेली कलम\nFebruary 26, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nनगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणे पडले महागात; गुन्हा झाला दाखल... फीर्याद व गुन्हा दाखल झालेली कलम\nमी, श्रीपाद भाऊसो देशपांडे वय-51वर्षे ,व्यावसाय-नोकरी (कराड नगरपरीषद कराड) रा. सोमवार पेठ, कराड ता.कराड जि.सातारा मो.नं.9420406409. समक्ष कराड शहर पोलीस ठाणेतह राहून सांगतो खबरी जबाब की,मी वरील नमुद ठिकाणी सुमारे 24 वर्षापासन नोकरीत करीत आहे.सध्या मी मा.नगराध्यक्ष कराड नगरपरीषद कराड याचे स्वीय सहाय्यक या पदावर काम करीत आहे. आज दिनांक 25/02/2020 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये कामकाज करत असताना सकाळी 11.30 वांजनेचे सुमारास प्रहार संघटनेचे श्री.सतीश पाटील व इतर तीन अनोळखी कार्यकर्ते केबिन जवळ आले व नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे कुठे आहेत, आम्हाला तक्रार द्यायची आहे, असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना नगराध्यक्षा सौ .मा.रोहिणी उमेश शिंदे पक्षाच्या कार्यक्रमासाठी बाहेर आहेत, तुमची तक्रार असेल तर माझ्याकडे द्या. अशी विनंती केली. असता त्यांनी आम्हाला नगराध्यक्षा यांनाच भेटावयाचे आहे. लोकांनी त्यांची कामे करण्यासाठी त्याना निवडन दिले आहे पक्षाच्या कार्यक्रमासाठी नाही असे बोलण्यास सुरुवात केली.\nत्यावेळी मी परत त्यांना विनंती केली की, पुर्व नियोजित कार्यक्रमामुळे नगराध्यक्षा बाहेर आहेत, आपणास वाटत असेल तर ज्या ठिकाणी तो कार्यक्रम चालू आहे, तेथे जाऊन नगराध्यक्षांची भेट घेऊन सबंधित कार्यकामातून नगराध्यक्षाना मी बाजूला बोलावितो आपण त्यांच्याशी चर्चा करा, अशी विनंती केली. असता नगराध्यक्षा 11वाजता नगरपालिकेत हजर पाहिजे, हि त्यांच्या कामाची पध्दत बरोबर नाही. 5मिनिटे वाट बघेन नाहीतर केबिनला कुलूप लावणार आहे. अशी धमकी त्यांनी देऊन त्यांच्या सोबत आलेल्या अनोळखी कार्यालयास कुलूप घेऊन ये, असे सांगितले. हि सर्व परिस्थिती सांगण्यासाठी मी श्री.ए.आर.पवार साहेब यांना सांगण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलो व पवार साहेबांना वरील परिस्थिती सांगून परत येईपर्यत श्री.सतिश पाटील व त्यांचेसोबत अनोळखीचे तीन कार्यकर्ते यांनी नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप घालून ते निघून गेले होते.\nयावेळी आमचा एक शिपाई कर्मचारी श्री.यशवंत महादेव साळुखे केबिनमध्ये अडकला ह���ता.त्यामुळे आमचे सरकारी कामकाज करणेस, सतिश पाटील व त्यांचेसोबत असलेले अनोळखी तीन इसमांनी अडथळा निर्माण केला.याबाबत आम्ही मा.मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत सदरची तक्रार कराड शहर पोलीस ठाणेस फोनद्वारे कळविलेवरुन पोलीस आले व सतिश पाटील व त्यांचे त्यांचेसोबत असलेले अनोळखी तीन कार्यकर्ते यांनी लावलेले नगराध्यक्ष केबीनचे कुलूप पंचमाना करुन काढून रितसर आमचे सरकारी कामकाजातील अडथळा दूर केला. तरी दिनाक 25/02/2020रोजी सकाळी 11.30वा.चे सुमारास कराड नगरपरिषद कराड कार्यालयातील मा.नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे यांचे केबिन समोर प्रहार संघटनेचे श्री.सतीश पाटील व इतर तीन अनोळखी कार्यकर्ते केबिन जवळ आले व नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिदे कुठे आहेत आम्हाला तक्रार द्यायची आहे असे म्हणालेवरुन नगराध्यक्षा बाहेर आहेत असे समजून सांगता असता आमचे काहीएक न ऐकता कोणतीही पुवकल्पना न देतो नगराध्यक्ष केबीनचे दरवाजाला कुलूप लावून आमचा एक शिपाई कर्मचारी श्री.यशवंत महादेव साळुखे केबिनमध्ये अडकवून ठेवला. व आम्ही करीत असलेल्या सरकारी कामकाज करणेस सतिश पाटील व त्यांचेसोबत असले अनोळखी तीन कार्यकर्ते यांनी अडथळा निर्माण केला. म्हणून माझी त्यांचे विरुध्द सरकारतर्फे फिर्याद आहे. माझा वरील संगणकावर टंकलिखित केलेला खबरी जबाब मी वाचून पाहिला. तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर टंकलिखित केला आहे.\nसतीश पाटील व इतर 3 यांचेवर Ipc 353,342,186 नुसार\nकराड शहर पोलिसात गुन्हे दाखल\n353 सरकारी कामकाजात अडथळे आणणे,\n186 सरकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करणे,\n342 सरकारी कर्मचारी याला कोंडणे,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1314.html", "date_download": "2020-09-28T23:11:51Z", "digest": "sha1:D6CCM653FRF7LA665H2APAESMCA5C2AY", "length": 11202, "nlines": 235, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "दिवाळी प्रश्नमंजुषा - २ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभा��िते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > आपले ज्ञान तपासा > सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा > दीपावली प्रश्नमंजुषा > दिवाळी प्रश्नमंजुषा – २\nदिवाळी प्रश्नमंजुषा – २\nCategories दीपावली प्रश्नमंजुषा Post navigation\nविद्यार्थीमित्रांनो, नवीन गोष्टी शिकून सुट्टी सार्थकी लावा\nदिवाळी प्रश्नमंजुषा – १\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1577/", "date_download": "2020-09-28T22:52:24Z", "digest": "sha1:FN4535F7VXVPKVJ546DQ7YW4DDBCWGVD", "length": 12744, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत, 50 हजार कोटी रुपयांची सार्वजनिक कामे केली जाणार - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nदिल्ली देश विदेश रोजगार\nगरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत, 50 हजार कोटी रुपयांची सार्वजनिक कामे केली जाणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जून रोजी ‘गरीब कल्याण रोजगार अभियाना’चे उद्घाटन\nनवी दिल्ली, 18 जून 2020\nआपापल्या गावात गेलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी, केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही अत्यंत मोठी ग्रामीण रोजगार आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी य��ंच्या हस्ते, येत्या 20 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.\nहे अभियान, बिहारमधील खगारीया जिल्ह्यात, बेल्दौल या तालुक्यातील तालीहार गावातून सुरु केले जाईल. बिहारासोबतच, आणखी पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित क्षेत्रांचे केंद्रीय मंत्री देखील या आभासी उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील. सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमधली गावे सामाईक सेवा केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी होतील. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करुन हे अभियान सुरु केले जाईल.\n125 दिवसांच्या या अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर केली जाणार असून, त्यात अत्यंत केंद्रिकृत, निर्धारित लक्ष्य हाती घेऊन, 25 विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून एकीकडे स्थलांतरित मजुरांसाठी रोजगारनिर्मिती करणे आणि दुसरीकडे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत. या अभियानासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nया अभियानासाठी, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांची निवड करण्यात आली असून या राज्यातील 116 जिल्ह्यात 25,000 पेक्षा जास्त स्थलांतरित मजुरांना या योजनेच्या लाभ मिळू शकेल. यात 27 आकांक्षी जिल्ह्यांचाही समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन तृतीयांश स्थलांतरित मजूर आहेत.\nहे अभियान, 12 मंत्रालये/विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारले जाणार आहे. यात ग्रामीण विकास मंत्रालय, पंचायत राज मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, खाण, पेयजल आणि स्वच्छता, पर्यावरण, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नूतन आणि अक्षय उर्जा, सीमावर्ती रस्ते, दूरसंचार आणि कृषी या मंत्रालयांचा समावेश आहे.\n← राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४८४ गुन्हे दाखल; २६० लोकांना अटक\nआगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी →\nकोविडविरुद्ध लढा देताना आमच्या तळागाळातल्या आरोग्य सुविधांची मोठी मदत, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांपैकी भारत एक- पंत��्रधान\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – गृहमंत्री देशमुख\nब्लू वॉटर ऑपरेशन्सला भारतीय नौदलाकडून पर्यावरण पूरक वसा\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/new-techniques-of-survival-20", "date_download": "2020-09-28T21:11:44Z", "digest": "sha1:U55MC5OZIIBVNMIEGELSZUK7272SBUYC", "length": 4130, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "New techniques of survival", "raw_content": "\nसणांच्या काळात खरेदी करताना \nसणांचा काळ आहे. या काळात खरेदीसाठी घराबाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तीऐवजी कुटुंबातील प्रौढ व्यक्तीस पाठवा. कुटुंबातील सर्व सदस्यांना खरेदीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. घराबाहेर पडताना शक्यतो अंगभर कपडे घाला. पैसे ठेवण्यासाठी नेहमी एकच पाकीट वापरा. आपल्या पाकिटातील पैसे वगळता, क्रेडिट कॉर्ड्स, नाणी व इतर वस्तू घरातच ठेवा.\nप्रत्येक वेळी जेव्हा आपण खरेदी करायला बाहेर पडाल तेव्हा त्याच शॉपिंग बॅगचा वापर करा. बाहेर पडताना आपलं वैयक्तिक वाहन वापरा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळा. घरी परत आल्यावर आपले बाहेर फिरताना घातलेलेक पडे इतर कपड्यांमध्ये मिसळणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर कपडे धुवायला टाका. साबण किंवा सॅनिटायझरने सुमारे ३० सेकंदांपर्यंत हात स्वच्छ करा.\nहात स्वच्छ धुतल्यानंतरचघरातील इतर वस्तूंना स्पर्श करा. आपण आपला मोबाइल फोन आपल्यासोबत घेतला असल्यास तो सेनिटायझरने स्वच्छ करा. जीवनावश्यक गोष्टी आणण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावंच लागतं. परंतु आपण योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kangana-ranaut-criticises-shiv-sena/", "date_download": "2020-09-28T21:33:56Z", "digest": "sha1:Q6RRJHCPJ3NWJSWL3KHBARD2MJRGG5UD", "length": 17740, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसेनेची सोनिया सेना झाली आणि ... - मुंबईतील दहशतवादावर कंगनाचा टोमणा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nशिवसेनेची सोनिया सेना झाली आणि … – मुंबईतील दहशतवादावर कंगनाचा टोमणा\nनवी दिल्ली : शिवसेनेच्या धमक्यांना तशाच भाषेत उत्तर देणारी अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) चंदीगडला पोहचली आणि पुन्हा शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला – शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोलबाला आहे.\nकंगनाने ट्विट केले – “चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. असे वाटते, यावेळी मी वाचले. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीतली उबदारता जाणवत होती. आज असा दिवस आहे, जीव वाचला म्हणजे लाखो मिळवले. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे.\nचंडीगढ़ मे उतरते ही मेरी सिक्यरिटी नाम मात्र रह गयी है, लोग ख़ुशी से बधाई दे रेही हैं, लगता है इस बार मैं बच गयी, एक दिन था जब मुंबई में माँ के आँचल की शीतलता महसूस होती थी आज वो दिन है जब जान बची तो लाखों पाए, शिव सेना से सोनिया सेना होते ही मुंबई में आतंकी प्रशासन ��ा बोल बाला\nयाशिवाय कंगनाने आणखी एक ट्विट केले – दिल्लीचे हृदय चिरून यावर्षी तेथे रक्त सांडले, सोनिया सेनेने मुंबईत आझाद काश्मीरच्या घोषणा दिल्या. आज स्वातंत्र्याची किंमत केवळ आवाज आहे. मला आपला आवाज द्या. अन्यथा भविष्यात स्वातंत्र्याची किंमत केवळ आणि केवळ रक्तच असेल.\nमुंबईतून निघतानाही कंगनाने ट्विट केले होते – जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं. धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं\nजब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं,\nमुझे कमज़ोर समझ कर\nबहुत बड़ी भूल कर रहे हैं\nएक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर,\nअपनी इमेज को धूल कर रहे हैं\nया शेरोशायरीतून कंगनाने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला. मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही म्हटले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवसेना म्हणते…, ‘नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा’\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हवी भाटगिरी : चंद्रकांत पाटील\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्��व ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/tu-mhanshil-tasa-new-marathi-natak-prashant-damle-prasad-oak-mppg-94-2018326/", "date_download": "2020-09-28T21:40:26Z", "digest": "sha1:PGNOWFV3TTYZF7ZXIFMN7Y6HAB5OMGNC", "length": 11697, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tu Mhanshil Tasa New Marathi Natak Prashant Damle prasad oak mppg 94 | आता हे काय नवं नाटक; प्रशांत दामलेंना प्रसाद ओकने नाकारली भूमिका | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआता हे काय नवं नाटक; प्रशांत दामलेंना प्रसाद ओकने नाकारली भूमिका\nआता हे काय नवं नाटक; प्रशांत दामलेंना प्रसाद ओकने नाकारली भूमिका\nप्रशांत दामले म्हणाले 'तू म्हणशील तसं'.\nमराठी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे प्रयोग होत असतात. अनोखे विषय असलेली नाटके प्रेक्षकांच्या भेटीस येतात. असेच एक नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाचा टिझर व्हायरल झाला असुन त्यात प्रसाद ओक प्रशांत दामले यांना भूमिकाच नाकारताना दिसतोय. तू २२ वर्षांचा वाटतोस त्यामुळे तू नकोच असं प्रसाद ओक म्हणतो आणि त्यावर प्रशांत दामले म्हणतात ‘तू म्हणशील तसं’.\nमराठी अभिनयसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि प्रसाद ओक या नाटकात प्रमुख भूमिका सादर करताना दिसणार आहेत. या नाटकाचे नावच आहे ‘तु म्हणशील तसं’.\n, इतर कलाकार कोण आहेत व हे नाटक कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केली गेलेली नाही. प्रसादने नुकतेच मराठी रंगभूमी दिनानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर करुन या नाटकाबाबत प्रेक्षकांना माहिती दिली.\nप्रसादने अलिकडेच ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकांमध्ये काम केले होते तर प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजतेय. या दोघांकडेही अभिनयाचा प्रचंड अनुभव आहे. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे प्रेक्षक आता ‘तु म्हणशील तसं’ या आगामी नाटकाची आतुरतेने वाट पाहात आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘हा’ मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार रुपेरी पडद्यावर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा\n2 Tanhaji The Unsung Warrior : कोंढाण्यावर ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, तुम्हाला माहिती आहे\n3 रानू यांचा तो भयंकर मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट होत्या तरी कोण\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/06/blog-post_28.html", "date_download": "2020-09-28T20:43:28Z", "digest": "sha1:BOIZ7YEUW524LCE5H4OIRIACZFYSIVEL", "length": 17248, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "आरबीआय व सरकारचे मतभेद देशासाठी घातक! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Research Articles आरबीआय व सरकारचे मतभेद देशासाठी घातक\nआरबीआय व सरकारचे मतभेद देशासाठी घातक\nरिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी बँकिंग क्षेत्रातून अचानक एक्झिट घेतली. गेल्या वर्षात आर्थिक क्षेत्रातील तीन मोठ्या अधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. यात सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी जुलै २०१८ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अर्थतज्ज्ञ व पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य सुरजित भल्ला यांनी डिसेंबरमध्ये आपले पद सोडले होते. याच महिन्यात आरबीआय व सरकारला ऊर्जित पटेल यांच्या रूपाने तिसरा मोठा धक्का बसला. पटेल यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या नऊ महिने अगोदर गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. एकापाठोपाठ एक अर्थतज्ञ राजीनामा देत असल्याने ही आर्थिक धोक्याची घंटा तर नाही ना आधीच अमेरिका आणि चीन मध्ये सुरु असलेले व्यापारयुध्द, अमेरिका-इराण वादामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई, देशातील वाढती बेरोगारी, घसरता जीडीपी, थकीत कर्जाचे प्रमाण, वाढता काळापैसा आदी कारणांमुळे देशाची अर्थव्यवस्था आधीच संकटात असतांना देशाच्या आर्थिक धोरण निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी एकामागून एक राजीनामे देत असल्याने आर्थिक धोरणांवरुन आरबीआय व केंद्र सरकार यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांकडून अनेकदा भारतीय अर्थव्यवस्था संकटात असल्याचे दावे करण्यात आले तर सत्ताधारी भाजपकडून हे दावे खोडण्यात आले असून अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे सांगण्यात आलेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय अर्थव्यवस्था जागतीक पातळीवर वेगाने वाटचाल करत असल्याचे म्हटले परंतु, मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथिन रॉय यांनी अर्थव्यवस्था संकटात असून देशावर मंदीचे सावट असल्याची गौप्यस्फोट केला होता. माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी देखील अर्थव्यवस्था संकटात असल्याचे म्हटले होते. मार्च २०१९ च्या त्रैमासीक आर्थिक अहवालात देखील २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्थेची गती काही प्रमाणात मंदावल्याचे सांगण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्यावरही भारतिय अर्थव्यवस्था अनिश्‍चितीच्या वादळात हेलकावे खात आहे. या आर्थिक संकटांना काही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तर काही राजकीय कारणे देखील आहेत, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आरबीआय.\nआधीच बुडित कर्जांमुळे भारतीय बँकिंग क्षेत्र खिळखिळे झाले आहे. एका अहवालानुसार, भारतात बुडित कर्ज ९.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बँकामधील बुडित कर्जांमध्ये घट झाली नाही तर दीर्घकाळात ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका बनू शकतात. हे थकीत कर्जाचे प्रमाण, रोकड टंचाईसारख्या इतर समस्यांना बँकिंग क्षेत्र सामोरे जात असताना आचार्य यांचा राजीनामा समोर आला. देशाच्या आर्थिक धोरण निश्चितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वायत्त असणे गरजेचे आहे, अशी भूमिका आचार्य यांनी सातत्याने घेतली होती. उर्जित पटेल यांच्यांनंतर संचालक झालेल्या शक्तीकांत दास आणि आचार्य यांच्यामध्ये वारंवार खटके उडाले. पतधोरण निश्चितीच्या मुद्द्यावर या दोघांनीही परस्परविरोधी भूमिका होत्या. तसेच केंद्र सरकारचा आरबीआयच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप आचार्य यांना खटकत होता. आरबीआयमध्ये केंद्र सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल मागील वर्षी त्यांनी चिंताही व्यक्त केली होती. या कारणांमुळेच आचार्य यांनी राजीनामा दिला असेल, ही शक्यता नाकारता येणार नाही.\nअर्थतज्ञ सरकारच्या धोरणांवर नाराज\nव्याज दरात कपात करण्यात यावी, बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना जास्त पैसे देण्यात यावी, अशी सरकारची अपेक्षा आहे. यासोबतच आरबीआयने आपल्याकडील रिझर्व्हचा काही हिस्सा सरकारला द्यावा अशीही सरकारची इच्छा आहे. यास अर्थतज्ञांसह आरबीआयच्या काही अधिकार्‍यांचा विरोध आहे. या विरोधाचेच प्रतिबिंब आचार्य यांच्या राजीनाम्यात दिसते. २०१४ म��्ये आरबीआयने बुडित कर्ज आणि घसरलेले भांडवल या दोन समस्यांना तोंड देणार्‍या ११ राष्ट्रीयीकृत बँकांसाठी एक सुधारणा कार्यक्रमाची आखणी केली. याच कार्यक्रमातली एक कलम म्हणजे, जोखीम वाटेल तिथे कर्ज नाकारण्याचे निर्बंध बँकांवर लादले गेले. त्याचा परिणाम असा झाला की कर्ज देण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे हे निर्बंध उठावेत, असे सरकारला वाटते. त्याच बरोबर खेळत्या भांडवल्यातल्या तुटवड्यामुळे व्यवसायांवर गंभीर परिणाम झाले आहेत. विशेषतः मध्यम आणि लघुउद्योगांना त्याचा फटका बसला, आधीच नवीन वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा आणि नोटाबंदीचा फटका या क्षेत्राला बसला आहे. यामुळे या अर्थधोरणात आरबीआयने काही तडजोडी करण्याची अपेक्षा किंवा राजकीय दबाव सरकारचा असल्याने अर्थतज्ञ सरकारच्या धोरणांवर नाराज आहेत.\nसरकारने आरबीआयची स्वायत्तता जपावी\nराष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) पी. सी. मोहनन आणि जे. व्ही. मीनाक्षी या सदस्यांनी जानेवारी महिन्यात पदाचे राजीनामे दिले होते. रोजगार व जीडीपीबाबतचा अहवाल उघड करण्यास सरकारने टाळाटाळ केल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पद सोडले होते. निती आयोगाचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अरविंद पानगडिया यांनी जून २०१७ मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. याव्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमुख विजयलक्ष्मी जोशी यांनीही तीन वर्ष अगोदर सेवानिवृत्ती घेतली होती. याला निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अर्थमंत्री कितीही नकारघंटा वाजवत असले तरी, आरबीआय व केंद्र सरकार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आधीच लहरी हवामानामुळे देशाची कृषीआधारित अर्थव्यवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर निघण्यासाठी कृषी क्षेत्राला थोडा कालावधी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अडचणी सोडविणे केंद्र सरकारच्या हातात नाही यामुळे किमान बँकिंग क्षेत्रातील अडचणी तरी सरकारने आरबीआयची स्वायत्तता जपून सोडविणे आवश्यक आहे अन्यथा सरकारसमोर आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा राहिल, जो देशाच्या विकासाला परवडणारा नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/101-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9..-19-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/7aPYPb.html", "date_download": "2020-09-28T21:06:44Z", "digest": "sha1:XOFN5PHXMCPXYJ6XDX77P364BQ6CBC2G", "length": 3863, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "101 अनुमानित यांचे रिपोर्ट निगेटिव्ह.. 19 जणांना विलगीकरण कक्षात दाखल - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n101 अनुमानित यांचे रिपोर्ट निगेटिव्ह.. 19 जणांना विलगीकरण कक्षात दाखल\nApril 18, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\n101 अनुमानित यांचे रिपोर्ट निगेटिव्ह.. 19 जणांना विलगीकरण कक्षात दाखल\nकराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 7, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 58, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 19, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 11, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे दाखल असणाऱ्या 5 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे दाखल असणाऱ्या 1 अशा एकूण 101 अनुमानित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 3, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 15, व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे एक अशा एकूण 19 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/country/%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE/4923/", "date_download": "2020-09-28T20:41:43Z", "digest": "sha1:64B5KSWIQEX74ETQWMFMV37WVMVLXCS4", "length": 12053, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nतृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या\nहुगळी – पश्‍चिम बंगालमधील चुरचुरा गावात तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची शनिवारी सकाळी हत्या करण्यात आली. त्याला गोळी घालून मारले. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसने या भागात २४ तासांच्या बंदचे आवाहन करण्यात आले होते.\nबंदमुळे शहराच्या काही भागामधील दुकाने आणि कार्यालये बंद होती.पंचायत प्रधान आणि तृणमूलच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीतू राम यांचे पती दिलीप राम यांची काल सकाळी बांदल जंक्‍शन रेल्वे स्टेशनमध्ये काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.\nTagged कार्यकर्त्याची हत्या, तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगाल, हुगळी\n‘यामुळे’ सोशल मीडियावर होतेय तैमूर आणि प्रियंका गांधी यांची तुलना\nनवी दिल्ली बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यातच आता सोशल मीडियावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि तैमूर यांच्यात तुलना सुरू झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भाजपच्या महिला नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य ठरत आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये भाजपच्या महिला […]\nकुलभुषण जाधव प्रकरणी आयसीजेत आज निकाल\nपाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्‍या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. पाकिस्तानच्���ा लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण […]\nचारशे वर्षे जुने 64 लाखांचे झाड गेले चोरी\nटोकियो जपानची राजधानी टोकियो स्थित सैमाता प्रांतातून सात बोन्साई केलेले झाडे चोरी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 400 वर्षे जुन्या शिम्पाकू झाडाचा समावेश आहे. याला बोन्साई क्षेत्रात सर्वाधिक पसंत केले जाते. चोरी झालेल्या सर्व झाडांची किंमत 83.78 लाख रुपये अर्थात 118000 डॉलर एवढी आहे. शिम्पाकू या एका झाडाची किंमत 64 लाख रुपये आहे. या झाडांची […]\nयामुळे न्यायालयाने बॅनर्जी सरकारला फटकारले\nभारतीय ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक क्षेपणास्र\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nऐतिहासिक गड किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्यांना बंदी\n‘येत्या दोन-तीन दिवसात जोरदार पाऊस होणार’\nगलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/taxonomy/term/109", "date_download": "2020-09-28T22:03:35Z", "digest": "sha1:42PJUMZMSYH6PE3BCC6XDDFS3QSU64E4", "length": 24272, "nlines": 184, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिनविशेष | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nआजचे दिनवैशिष्टय - ६\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nआजच्या (१२ जून) दिनवैशिष्टयातील नोंदीनुसार आर्यभट पहिला ह्या गणितज्ञाचा जन्म १२ जून ४७६ ह्या दिवशी झाला. ह्यातील १२ जूनच्या उल्लेखामागे काय आधार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.\nआर्यभटाने आपल्या आर्यभटीयाच्या कालक्रियापाद ह्या भागाच्या १०व्या श्लोकामध्ये आपल्या जन्मवर्षाचा उल्लेख असा केला आहे:\nषष्ट्यब्दानां षष्टिर्यदा व्यतीतास्त्रयश्च युगपादा:\nत्र्यधिका विंशतिरब्दास्तदेह मम जन्मनोऽतीता:॥\nअर्थ - तीन युगपाद आणि साठदा साठ इतकी वर्षे गेली तेव्हा माझ्या जन्मापासून तेवीस वर्षे झाली होती.\nह्याचा अर्थ असा की कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट २३ वर्षांचा होता. कलियुगाची गतवर्षे ३६०० म्हणजे इ.स. ४९९. त्यातून २३ कमी केले म्हणजे आर्यभटाचे जन्मवर्ष ४७६ इसवी असे निघते. येथपर्यंत बहुतेक अभ्यासकांचे एकमत दिसते.\nआर्यभटाने ह्यापुढे आपला जन्मदिवस अधिक स्पष्टपणे लिहून ठेवलेला नाही आणि अन्य कोणत्या पुराव्यानेहि त्याची काही सूचना मिळत नाही. कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट पूर्ण २३ वर्षांचा होता आणि त्याचे २४वे वर्ष प्रारम्भ झाले नव्हते असे शब्दशः मानून त्याचा जन्मदिनांक मार्च २१, ४७६ ह्या दिवशी पडतो असे खालील उतार्‍यावरून दिसते:\nतेव्हा प्रश्न असा की १२ जून ह्या दिनांकामागे कशी गणना आहे\n(२१ मार्च हा त्याचा जन्मदिनांक हे ठरविण्यामागेही आर्यभटाच्या विधानामध्ये कसलाहि मोघमपणा नाही आणि ते शब्दशः मानले गेले पाहिजे हे गृहीतकृत्य आहेच.)\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ६\nआजचे दिनवैशिष्टय - ५\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धाग��� सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\n\"५३७ : इस्तंबूल येथील हाजिया सोफिया या प्रख्यात धर्मस्थळाचे बांधकाम पूर्ण.\"\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ५\nआजचे दिनवैशिष्टय - ४\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nमुखपृष्ठावरचे \"तुमुल कोलाहल कलह\" गाणे ऐकले. नेटवर शोधले असता, \"जयशंकर प्रसाद \" या कवींनी ही कविता \"श्रद्धा\" नावाच्या प्रकरणात (सर्ग) लिहीली आहे अशी माहीती मिळाली.\nअजुन एक क्युरीअस गोष्ट मला ही वाटली की तुमुल शब्द हा Tumult या शब्दाशी व अर्थाशी जवळ असावा\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ४\nआजचे दिनवैशिष्टय - ३\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी हा धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nदिनवैशिष्ट्यात दखल घेतली गेल्याने ही थोडी अधिक माहिती देत आहे -\nग्रेगरी प्येरेलमान - जन्मदिवस १३ जून\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - ३\nआजचे दिनवैशिष्टय - २\nव्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री कोल्हटकर हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.\nयापूर्वीचे भागः भाग १\nआजच्या दिनवैशिष्टयात पुढील उल्लेख आहे:\nRead more about आजचे दिनवैशिष्टय - २\n'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून अन्य धागे सुरू होतात. मीहि असे दोन धागे सुरू केले आहेत. असे ���ेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून हा धागा सुरू करीत आहे आणि त्यात आजच्या (२२ जानेवारी) दिनवैशिष्टयांपैकी 'संतवाङ्मयाचे अभ्यासक व कोशकार ह. श्री. शेणोलीकर (१९२०)' ह्यांचा जन्मदिवस ह्यावरून आठवलेली एक गोष्ट लिहितो.\nबहुतेककरून १९६१ साल असावे. फर्गसन/फर्ग्युसन कॉलेजातील 'साहित्य सहकार' ह्या विद्यार्थिसंघटनेचा २५वा वाढदिवस साजरा होत होता. आमच्यासारखे उत्साही सदस्य उपस्थित होतेच पण काही जुने सन्मान्य सदस्यहि आवर्जून आले होते. प्रा. ह.श्री शेणोलीकर त्यांपैकीच एक होते. कार्यक्रमामध्ये काही वेळ जुन्या सदस्यांच्या आठवणीपर भाषणांसाठी ठेवला होता.\nत्यात स्वतः रा.श्री.जोग बोलल्याचे आठवते. पण विशेष लक्षात राहिलेली आठवण आहे शेणोलीकरांबाबत. त्याच्याच एका सहाध्यायाने आपल्या आठवणी सांगतांना शेणोलीकरांवर त्या काळात कोणीतरी लिहिलेली 'असा हा शेणोलीकर हरी' ही कविता म्हणून दाखविली आणि चांगलेच हास्य पिकवले.\nपण शेणोलीकरांना ते लागले असेहि आम्हांस जाणवले. ह्या सर्व तरुण पोरांसमोर आपली कुचेष्टा झाली असे त्यांना वाटले असावे.\nह्याच दिवशी जंबो जेट बोईंग ७४७ चे पहिले उड्डाण १९७० साली झाल्याचे नोंदविले आहे. तदनंतर लवकरच ही विमाने एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली. परदेशी विमानसेवा देण्याचा मक्ता असलेली सरकारी एअर इंडिया तेव्हा मोठया तोर्‍यात होती. आजच्यासारखा poor relation चा दर्जा तिला मिळायला कैक वर्षे जायची होती. त्या ताफ्यातले पहिले विमान होते 'सम्राट् अशोक'. 'Your palace in the sky' अशी त्याची जाहिरात एअर इंडिया करीत असे. त्याच्या खिडक्यांना बाहेरच्या बाजूने राजवाडयातील वातायनांसारखे रंगविले होते आणि पहिले काही दिवस हे विमान मुंबई शहरावर अगदी खालून उडवून ह्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले गेले होते हे चांगले आठवते.\n८ वर्षांनंतर हेच 'सम्राट् अशोक' मुंबईहून दुबई ला जायला १ जानेवारी १९७८ ह्या दिवशी निघाले आणि चार मिनिटांतच विमानतळापलीकडे समुद्रात कोसळून नष्ट झाले. विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि चालक वर्ग मृत्युमुखी पडले. मला वाटते आजतागायत ते विमान तेथेच समुद्रतळावर बसून आहे.\n'सम्राट् अशोक' एक चित्र\nRead more about आजचे दिनवैशिष्टय\nआजचे दिनवैशिष्ट्य - १७\nआधीच्या धाग्यात ��००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nRead more about आजचे दिनवैशिष्ट्य - १७\nआजचे दिनवैशिष्ट्य - १६\nआधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nRead more about आजचे दिनवैशिष्ट्य - १६\nही बातमी समजली का - भाग १८१\nअनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.\nRead more about ही बातमी समजली का - भाग १८१\nआजचे दिनवैशिष्ट्य - १५\nआधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.\nRead more about आजचे दिनवैशिष्ट्य - १५\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या को�� कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ganpati-visarjan-satara/", "date_download": "2020-09-28T21:57:37Z", "digest": "sha1:CVBJ2VFBPIJOEHWGHMFER2X45IK5TOLF", "length": 3845, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात विसर्जन मिरवणूकीला सुरूवात", "raw_content": "\nसाताऱ्यात विसर्जन मिरवणूकीला सुरूवात\nसातारा – शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरातील मोती चौकातून निघालेली मिरवणूक कमानी हौद परिसरात पोहचली आहे.\nयावेळी गुलालाच्या उधळणीत ढोल ताशा पथकाच्या गजरात उत्साहात मिरवणुकीस सुरूवात झाली आहे. यावेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/r-ashwin/", "date_download": "2020-09-28T21:40:10Z", "digest": "sha1:LMOKX2HWOBSFMISKLL6P2UDQDL4AFEA3", "length": 27696, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आर अश्विन मराठी बातम्या | R Ashwin, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या ���मोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nBy स्वदेश घाणेकर | Follow\nDC vs KXIP Latest News : तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDC vs KXIP Latest News : सामना जरी दिल्लीने जिंकला असला, तरी अश्विन खांद्याच्या दुखावल्याने केवळ एक षटक टाकून मैदानाबाहेर गेला. ... Read More\nIPL 2020R AshwinKings XI PunjabDelhi DaredevilsIPL 2020आर अश्विनकिंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्स\n प्रचंड वेदनेसह सोडले मैदान\nBy स्वदेश घाणेकर | Follow\nDC vs KXIP Latest News : दिल्लीसाठी खेळताना अश्विनने आपला माजी संघ किंग्ज ईलेव्हनविरुध्द पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. करुण नायरला त्याने पृथ्वीकरवी झेलबाद केले. ... Read More\nIPL 2020Kings XI PunjabDelhi DaredevilsR AshwinIPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्सआर अश्विन\nIPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान\nBy स्वदेश घाणेकर | Follow\nIPL 2020 DC vs KXIP Latest News: अजिंक्य रहाणेला मिळेल का संधी\nIPL 2020Kings XI PunjabDelhi DaredevilsChris GayleShikhar DhawanAjinkya RahaneR AshwinK. L. RahulRishabh Pantआयपीएल 2020किंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्सख्रिस गेलशिखर धवनअजिंक्य रहाणेआर अश्विनलोकेश राहुलरिषभ पंत\nUAEत फिरकीची जादू चालणार; IPL 2020मधील 'हे' महागडे फिरकीपटू पैसा वसूल कामगिरी करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIPL 2020Kedar JadhavR Ashwinyuzvendra chahalChennai Super KingsKolkata Knight RidersDelhi Daredevilsआयपीएल 2020केदार जाधवआर अश्विनयुजवेंद्र चहलचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स\nमर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या वर्षी अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळेल. त्याने १३९ आयपीएल सामने खेळताना १२५ बळी घेतले आहेत. ... Read More\nगोलंदाजांसाठी ‘फ्री बॉल’चा नियम करावा; ‘मंकडिंग’वर रविचंद्रन अश्विनची सूचना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेकेआरचा खेळाडू दिनेश कार्तिकने ‘मंकडिंग रन आऊट’बाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. अश्विनने कार्तिकच्या वक्तव्याचे उत्तर दिले, ... Read More\nआयुष्यात अपयशही पचवता आले पाहिजे -अश्विन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअपयशाच्यावेळी कदाचित तुमच्यासोबत कुणी नसतील, तरीही न डगमगता पुढे जाण्याचा मार्ग शोधणे यालाच आयुष्य म्हणतात, असा मोलाचा सल्ला भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने युवा खेळाडूंना दिला आहे. ... Read More\nरिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDelhi DaredevilsRishabh PantShikhar DhawanR Ashwinदिल्ली कॅपिटल्सरिषभ पंतशिखर धवनआर अश्विन\nCorona Virusचं संकट गेल्यावर टीम इंडियाचा शिलेदार बनणार शेतकरी; घेतला मोठा निर्णय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 36 लाख 59,103 वर गेली आहे. ... Read More\ncorona virusHarbhajan SinghR Ashwinकोरोना वायरस बातम्याहरभजन सिंगआर अश्विन\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T20:42:06Z", "digest": "sha1:Y7LJABR4BYPC46BUD6R5TAVHKG2OZ354", "length": 12221, "nlines": 118, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टांझानिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nटांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे.\nब्रीद वाक्य: Uhuru na Umoja (स्वातंत्र्य व एकात्मता)\n(देव आफ्रिकेचे भले करो)\nटांझानियाचे जागतिक नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर दार एस सलाम\nअधिकृत भाषा स्वाहिली, इंग्लिश\n- राष्ट्रप्रमुख जकाया किक्वेते\nस्वातंत्र्य युनायटेड किंग्डम पासून\n- टांगानिका ९ डिसेंबर १९६१\n- झांझिबार १० डिसेंबर १९६३\n- एकत्रीकरण २६ एप्रिल १९६४\n- एकूण ९,४५,२०३ किमी२ (३१वा क्रमांक)\n- पाणी (%) ६.२\n-एकूण ४,३१,८८,००० (३०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ६३.८९२ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १,५१५ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.४६६ (कमी) (१५२ वा) (२०१२)\nराष्ट्रीय चलन टांझानियन शिलिंग\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी + ३:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २५५\nटांझानियाच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल अत्यंत अभिमान वाटतो. पूर्व आफ्रिकेचा भारताशी प्रागैतिहासिक काळापासून व्यापारिक संबंध आहे. काही शतकांपूर्वी भारतात आलेल्या आफ्रिकी सरदाराना \"सिद्दी\" असे आणि आफ्रिकी नाविकांना व रक्षकांना \"हबशी\" असे महाराष्ट्रीय लोक म्हणत असत. आफ्रिकेतून आलेल्या जमातींची बहुसंख्या असलेली काही खेडी भारतात अजूनही आहेत. भारतीय सरकार त्या जमातींची आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये वर्गवारी करते. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून मराठी लोक टांझानियात तुरळक प्रमाणात स्थायिक झाले आहेत. सध्या टांझानियातली मराठी भाषिकांची संख्या 500 च्या आसपास आहे.\nशीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्त देशांच्या गटात सामील होऊन टांझानियाने भारताच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टांझानियाचे पूर्वराष्ट्राध्यक्ष स्व. म्वालीमु ज्युलिअस न्यरेरे आणि भारताच्या पूर्वपंतप्रधान स्व. इंदिरा गांधी ह्या दोघांमधे जवळचे राजकीय संबंध होते.\nइ.स. १९६०च्या सुमाराला युगांडा देशातल्या इदी अमिन ह्या क्रूर हुकूमशहाने जेव्हा भारतीय मूळवंशी जनतेची त्या देशातून हकालपट्टी केली होती तेव्हा स्व. म्वालीमु जुलिअस न्यरेरे ह्यांनी त्या जनतेला टांझानिआत आसरा दिला होता.\nडिसेंबर इ.स. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी (चामा चा मापिंदुझी-CCM) पक्षाचे श्री.जकाया किक्वेते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.\nकित्येक शतकांपूर्वी ह्या देशावर प्रथम जर्मन लोकांनी अतिक्रमण केले होते.\nटांझानियाच्या उत्तरेस युगांडा, केन्या हे देश व लेक व्हिक्टोरिया हे सरोवर आहेत. पूर्वेस हिंदी महासागर; दक्षिणेस मोझांबिक, मलावी व झांबिया हे देश व मलावी सरोवर हे सरोवर तर पश्चिमेस बुरुंडी, र्‍वांडा व कॉंगोचे लोकशाह�� प्रजासत्ताक हे देश व लेक टांजानिका हे सरोवर आहेत.\nटांझानिया देश एकूण २६ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला असून ह्यांपैकी ५ विभाग स्वायत्त दर्जा असलेल्या झांझिबार ह्या बेटावर तर उर्वरित मुख्य भूमीवर आहेत.\nमहाराष्ट्र मंडळ दार ए सलाम टांझानिआ\nमहाराष्ट्र मंडळ दार ए सलाम टांझानिआ याहू ग्रूप\nमराठी - किस्वाहिली शब्दसंहिता\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० रोजी १५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/two-year-old-pulled-out-of-borewell-after-109-hours-punjab-doctor-called-dead-jud-87-1909758/", "date_download": "2020-09-28T22:53:02Z", "digest": "sha1:GZOTTFYUXZGU2NXDN5MX3ASV7E7AQL5O", "length": 13732, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "two year old pulled out of borewell after 109 hours punjab doctor called dead | 109 तासांचे प्रयत्न व्यर्थ; बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n109 तासांचे प्रयत्न व्यर्थ; बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू\n109 तासांचे प्रयत्न व्यर्थ; बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू\nपंजाबमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याला रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.\nपंजाबमधील संगरूर जिल्ह्यात 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला मंगळवारी सकाळी तब्बल 109 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संगरूर जिल्ह्यातील भगवानपुरा गावात फतेहवीर सिंह नावाचा 2 वर्षाचा चिमुरता घराजवळ खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी एक टीम रवाना करण्यात आली होती. तसेच घटनास्थळी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या अँम्ब्युलन्ससह डॉक्टरांची टीमही तैनात करण्यात आली होती.\nदरम्यान, 109 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या चिमुरड्याला सकाळी पाच वाजता बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. परंतु कुटुंबीयांना त्याची हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थाळी धाव घेत चिमुरड्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सुरूवातीला त्यांच्याकडून फतेहवीरला बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करण्याचा विचार निर्णय घेण्यात आला होता. ती दोरी चिमुरड्याच्या हातापर्यंत पोहोचली होती तरी दुखापत झाली असेल या शक्यतेमुळे पहिल्या दिवशी निर्णय रद्द करण्यात आला.\nया पद्धतीचा त्यानंतरही पुन्ही अवलंब करण्यात आला होता. परंतु एनडीआरएफच्या टीमला त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर बोअरवेललाच समांतर बोअरवेल तयार करून बोगदा करून त्या बोअरवेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती संगरूरचे उपायुक्त घनश्याम थोरी यांनी दिली. एनडीआरएफच्या टीमसोबत डेरा सच्चा सौदाच्या 200 स्वयंसेवकांनी समांतर बोअरवेल तयार करण्यासाठी सहभाग घेतला होता. दरम्यान, समांतर बोअरवेल तयार करून त्या 36 इंचाचे काँक्रिटचे पाईप टाकण्यात आले होते.\nदरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व डीसींकडून बोअरवेलच्या संबंधित अहवाल मागवला असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ऑनलाइन भीक मागून तिने १७ दिवसांमध्ये कमावले ३५ लाख\n2 चर्चा तर होणारच केंद्रीय मंत्र्याने राज्यपालपदासाठी दिल्या शुभेच्छा; सुषमा स्वराज म्हणतात…\n3 मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/4/5/Chatrapati-Sambhaji-Maharaj.aspx", "date_download": "2020-09-28T21:16:25Z", "digest": "sha1:DNHIBUJQ52NXUCPGMWNE5PYMJE5OO2MI", "length": 3785, "nlines": 74, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "छत्रपती संभाजी महाराज", "raw_content": "\nशूर, देखणा, युगपुरुष शिवाजीराजांसम,\nजन्म तयाचा झाला किल्ले पुरंदर\nबाळकडू मुत्सद्दीचे मिळाले घरातूनच,\nझलक त्याची दाखवी आग्य्राहून सुटून.\nसंस्कृत काव्य अन् ग्रंथ बालपणीच लिहून,\nबुद्धीची चमक आली तिथेच दिसून.\n6 वर्षे सतत झुंजार लढून,\nरामशेज किल्ला ठेवला त्याने टिकवून.\nरामासम सेतू जंजिर्‍यास बांधिला,\nशंभूने सिद्दीस जेरीस आणला.\nदूरदृष्टीने मोठा आरमार उभा केला,\nतरंगती तोफखाना पहिला त्यानेच बनविला.\nपोर्तुगीजांस केले तहास मजबूर,\nजनतेस केले गोव्याच्या मुक्त जाचातून.\nघरभेदीने साधले औरंगजेबाशी संधान,\nअतोनात हाल संभाजीचे केले पकडून.\nधर्म बदलण्यास होता, कडाडून विरोध,\nकेले राजाने चार-हात मृत्युबरोबर.\nम्हणूनी ‘धर्मवीर’ तो शंभुराजा झाला,\nजनतेने एकमुखाने किताब बहाल केला.\nवाघनख्यांनी देहाचे तुकडे झाले दोन,\nपण मुखाने सतत महादेवास नमन.\nत्या बलिदानाने भूमी धन्य आणि पावन,\nआजही येतो अभिमानाने मराठी उर भरून.\nअशा छत्रपती संभाजीराजांस आमचा मानाचा मुजरा,\nत्रिवार वंदन तुम्हा, आमचा स्वाभिमान जागविला.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Osmanabad-Stock-market.html", "date_download": "2020-09-28T21:42:57Z", "digest": "sha1:PSGJGMIVBIDVTCH45NU4HZCSRIJPNUZQ", "length": 8285, "nlines": 57, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "भारतीय निर्देशांकांचा सलग दुस-या दिवशी सकारात्मक व्यापार", "raw_content": "\nभारतीय निर्देशांकांचा सलग दुस-या दिवशी सकारात्मक व्यापार\nमुंबई, १६ जुलै २०२०: भारतीय निर्देशांकांनी आज सलग दुस-या दिवशी सकारात्मक व्यापार केला. आयटी, फार्मा आणि बँकिंग शेअर्सनी या वृद्धीत मोठा वाटा उचलला. निफ्टी १.१५% किंवा १२१.७५ अंकांनी वाढला. १०,५०० च्या पातळीपुढे राहत निफ्टी १०,७३९.९५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने १.१६% किंवा ४१९ अंकांची वृद्धी घेत ३६,४७१.६८ वर विश्रांती घेतली.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १०५८ शेअर्सनी नफा कमावला तर १५१२ शेअर्सनी घसरण घेतली. १५८ शेअर्स स्थिर राहिले. इन्फोसिस (९.५१%), बीपीसीएल (६.९०%), सिपला (५.५५%), एमअँडएम (३.४२%) आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज (३.६४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती इन्फ्राटेल (७.०४%), टेक महिंद्रा (२.६६%), आयटीसी (२.४४%), झी एंटरटेनमेंट (२.२२%) आणि आयओसी (१.९३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅपनी ०.५०% ची वृद्धी तर बीएसई स्मॉलकॅपने ०.२३% ची घसरण अनुभवली. सर्व सेक्टरल निर्देशांक आज सकारात्मक स्थितीत दिसून आले.\nइन्फोसिस लि.: इन्फोसिसच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहिचा अंदाज सर्व पातळ्यांवर नफ्याचा ठरला. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे शेअर्स ९.५१% वाढले व त्यांनी ९१०.९९ रुपयांवर व्यापार केला.\nकॅडिला हेल्थकेअर लि.: कंपनीला डॉक्सिसायक्लिन इंजेक्शनच्या एसएएनडीए (सप्लिमेंटल अॅब्रिव्हिएटेड न्यू ड्रग अॅप्लिकेशन) ला अमेरिकी एफडीएची परवानगी मिळाली. हे प्रति बाटली १०० मिलिग्राम येते. कंपनीचे स्टॉक्स १.९६% नी वाढले व त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात ३६१.५० रुपयांवर व्यापार केला.\nएलअँडटी: एलअँडटी कंपनीने वित्तीय वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहित अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याचे नोंदवले. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ०.८०% नी वाढले व त्यांनी ९१९.५० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा निव्वळ नफा २.६% नी घसरला तर महसुलातही २.१% ची घट झाली.\nदेशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्��ाने भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत काहिशी घसरण घेत ७५.१९ रुपयांचे मूल्य अनुभवले.\nआजच्या व्यापारी सत्रात पिवळ्या धातूने एमसीएक्सवर फ्लॅट कामगिरी केली. कोरोना विषाणू संसर्गाची वाढती संख्या आणि अमेरिका-चीन दरम्यानच्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किंमतीतील हालचालींना आधार मिळाला.\nएफटीएसई १०० कंपनीने ०.५४% तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.०२% नी घसरण घेतल्याने युरोपियन मार्केटने नकारात्मक संकेत दिले. अमेरिका-चीनदरम्यानचा व्यापारी तणाव आणि वाढत्या कोव्हिड-१९ च्या केसेसमुळे आजच्या सत्रात जागतिक बाजाराने नकारात्मक व्यापार दर्शवला. नॅसडॅकचे शेअर्स ०.५९% नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.७६%, नी घसरले. हँगसेंगचे शेअर्सदेखील २.०० टक्क्यांनी घटलेले दिसून आले.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/then-there-will-be-3-seats-in-the-government-and-3-in-the-front-ncp/", "date_download": "2020-09-28T22:39:46Z", "digest": "sha1:2LDDY2G5XCQ3PEMPUHAG7CAWCVMT6QJ6", "length": 6935, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...तर सरकारच्या ११ जागा आणि आघाडीच्या २७७ जागा येतील- राष्ट्रवादी काँग्रेस", "raw_content": "\n…तर सरकारच्या ११ जागा आणि आघाडीच्या २७७ जागा येतील- राष्ट्रवादी काँग्रेस\nबल्लारपूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेतून भाजपवर हल्लाबोल करत आहे. बल्लारपूर येथील सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.\nते म्हणाले, “काही दिवसापूर्वी चांद्रयान सफल झाले नाही, यावर पंतप्रधान मोदी रडले. पण मोदी रडले ते केवळ ३७० नंतरचा मुद्दा गेला याकरिता. भिडे गुरुजी सांगतात एकादशीला यान उडवले असता सफल झाले असते. पण सरकार गड-किल्ले भाड्याने देण्याचे जाहीर करत आहेत. यावर काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही मात्र रशियाला हजारो कोटींचे कर्ज देण्याची ताकद कशी काय आहे\nपक्षाची निष्ठा सोडली की लोकांना ढोलकी वाजवण्याची वेळ आली आहे. जे पक्षाशी निष्ठावंत आहेत आणि जे संकटाच्या काळात साथ सोडत नाहीत तेच इतिहास घडवतात. जर बॅलटवर निवडणूक घेतली तर या सरकारच्या केवळ ११ जागा येतील. आणि आघाडीचे २७७ जागा येतील यात शंकाच नाही.”\nराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुद्धा भाजपा-शिवसेना सरकारवर टीका करत विरोधी पक्षांची बाजू उपस्थितांसमोर अतिशय समर्थपणे मांडली.\nकोल्हे म्हणाले, “या सरकारची २०१४ सालची सगळी आश्वासनं आठवा. या सरकारने आजपर्यंत जे काही केले त्याचा सर्व लेखाजोखा जनतेपुढे मांडण्याची गरज आहे. ५४ वर्षांचे कर्ज हे २ लाख कोटी आणि या सरकारने पाच वर्षांत पाच लाख कोटी कर्ज करुन ठेवले आहे. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी या सरकारची अवस्था आहे. भाजपा-शिवसेनेचे सरकार महाराष्ट्राचा इतिहास पुसायला निघालं आहे. असल्या लोकांचे अस्तित्व पुसून टाकण्याची जबाबदारी आपली आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/03/blog-post_86.html", "date_download": "2020-09-28T20:40:38Z", "digest": "sha1:6VXU5WPRRODM7ZNKURCCQD3VYZFZTMI2", "length": 17333, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "झोकाळलेला अर्थसंकल्प - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social झोकाळलेला अर्थसंकल्प\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली युध्दजन्य परिस्थिती तसेच नजिकच्या काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणूका अशा दुहेरी परिस्थितीत राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा २०१९-२० या वर्षांसाठीचा १९ हजार ७८४ कोटी रुपये महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. भारत-पाकमधील तणावामुळे यंदाचा अर्थसंकल्पच नव्हे तर संपुर्ण अधिवेशनच झोकाळले गेले. मात्र आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकारने शेतकरी, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गी, आर्थिक दुर्बल, अशा विविध समाज घटकांबरोबरच कृषी व शेतकरी वर्गासाठीच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद दाखवून सर्वाना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठे वाक्पटू असलेल्या मुनगंटीवारांनी राजकीय खेळी करत राज्यापुढील मुख्य आर्थिक आव्हानांची चर्चा करण्यापेक्षा परिस्थितीचे काहीसे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला. यंदा केंद्राप्रमाणेच राज्यानेही आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला नाही. सुरक्षितेच्या कारणास्तव अधिवेशन देखील नियोजित वेळे आधीच गुंढाळण्यात आले. यामुळे सरकारला घेरण्याची संधीही विरोधकांना मिळाली नाही.\nआगामी लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पावरही राजकीय छाया असणार, अशी जी शक्यता व्यक्त होत होती, ती अर्थातच खरी ठरली. धनगर आरक्षण, लिंगायत समाजासाठी स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी, मुस्लिम समाजाची पाच टक्के आरक्षण देण्याची रेंगाळलेली मागणी, आदी प्रश्नही सरकारपुढे असतांना यंदा सरकार काय घोषणा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला असला तरी “लेखानुदान जरी असे; तरी त्यातही ‘अर्थ’ असे’ असे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी प्रारंभीच सांगत त्यांच्या पेटार्‍यात काय काय आहे. याची झलक दाखवून दिली. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात २ लाख ८५ हजार ९६७ कोटी रुपये जमेच्या बाजूला दाखवण्यात आले होते, तर खर्चाची बाजू मात्र त्यापेक्षा ३३ हजार १०५ कोटींनी अधिक म्हणजे ३ लाख १ हजार ३४२ कोटी रुपये दाखवत होती. त्यानंतर जमा आणि खर्च यात ताळमेळ न राहिल्यामुळे १ लाख ८० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याची वेळ सरकारवर आली होती.\nयंदाचा अंतरिम अर्थसंकल्पही तुटीचाच असल्याची कबुली अर्थमंत्र्यांनी दिली; मात्र त्याचवेळी राज्य सरकारची आर्थिक प्रकृती कशी सुदृढ आहे, हे आकडेवारीनिशी दाखवून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणा करतांना त्यांनी कोणतीच कसूर सोडली नाही मात्र कोटी-कोटींच्या तरतुदींसाठी निधी कसा उपलब्ध करणार, याबाबत मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले. फडणवीस सरकारचे गेल्या साडेचार वर्षांचे प्रगतीपुस्तक तपासल्यास त्यांना काही विषयात पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील मात्र काही विषयात अन्य सरकारांप्रमाणे ते पुर्ण पणे नापास झाले आहेत. शहरीकरण, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, वितरण, शिक्षण, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा यासह शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार यावर गांभीर्याने निर्णय घेण्यासाठी विकासाची दिशा स्पष्ट झाली पाहिजे. यंदाच्या अर्थसंकल्पात तशा काही अपेक्षा होत्या सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे तो शेतकर्‍यांचा, कारण शेती करून उत्पन्न मिळत नाही. मात्र, औषधे, खते आणि साधनांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सध्या तरी महाराष्ट्राच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे संकट आहे. त्यासाठी अत्यंत तातडीने एखाद्या युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे योजना अमलात आणावी लागणार आहे. दुर्दैवाने असे काही होताना दिसत नाही.\nगेल्या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भुलथापा व त्यांच्या भ्रष्टचारांना कंटाळली होती यामुळे मोठ्या अपेक्षेने त्यांनी भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतदान टाकले. परंतू साडेचार वर्ष सत्ताधारी भाजपा व शिवसेनेने एकमेकांशी भांडण्यात घालवली व आता पुन्हा एकत्र आले. किमान शेवटच्या अर्थसंकल्पात ठोस काहीतरी हाती पडेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाला होती. मराठा समाजाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना देण्यात आलेले १० टक्के आरक्षण याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाखांवरुन आठ लाख रुपये करण्यात आली असून, या योजनेसाठी ५७२ कोटी रुपयांची तरतूद त्याचबरोबर शेतकरी, यंत्रमागधारक, तसेच विदर्भ, मराठवाडा, व उत्तर महाराष्ट्रातील मागास व अतिमागास भागातील औद्योगिक ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात ५ हजार २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यासह सरकारवर नाराज असलेल्य शेतकर्‍यांना खुश करण्यासाठी दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी वित्तीय सहाय्य, कृषी यंत्रे, अवजारे खरेदी करण्याकरिता अनुदान, यांसारख्या योजनांसाठी ३ हजार ४९८ कोटी रुपये, गावे दुष्काळमुक्त करण्यास २०१९-२० साठी १५०० कोटी रुपये, पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी ८ हजार ७३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.\nराज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी शेतकर्‍यांसाठी सध्या असलेल्या काही योजनांची तरतूद भरघोस वाढवली आहे. रस्तेबांधणीलाही प्रोत्साहन दिले आहे. राज्यात वेगाने विस्तारित होत असलेले मेट्रो रेल्वेचे जाळे, राज्य मार्ग परिवहन मंडळ -एसटी स्थानकांचे अत्याधुनिकीकरण वगैरे योजनांचा पाढाच त्यांनी वाचला. या तरतूदी या निवडणुकीपूर्वीच्या लोकप्रिय घोषणा असतात असा आजवरचा अनुभव आहे. मात्र एक गोष्ट मान्य करावी लागेल, की अंतरिम अर्थसंकल्पाची शिस्त पाळून मुनगंटीवार यांनी कोणत्याही नव्या योजना जाहीर केल्या नाहीत. महिला उद्योजकांसाठी जाहीर केलेली ‘नवतेजस्विनी’सारखी एखादी योजना हा अपवाद वगळता एकंदरीत कोणाच्या हाती काय आले व काय नाही एकंदरीत कोणाच्या हाती काय आले व काय नाही हे कोडं उलगडणे जरा अवघड आहे. आतातर अधिवेशन देखील गुंढाळण्यात आले आहे. यामुळे या विषयावर चर्चा होणारच नाही. मात्र कोणी कोणाला गुंढाळले हे कोडं उलगडणे जरा अवघड आहे. आतातर अधिवेशन देखील गुंढाळण्यात आले आहे. यामुळे या विषयावर चर्चा होणारच नाही. मात्र कोणी कोणाला गुंढाळले या प्रश्‍नाचे उत्तर विधानसभा निवडणुकीनंतर मिळेलच.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/03/page/4/", "date_download": "2020-09-28T21:55:29Z", "digest": "sha1:KQXQQSSO3XPGQ65DOTBCQKBCUDT5IUAW", "length": 5148, "nlines": 58, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "March 2020 - Page 4 of 4 - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#सावत्रबहिणी असूनसुद्धा एकमेकांवर सख्ख्या बहिणींपेक्षाही जास्त प्रेम करतात या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुली\nसावत्रबहिणी असूनसुद्धा एकमेकांवर सख्ख��या बहिणींपेक्षाही जास्त प्रेम करतात या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुली सावत्र बहीण किंवा सावत्र आई म्हटले की लोक थोडं वाईटचं बोलतात कारण आजकाल समाजात एक ट्रेंड निर्माण झालाय की सावत्र भाऊ किंवा सावत्र बहीण आपल्याला त्रासचं देणार इत्यादी सावत्र बहीण किंवा सावत्र आई म्हटले की लोक थोडं वाईटचं बोलतात कारण आजकाल समाजात एक ट्रेंड निर्माण झालाय की सावत्र भाऊ किंवा सावत्र बहीण आपल्याला त्रासचं देणार इत्यादी पण याचवेळी लोकं हेही विसरतात की भगवान श्रीरामाच्या पादुका डोक्यावर घेऊन त्या पादुकांच्या साक्षीने राज्य […]\nअक्षय कुमार, विद्या बालन यांचा भुल भुलैया हा हाँरर व थोडी काँमेडी ची झलक असलेला सिनेमा काही वर्षांअगोदर येऊन गेला होता या सिनेमात विद्या बालन च्या अंगात येणारे भूत व तिने साकारलेली मंजूलिका सर्वांच्या लक्षात राहाण्यासारखी साकारलेली होती आजही ती विद्याची अँक्टिंग सर्वांना आठवण असेलच आजही ती विद्याची अँक्टिंग सर्वांना आठवण असेलच त्याच चित्रपटाची सेम कहाणी असलेला चित्रपट दक्षिणेकडे रजनीकांत यांचाही आहे […]\n#24 मार्च ला सुर्यवंशी होणार रिलीज, सिनेमा थेटर्स 24 तास राहतील चालू\n24 मार्च ला सुर्यवंशी होणार रिलीज, सिनेमा थेटर्स 24 तास राहतील चालू बाँलीवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार आपल्या अँक्शन काँप सिनेमा सुर्यवंशी मुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे, या सिनेमाचं डायरेक्शन रोहित शेट्टी करत असून यामध्येही आपल्याला धमाल अँक्शन सीन पाहायला मिळतील बाँलीवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार आपल्या अँक्शन काँप सिनेमा सुर्यवंशी मुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे, या सिनेमाचं डायरेक्शन रोहित शेट्टी करत असून यामध्येही आपल्याला धमाल अँक्शन सीन पाहायला मिळतील या सिनेमात कँटरिना कैफ फिमेल लीड मध्ये काम करत असून , सिंगम अजय देवगण व […]\n#24 मार्च ला सुर्यवंशी होणार रिलीज, सिनेमा थेटर्स 24 तास राहतील चालू\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://blog.chitrakavita.com/marathi-love-quotes/", "date_download": "2020-09-28T22:46:10Z", "digest": "sha1:EIVOKIIPNSTFZ55OXPSRTD4D7XHJ4BUH", "length": 2108, "nlines": 35, "source_domain": "blog.chitrakavita.com", "title": "काय आहे खरं प्रेम? - Chitrakavita - Marathi Kavita, Marathi Vichar", "raw_content": "\nकाय आहे खरं प्रेम\nकाय आहे खरं प्रेम\nप्रेमाच्या आणि किंबहुना खऱ्या प्रेमाच्या व्याख्या जेवढ्या करता येतील तेवढ्या कमीच. प्रेमाला तस शब्दात बंधन अवघडच आहे परंतु वेगवेगळ्या भावनांच्या माध्यमातून प्रेमविषयी वेगवेगळे विचार बोलले जातात.\nखरं प्रेम काय असतं अथवा काय असावं याबाबतचे असेच काही विचार…\n← वसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी….\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये…. →\nअमर ढेंबरे यांचे ५ सुंदर विचार…\nवाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\nघे हात हाती – मराठी लघुपट\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/chance-of-torrential-rain-in-yaa-place-for-next-5-days-in-the-state/", "date_download": "2020-09-28T22:38:55Z", "digest": "sha1:L2WFV4RWG5A6CPM3VCMJ4FBW6EFCU6KP", "length": 7092, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "राज्यात पुढील ५ दिवस 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता", "raw_content": "\nराज्यात पुढील ५ दिवस ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\nपुणे – राज्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस चालूच आहे. येणारे पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.\nभाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nअरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडही कोसळू शकतात असं हे त्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस पडला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता\nगेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे असे हवामान खात्या कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायद��, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA", "date_download": "2020-09-28T23:17:04Z", "digest": "sha1:572N4P4W4UE3MZ73G55CQSB7PKRHGPTB", "length": 21356, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप - विकिपीडिया", "raw_content": "२०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप\n२०१४-१६ आय.सी.सी. महिला चँपियनशीप\n२०१४-१६ आय.सी.सी. महिला चँपियनशीप ही आठ देशांदरम्यान सध्या चालु असलेली क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल चार संघ २०१७ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील. तळाचे चार संघ विश्वचषकाच्या इतर चार जागांसाठी २०१७ विश्वचषक पात्रता स्पर्धेत इतर सहा संघासोबत पात्रता सामने खेळतील.[१][२] जेव्हा मालिकेमध्ये चार किंवा जास्त एकदिवसीय सामने खेळवले जातील तेव्हा फक्त पहिले तीनच चँपियनशीपसाठी विचारात घेतले जातील.[३]\n४ संदर्भ आणि नोंदी\nस्पर्धेमध्ये खालील संघ सहभागी झाले आहेत:\nसामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक फेरीदरम्यान प्रत्येक संघ इतर संघांसोबत तीन वेळा खेळेल.[४]\nजून – ऑक्टोबर २०१४\nऑस्ट्रेलिया पाकिस्तान २१ ���गस्ट २०१४ ३–०\nइंग्लंड भारत २१ ऑगस्ट २०१४ २–०\nवेस्ट इंडीज न्यूझीलंड १२ सप्टेंबर २०१४ ३–०\nश्रीलंका दक्षिण आफ्रिका १५ ऑक्टोबर २०१४ १–१\n२ नोव्हेंबर – फेब्रुवारी २०१४ ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज ११ नोव्हेंबर २०१४ ३–०\nभारत दक्षिण आफ्रिका २४ नोव्हेंबर २०१४ १–२\nपाकिस्तान श्रीलंका ०९ जानेवारी २०१५ ३-०\nन्यूझीलंड इंग्लंड ११ फेब्रुवारी २०१५ २–१\n३ मार्च – ऑगस्ट २०१५ पाकिस्तान दक्षिण आफ्रिका १३ मार्च २०१५ १–२\nश्रीलंका वेस्ट इंडीज १५ मे २०१५ १–२\nभारत न्यूझीलंड २८ जून २०१५ १–२\nइंग्लंड ऑस्ट्रेलिया २१ जुलै २०१५ १–२\n४ ऑक्टोबर २०१५ – फेब्रुवारी २०१६ वेस्ट इंडीज पाकिस्तान १८ ऑक्टोबर २०१५ ३–०\nन्यूझीलंड श्रीलंका ३ नोव्हेंबर २०१५ ३–०\nऑस्ट्रेलिया भारत २ फेब्रुवारी २०१६ २–१\nदक्षिण आफ्रिका इंग्लंड ७ फेब्रुवारी २०१६ १–२\n५ फेब्रुवारी – जुलै २०१६ भारत श्रीलंका १५ फेब्रुवारी २०१६ ३–०\nन्यूझीलंड ऑस्ट्रेलिया २० फेब्रुवारी २०१६ १-२\nदक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीज २४ फेब्रुवारी २०१६ १–२\nइंग्लंड पाकिस्तान २० जून २०१६ ३–०\n६ ऑगस्ट – ऑक्टोबर २०१६ श्रीलंका ऑस्ट्रेलिया १८ सप्टेंबर २०१६ ०–३\nदक्षिण आफ्रिका न्यूझीलंड ८ ऑक्टोबर २०१६ १–२\nवेस्ट इंडीज इंग्लंड १४ ऑक्टोबर २०१६ १–२\nपाकिस्तान भारत नोंद पहा ३-०\n७ ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१६ भारत वेस्ट इंडीज १० नोव्हेंबर २०१६ ३-०\nश्रीलंका इंग्लंड १२ नोव्हेंबर २०१६ ०-३\nन्यूझीलंड पाकिस्तान १३ नोव्हेंबर २०१६ ३-०\nऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका १८ नोव्हेंबर २०१६ ३-०\nनोंद: सहाव्या फेरीतील सामने भारत आणि पाकिस्तान दरम्यान ऑक्टोबर २०१६ मध्ये होणार होते.[५] ९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत, हे सामने होतील किंवा नाही ह्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.[६] २३ नोव्हेंबर २०१६ रोजी आयसीसी तांत्रिक समितीने निर्णय दिला की भारतीय महिला संघाने सर्व सामने गमावले आहेत आणि पाकिस्तानला गुण दिले गेले.[७] पाकिस्तानला प्रत्येक सामन्यासाठी २ गुण दिले गेले, त्याशिवाय असे मानले गेले की भारतीय संघाने ५० षटकांमध्ये एकही धाव केली नाही आणि त्यानुसार निव्वळ धावगती मोजली गेली.[८]\n२०१६ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र.\nऑस्ट्रेलिया (Q) २१ १८ ३ ० ० +०.९८१ ३६\nइंग्लंड (Q) २१ १४ ६ ० १ +१.०४७ २९\nन्यूझीलंड (Q) २१ १३ ८ ० ० +०.४४१ २६\nवेस्ट इंडीज (Q) २१ ११ १० ० ० +०.१२८ २२\nभारत* (q) २१ ९ ११ ० १ -०.४८८ १९\nदक्षिण आफ्रिका (q) २१ ८ १२ ० १ –०.२३५ १७\nपाकिस्तान* (q) २१ ७ १२ ० ० –१.१२० १४\nश्रीलंका (q) २१ २ १८ ० १ –१.५३८ ५\n६व्या फेरीमधील सामने पाकिस्तानला बहाल करण्यात आले.[१०][११] (निकालासंबंधी नोंद पहा ).\n^ \"आयसीसी महिला चँपियनशीपबद्दल माहिती\". आयसीसी (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"विश्वचषक २०१७: महिला चँपियनशीपमध्ये ठरणार पात्रता\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयसीसी महिला चँपियनशीपमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे लक्ष्य वरती जाण्यावर\". आयसीसी (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"पहिली आयसीसी महिला चँपियनशीप ऑगस्टमध्ये सुरु होणार\". आयसीसी (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"भारत-पाकिस्तान महिला मालिकेविषयी साशंकता\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"यंग इंडिया सीक गेम टाईम विथ आय ऑन वर्ल्ड कप\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"यसीसी तांत्रिक समितीने निर्णय – आयसीसी महिला चँपियनशीप २०१४-१६, ६वी फेरी, भारत वि पाकिस्तान\". आयसीसी (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"पाकिस्तान महिला संघाला भारताविरुद्ध न खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी पुर्ण गुण\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयसीसी महिला चँपियनशीप गुणफलक\". इएसपीएन क्रिकइन्फो (स्पोर्टस् मिडीया) (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"ICC Women's Championship — Standings\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"ICC Women's Championship 2014 to 2016/17 Table\". क्रिकआर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१५\nभारत वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • वेस्ट इंडीझ वि ऑस्ट्रेलिया\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ • श्रीलंका वि भारत • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया • २०१६ आशिया कप\n२०१६ आशिया कप • २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी\n२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी\nश्रीलंका वि इंग्लंड, आयर्लंड\nश्रीलंका वि इंग्लंड, आयर्लंड • भारत वि झिम्बाब्वे • वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका\nभारत वि वेस्ट इंडीज • पाकिस्तान वि इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका • न्यू झीलँड वि झिम्बाब्वे\nभारत वि वेस्ट इंडीज • पाकिस्तान वि आयर्लंड • न्यू झीलँड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका\nन्यू झीलँड वि भारत • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका • पाकिस्तान वि इंग्लंड\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६\nन्यूझीलंड वि भारत • वेस्ट इंडीज वि पाकिस्तान • अफगाणिस्तान वि बांगलादेश • आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि आयर्लंड • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nन्यूझीलंड वि भारत • इंग्लंड वि बांगलादेश • श्रीलंका वि झिम्बाब्वे • २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • श्रीलंका वि झिम्बाब्वे • इंग्लंड वि भारत • झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ • पाकिस्तान वि न्यूझीलंड • महिला ट्वेंटी२० आशिया चषक\nन्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया • पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ • बांगलादेश वि न्यूझीलंड • श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका\nडेझर्ट टी२० • युएई त्रिकोणी मालिका • ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा • बांगलादेश वि भारत • अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे • दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंड • श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया • ऑस्ट्रेलिया वि भारत\nआयर्लंड वि युएई • इंग्लंड वि वेस्ट इंडीज • आयर्लंड वि अफगाणिस्तान • बांगलादेश वि श्रीलंका • पाकिस्तान वि वेस्ट इंडीज\nसध्या सुरु असलेल्या स्पर्धा\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा • इंटरकॉन्टिनेन्टल चषक • आय.सी.सी. महिला चँपियनशीप\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७\nइ.स. २०१४ मधील खेळ\nइ.स. २०१५ मधील खेळ\nइ.स. २०१६ मधील खेळ\nइ.स. २०१४ मधील क्रिकेट\nइ.स. २०१५ मधील क्रिकेट\nइ.स. २०१६ मधील क्रिकेट\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू श��तात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/7981", "date_download": "2020-09-28T23:07:55Z", "digest": "sha1:6MYXH5HRHGZUI2RZJSSGXRZXQ7BXHY7P", "length": 7135, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन 7 ला नागपुरात\nनागपूर : ५ ऑगस्ट - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दरवर्षी होणारे महाअधिवेशन यावर्षी 5 वे अधिवेशन कोरोनामुळे 7 ऑगष्ट 2020 रोजी सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान ऑनलाईन होणार आहे .\nया अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना . नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असुन मुख्य अतिथी म्हणुन तेजस्वी यादव माजी उपमुख्यमंत्री बिहार राज्य व ना. विजय वडेट्टीवार ओबीसी बहुजन कल्यान मंत्री महाराष्ट्र हे राहणार आहेत . तसेच वक्ता म्हणुन पी. नरहरी IAS आयुक्त व सचिव मध्यप्रदेश व डॉ. आर. एस. प्रविणकुमार IPS सचिव तेलंगाना राज्य हे मार्गदर्शन करणार आहेत. जस्टीस व्ही. एश्वर्या अध्यक्ष उच्च शिक्षण आयोग आंध्रप्रदेश हे विशेष अतिथी म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत . डॉ . हरी एपन्नापल्ली अध्यक्ष लिड इंडिया ( USA ) व डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ उदघाटनीय मार्गदर्शन करणार आहेत . या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या खालील समस्या तथा मागण्यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे .\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/khubani-ka-meetha/", "date_download": "2020-09-28T22:16:49Z", "digest": "sha1:BJLTDULGFKI5R6XS475PE53TY4S7CLLC", "length": 6746, "nlines": 108, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "खुबानी (जर्दाळू) का मीठा – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nHomeगोड पदार्थखुबानी (जर्दाळू) का मीठा\nखुबानी (जर्दाळू) का मीठा\nAugust 17, 2018 संजीव वेलणकर गोड पदार्थ\nसाहित्य:- २०-२५ जर्दाळू, १/२ कप साखर, २ कप दूध कस्टर्ड बनवण्यासाठी, ३ मोठे चमचे साखर, ३ चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर.\nकृती:- जर्दाळू रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी त्याच पाण्यात शिजवावेत. थंड झाल्यावर जर्दाळूमधील बदाम काढून घ्यावे. जर्दाळूचा शिजवलेला गर व साखर पुन्हा एकत्र एकजीव शिजवून घ्यावा. तो जॅमप्रमाणे होईल. २ कप दूध उकळून त्यात ३ चमचे साखर घालावी व तीन चमचे कस्टर्ड पावडर थोड्या थंड पाण्यात कालवून त्यात मिसळावी. सतत ढवळत राहवे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पळीवाढ घट्ट झाल्यावर थोड्या वेळ कस्टर्ड फ्रीडमध्ये ठेवावे. एका छोट्या बाऊलमध्ये थोडे कस्टर्ड घालून वर २-३ चमचे शिजवलेल्या जर्दाळूचे मिश्रण घालावे. त्यावर जर्दाळूमधून निघालेले अख्खे बदाम ठेवावेत. खुबानी का मीठा व्हॅनिला आईस्क्रीमबरोबरही सर्व्ह करतात.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/08/difference-between-baking-soda-and-baking-powder.html", "date_download": "2020-09-28T21:54:29Z", "digest": "sha1:PIDWI7FX6V5P4KT7ZBYLWCQVGD4GPAF4", "length": 9127, "nlines": 66, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Difference Between Baking Soda And Baking Powder - Royal Chef Sujata", "raw_content": "\nबेकिंग सोडा व बेकिंग पावडर फरक काय आहे\nबेकिंग सोडा सोडियम बाइकार्बोनेट जो ओले व आंबट पदार्थ वरती रियेक्सन होऊन कार्बन डाइआक्साइड गॅस निघतो हा गॅस एअर बबल च्या रूपात जमा होऊन आपला पदार्थ स्पंजी बनतो. बेकिंग सोडाचा वापर करतांना त्याची रियेक्सन होण्यासाठी दही, ताक किंवा आंबट पदार्थ ह्याची आवश्यकता असते.\nआपल्याला माहीत आहे का बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ह्या मध्ये काय फरक आहे ते आज आपण जाणून घेऊ या\nखर म्हणजे ह्या दोनी सोड्यांचा वापर आपण घरी करतो. बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ह्या दोनी वेगवेगळ्या पावडर आहेत. बेकिंग पावडर ही बेकिंग सोडया पासून बनते. पण ह्या दोनीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. बेकिंग पावडर ही बेकिंग सोडया पेक्षा जास्त असीडीक असते.\nबेकिंग पावडरचे पॅकिंग झाल्या पासून फक्त 6 महीने लाईफ असते तर बेकिंग सोडाचे तसे नसते.\nबेकिंग सोडा व बेकिंग पावडर ह्यामध्ये काय फरक आहे.\n1) बेकिंग पावडर ही अगदी मुलायम असते जसा आपला मैदा असतो तशी व बेकिंग सोडा हा थोडा खरबरीत असतो म्हणजे जसे मीठ असते तसा.\n2) बेकिंग सोडयचा वापर आंबट पदार्था बरोबर करतात. म्हणजे दही व लिंबुरस ह्या बरोबर वापरतात. आपण भटूरे किंवा नान बनवतो त्यामध्ये वापरतो. कारण आपण त्यामध्ये दही वापरतो. किवा ढोकला इडली बनवताना बेकिंग सोडा वापरतात कारण आपण त्यामध्ये लिंबू वापरतो. बेकिंग सोडा वापरताना सोडा घालून मिश्रण बाजूला ठेवू नये लगेच मिश्रण वापरावे.\nबेकिंग पावडर ही जेथे पाण्याचा अंश आहे तेथे वापरतात. म्हणजेच बेकरी प्रॉडक्ट मध्ये वापतो. म्हणजेच आपण केक बनवतो तेव्हा ते ओव्हन मध्ये बेक केले जाते व त्यामध्ये ओलसर पणा येतो व आपला केक फुलायला लागतो.\n3) बेकिंग सोडयाच्या आयवजी बेकिंग पावडर वापरू शकतो पण बेकिंग पावडर च्या आयवजी बेकिंग सोडा वापरू शकत नाही.\n1) बेकिंग सोडा आपण मैदा भिजवण्यासाठी व ड्रिक्स बनवण्यासाठी करतो.\n2) बेकिंग सोडयाच्या वापरानी कपडे सुधा छान स्वच्छ निघतात.\n3) बेकिंग सोडयाच्या वापराने टाईल्स सुधा छान निघतात.\n4) आपली चांदीची भांडी व चांदीचे दागिने स्वच्छ व चमकदार करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग करू शकतो.\n5) बेकिंग सोडा, लिंबुरस व पाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.\nआपण एगलेस केक बनवतो त्यामध्ये फक्त बेकिंग सोडा व बेकीग पावडरचा वापर करतो. पण दोन्ही सम प्रमाणात घ्यावे. जर केक बनवताना अंडी वापरतात तेव्हा फक्त बेकिंग सोडा वापरतात.\nकाही लोक डाळ किंवा चणे शिजवताना एक चिमुट बेकिंग पावडर वापरतात पण त्या आयवजी बेकिंग सोडा वापरावा.\nबेकिंग सोडाचा जास्त वापर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/08/soft-delicious-suji-tutti-frutti-modak-and-khajur-stuffed-modak.html", "date_download": "2020-09-28T22:10:18Z", "digest": "sha1:VKFPHEHVZIPPDS3LHFBBQXCQIPUKN5WI", "length": 7602, "nlines": 68, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमऊ लुसलुशीत 2 प्रकारचे रव्याचे मोदक गणपती बाप्पासाठी\nमोदक हे गणपती बाप्पाचे आवडतीचे खाद्य आहे. मोदक आपण बर्‍याच प्रकारे बनवू शकतो. आज आपण मोदक बनवताना जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. मोदक आपण गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीला बनवू शकतो.\nह्या विडियो मध्ये आपण रव्याच्या मोदकाचे दोन प्रकार बनवणार आहोत. पहिला प्रकार मऊ लुसलुशीत रव्याचे टूटी फ्रूटी मोदक व दूसरा प्रकार आपण खजुर व ड्रायफ्रूटचे सारण भरून करणार आहोत. दोन्ही प्रकार बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\nवाढणी: 8 मोठ्या आकाराचे\n2 1/2 वाटी दूध\n3 टे स्पून तूप\n1/2 टी स्पून वेलची पावडर\n2 टे स्पून टूटी फ्रूटी\n1/2 वाटी खजूर (बिया काढून)\n2 टे स्पून काजू बदाम (तुकडे करून)\n1/2 टी स्पून वेलची पावडर\nकृती: खजूरच्या बिया काढून मिक्सरमध्ये थोडा वाटून घ्या व त्यामध्ये काजू बदामचे तुकडे घालूनमिक्स करून सारण बनवून घ्या.\nएका कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मंद विस्तवावर 4-5 मिनिट भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.\nकढईमद्धे दूध गरम करून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून वीरघळून घ्या. साखर विरघळल्यावर त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून भाजलेला रवा घालून मिक्स करून 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून थोडे घट्ट होई पर्यन्त शीजवून घ्या. मग त्याचे दोन भाग करून घ्या.\nटूटी फ्रूटी मोदक: पहिल्या भागात 2 टे स्पून टूटी फ्रूटी घालून मिक्स करून त्याचे एक सारखे गोळे बनवून मोदक च्या साच्यामध्ये मिश्रण भरून मोदक बनवून घ्या.\nखजूर स्टफ मोदक: दुसर्‍या भागाचे एक सारखे गोळे बनवून घ्या. खजुराच्या सारणाचे पण तेव्हडेच गोळे बनवा. ��ग रव्याच्या बनवलेल्या गोळ्यामध्ये खजुराचे सारण भरून मोदक च्या मोल्ड मध्ये घालून मोदकचा शेप द्या.\nआता आपले दोनी प्रकारचे मोदक तयार झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93893e92e93e91c93f915-92893f92f90292494d930923", "date_download": "2020-09-28T22:16:14Z", "digest": "sha1:XMZPPV7DEF7S4VLD4Q47IRVN3FWKLGIW", "length": 24031, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक नियंत्रण — Vikaspedia", "raw_content": "\nसामाजिकनियंत्रण(सोशल कंट्रोल). समाजावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अंकुश ठेवणारी व्यवस्था. सामाजिक नियंत्रण या संकल्पनेचा अभ्यास हा समाजशास्त्र या संज्ञेच्या उगमापासूनच त्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. समाज सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था प्रस्थापित करतो.सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक नियंत्रण या दोन संकल्पना काही प्रमाणात अप्रभेद्य आहेत;तथापि आधुनिक समाजशास्त्रज्ञांना त्यांतील भेद वा फरक दृष्टोत्पत्तीस आला असून तो मूलतः अंतर्गत नियंत्रणाच्या आणि बाह्य नियंत्रणाच्या प्रक्रियांमधून दृग्गोचर होतो. अंतर्गत नियंत्रणाच्या प्रक्रियेत लोक सामाजिक चालीरीती, रुढी, धार्मिक परंपरा यांवर विश्वास ठेवून त्या प्रभावाखाली वर्तन करतात. या प्रक्रियेला सामाजीकरण ही संज्ञा रू ढ झाली आहे. बाह्य नियंत्रणाच्या सामाजिक प्रक्रियेत प्रमाणित नियमांशी किंवा कायदेकानूंशी जुळवून घेऊन लोक त्याच्या चौकटीत वर्तन करतात. तिचे पालन केले नाही, तर दंडात्मक कारवाई किंवा शिक्षा होते. या प्रक्रियेला बहिःस्थ किंवा नुसते सामाजिक नियंत्रण ह्या संज्ञा समाजशास्त्रज्ञ देतात.\nसमाजशास्त्रज्ञ बॉटमोर यांनी ‘सामाजिक नियंत्रण’ या संकल्पनेची व्याख्या अचूक दिली आहे. ‘जी मूल्ये आणि नियमने यांच्या योगाने व्यक्तिव्यक्तींमधील आणि समूहांमधील ताण आणि संघर्ष विघटित करून अगर प्रशमित करून एखाद्या मोठ्या समूहाची ऐक्यभावना टिकविली जाते, त्या मूल्यांच्या व नियमनांच्या समुच्च्याला सामाजिक नियंत्रण ही संज्ञा दिली जाते’. समाजातील बहुसंख्य लोक समाजातील प्रमाणित नियम व मूल्यांना अनुरूप वर्तन करतात; तर काही व्यक्ती हे नियम आणि प्रमाणित मूल्ये झिडकारतात. या अपमार्गी (मार्गच्युत) वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात जी यंत्रणा कार्यतत्पर असते, तिला सामाजिक नियंत्रण म्हणतात. सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्य��साठी सामाजिक नियंत्रणाची अपरिहार्यता नाकारता येत नाही.\nबहुविध प्रकारचे सामाजिक संबंध असणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवले, तरच त्यांच्यातील परस्परसंबंधांमध्ये एकसूत्रता येते;व्यक्तींमधील भेद कमी होतात, यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनौपचारिक व औपचारिक नियमने आवश्यक असतात. सामाजिक स्वास्थ्य, स्वार्थी वृत्तीचे निराकरण, सामाजिक सुरक्षितता, विषमता दूर करणे आणि लोकांत सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणे हे सामाजिक नियंत्रणाचे महत्त्वाचे उद्देश होत. सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण आहे. धर्माने मानवी जीवनात कायमस्वरुपी स्थान पटकाविले आहे. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांच्या मते गेल्या दीडशे–दोनशे वर्षांत पृथ्वीवरील आदिम समाजांपासून ते औद्योगिक आणि वैज्ञानिक कांती पूर्ण झालेल्या समाजापर्यंत धर्मसंस्था नाही,असा एकही समाज आढळत नाही. समाजात धर्म न मानणाऱ्या नास्तिक व्यक्ती व संघटना अपवादादाखलच सापडतात. जेथे निसर्गनियमांचे पूर्णतः आकलन होत नाही, तिथे मानवी मन निसर्गातील अलौकिक शक्तीची संकल्पना करते. ईश्वरोपासनेची फलिते किंवा तज्जन्य चमत्कार निसर्गनियमाला अपवाद असले, तरी निसर्गनियम आणि धर्मनियम हे एकमेकांत गुंतलेले असतात, त्यांचा संबंध गृहीत धरलेला असतो. निसर्गनियमांचा आधार घेऊन अलौकिक शक्ती कार्यरत असतात, निसर्गाचे नियंत्रण त्या करीत असतात, म्हणून त्या श्रेष्ठ मानल्या आहेत. या सर्व श्रेष्ठ शक्तींच्या नियामकतेचा सामाजिक नियमबद्घतेशीधर्मसंस्थेने संबंध जोडलेला आहे.\nसामाजिक जीवनाला व्यापक नियमबद्घतेची आवश्यकता असते. व्यापक सामाजिक नियम माणसेच बनवितात. माणसांचेपरस्परावलंबित्व व परस्परांवरील क्रिया–प्रतिक्रिया अशा नियमांच्या पालनानुरोधाने घडत असतात. या नियमांच्या पाठीशीदैवी संकेतांचे बळ आवश्यक ठरते. आपले सामाजिक हितसंबंध नियमनाच्या अभावी बिघडतात, म्हणून माणसापेक्षा वरिष्ठ अशीनिसर्गनियामक अलौकिक शक्ती माणसांनी संकल्पिलेली असते. तीच धर्म ��ा संकल्पनेत अनुस्यूत असून त्याच संकल्पनेच्याआधारावर सामाजिक जीवनाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. रुढी, लोकाचार, लोकनीती, परंपरागत चालीरीती यासर्व संकल्पना धर्माच्या आधीन असून त्या अनौपचारिक सामाजिक नियंत्रणातील महत्त्वाची साधने होत. या अनौपचारिकसाधनांपैकी नैतिकता किंवा नीती यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मानवी समाजाच्या नीतिविषयीच्या काही कल्पना असतात.नीती आणि धर्म यांच्यात फरक असतो. इंद्रियजन्य सुखदुःखांच्या, अर्थात वैषयिक सुखदुःखांच्या, बंधनातून मुक्त आत्मस्थितीम्हणजे परमशांती वा स्थितप्रज्ञता. सुख, मोक्ष, निर्वाण किंवा आत्मानंद हे भारतीय नीतिशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट होय. योग्य कृत्यकिंवा विहित कृत्य ही नैतिकतेतील मूलभूत संकल्पना असून कित्येक कृत्ये किंवा कित्येक प्रकारची कृत्ये स्वरूपतःचमाणसावर बंधनकारक असतात. नैतिक नियमांना अनुसरून माणसाने वागावे व जगावे. मानवाचे इतर मानवांशी संबंध कसेअसावेत–माणुसकीचे, प्रेमाचे, सचोटीचे, सरळ आणि निर्भेळ–याचा विचार नैतिकतेत केलेला असतो. हे संबंध मानवीमूल्यांवर–समता, मानवता, सामाजिक न्याय– किंवा योग्य काय, अयोग्य काय यांवर अवलंबून असतात. मानवाच्याएकमेकांविषयी असलेल्या व्यवहारांचा सारासार विचार करून त्यावर आधारलेल्या कल्पनांना नीतिकल्पना म्हणतात. दैनंदिनसामाजिक जीवनातील माणसांच्या वर्तनावर नैतिक संहिता नियंत्रण ठेवते. त्यामुळे सदाचार आणि मानवता यांचे भान ठेवलेजाते. व्यक्तींनी स्वतःवरच बंधने घालून घेतलेली असतात. त्यामुळे त्याविरुद्घ वर्तन केले, तर ‘अनैतिक’ असा शिक्का बसतोआणि सामाजिक जीवनातून ती व्यक्ती उतरते. हेगेलच्या मते, नीतीची आत्मजाणीव असलेली व्यक्ती ही एका समाजाची, एकासंस्कृतीची घटक असते. कुटुंब, राज्यसंस्था, व्यवसाय इ. सामाजिक संस्था, प्रचलित रुढी, संकेत या सर्वांद्वारा सामाजिकजीवन मूर्त झालेले असते आणि त्याच्यातून सामाजिक कल्याण साधले जाते.\nऔपचारिक समाजनियंत्रणात कायद्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक नियंत्रणाचा प्रकार पूर्वीच्या काळी मर्यादित स्वरुपात होता. त्यावेळी लोकरूढी, परंपरा, नीती आणि धर्म यांचा प्रभाव होता. प्राचीन भारतात धर्मसत्ता, दंडसत्ता व राजसत्ता(राजधर्म) अशी शासनऐसंस्थेची तीन अंगे अस्तित्वात होती. या तिन्ही सत्ता विद्यमान भारतीय संविधानाच्या अनुकमे उद्देशिका,अधिनियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांत आढळतात.\nसमाज ही एक व्यवस्था मानून त्या व्यवस्थेत व्यक्तिवर्तनाच्या नियमनासाठी केलेले नियम म्हणजे कायदा होय. प्रदेशपरत्वे व देशपरत्वे कायद्याचे स्वरूप भिन्न असते. समाजातील सदस्यांच्या बाह्य वर्तनाला व क्रियांना नियंत्रित करण्यासाठी सामर्थ्यसंपन्न अशा राजकीय सत्तेने अंमलात आणलेले नियम यांत प्रविष्ट असतात. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि स्वास्थ्य रहावे, म्हणून प्रत्येक समाजात शासनसंस्था कायदे करते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाते. कायद्याचेपालन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, हा सैद्घांतिक सदसद्‌विवेक होय. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मककारवाई किंवा तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद प्रस्तुत कायद्यात करण्यात आलेली असते. खेड्यातील माणसांच्यामूलभूत अधिकारांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील माणसांच्या विविध व्यवहारांबाबत कायदे आहेत. समाजातील विषमतानष्ट व्हावी, समतेची निर्मिती व्हावी, जनतेच्या हिताची आणि गरजांची पूर्ती व्हावी, लोकांना सामाजिक न्याय मिळावा, त्यांच्यामूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे इ. समाजहितकारक गोष्टींचा विचार कायदानिर्मितीच्या मुळाशी असतो. कायदा सर्वांना स्पर्शकरणारा, धाक दाखविणारा, गुन्ह्याची दखल घेऊन गुन्हेगाराला न्यायालयासमोर दाखल करणारा आणि गुन्हा सिद्घ झाल्यासशिक्षेची तजवीज असणाऱ्या कारागृह व्यवस्थेपर्यंतची कारवाई करण्यापर्यंत नियंत्रण ठेवणारा सामाजिक नियंत्रणाचा आधुनिकप्रकार आहे. कायद्याची दोन महत्त्वाची कार्ये आहेत : पहिले कार्य म्हणजे ‘मनुष्याला स्थैर्य व विकासाची समान संधी देणाऱ्यामूलभूत समाजव्यवस्थेचे रक्षण करणे’ आणि दुसरे कार्य म्हणजे ‘विविध समूहांच्या हितसंबंधांचे समायोजन साधणे व संघर्ष कमीकरणे’. सामाजिक नियंत्रणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असले, तरी त्याचे स्वरूप मात्र गुंतागुंतीचे होत चालले आहे.\nस्त्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/EIAKOO.html", "date_download": "2020-09-28T22:14:24Z", "digest": "sha1:LCCBPMJAZBGLEMBIL637MQX23AXAMK3E", "length": 5485, "nlines": 102, "source_domain": "rajsatya.page", "title": "सातारा जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसातारा जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह\nApril 15, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसातारा जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह\nसातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nजिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.\n*दिनांक 15.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा\n*प्रवासी-116, निकट सहवासीत-232, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-106 = एकूण 454*\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-\nकोरोना नमुने घेतलेले एकूण-\nकोरोना बाधित अहवाल -\nकोरोना अबाधित अहवाल -\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 14.4.2020) -\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/independence/", "date_download": "2020-09-28T22:54:03Z", "digest": "sha1:VJRRVFKIHESWLF5YFBLFLXCZWU3P6APA", "length": 5514, "nlines": 130, "source_domain": "swayamprerit.in", "title": "स्वातंत्र्य… – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nस्वातंत्र्य... स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला,\nविरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या,\nशुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी,\nस्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या.\nअसतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना,\nस्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा.\nकोणीतरी तीचीही बाजू पडताळावी,\nकपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा.\nबातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय,\nस्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.\nPrevious Post: कन्या वाचवा समाज जगवा\nNext Post: बाप्पा माझा ऑनलाइन\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87---%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87---%E0%A4%96%E0%A4%BE.-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2......%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B/ULEtRG.html", "date_download": "2020-09-28T22:01:15Z", "digest": "sha1:PLUWJHOXNDDJNL4IWQRZBZ3D4UZJSS44", "length": 6008, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "पत्रकारांच्यावर खरे - खोटे दोन प्रकारचे हल्ले - खा. श्रीनिवास पाटील......नवरत्न दर्पण पुरस्काराने गोरख तावरे यांचा गौरव - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपत्रकारांच्यावर खरे - खोटे दोन प्रकारचे हल्ले - खा. श्रीनिवास पाटील......नवरत्न दर्पण पुरस्काराने गोरख तावरे यांचा गौरव\nकराड - दर्पण म्हणजे समाजाचा आरसा हा आरसा स्वच्छ असला पाहिजे, पत्रकार आरशाची भूमिका करत असताना पत्रकारांनी आरश्यावर धूळ बसू दिले नाही पाहिजे, समाजाचे चित्र दाखवताना आरसा स्वच्छ असला पाहिजे, समाजाच्या चेहऱ्यावरील धूळ साफ करताना आरश्यावर धूळ निर्माण झाली नाही पाहिजे, याची दक्षता पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन करून खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांच्यावरील वाढते हल्ले पाहता सरकारने दखल घेऊन याबाबत कायदा केला आहे. पत्रकारांच्यावर होणारे हल्ले दोन प्रकारचे असतात, काही हल्ले खरे, तर काही हल्ले खोटे असतात.\nमहाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने पत्रकार दिन व नवरत्न दर्पण पुरस्कार समारंभ सातारा येथील शाहू कला मंदिरामध्ये संपन्न झाला. यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, मनीषा लोहार उपस्थित होते.\nगेल्या तीस वर्षापासून गोरख तावरे पत्रकारितेत सक्रिय कार्य करीत आहेत. दैनिक \"सामना\"चे प्रारंभापासून कराड प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष असून कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. शासनाने पत्रकार कल्याण निधीची स्थापना करावी यासा��ी आग्रही भूमिका मांडली. यामुळे शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वृत्तपत्र व पत्रकारांच्या प्रश्नांच्या बैठकीत चर्चेत उपस्थिती लावून वृत्तपत्र व पत्रकारांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-preparation-forest-department-wildlife-conservation-farm-19762", "date_download": "2020-09-28T20:40:42Z", "digest": "sha1:BRCV2TTU4Y4IMHTF6FZKMXRX42EDFWP5", "length": 17206, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Preparation of Forest Department for Wildlife Conservation in farm | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवन्यप्राणी बंदोबस्तासाठी वनविभागाचे उपाय सुरू\nवन्यप्राणी बंदोबस्तासाठी वनविभागाचे उपाय सुरू\nमंगळवार, 28 मे 2019\nनेसरी, जि. कोल्हापूर ः वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती आजरा परिक्षेत्र वनाधिकारी डॉ. सुनील लाड यांनी दिली. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व वनविभागातर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.\nनेसरी, जि. कोल्हापूर ः वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती आजरा परिक्षेत्र वनाधिकारी डॉ. सुनील लाड यांनी दिली. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा शिवसेना पदाधिकारी व वनविभागातर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.\nया वेळी गवे, हत्ती व अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीबाबत शिवसेना पदाधिकारी, वनाधिकारी, शेतकरी यांच्यात चर्चा झाली. बैठकीस जिल्हाप्रमुख विजय देवणे, सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांची उपस्थिती होती. या वेळी अर्जुनवाडीकरांना वन्यजीवांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सूरबाणांचे वाटप करण्यात आले.\nदेवणे म्हणाले, ‘‘वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान, संभाव्य ���ीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने वनविभाग कार्यालयावर आंदोलन करू. हत्ती नागरी वस्तीत येऊ नये म्हणून उपाययोजना करा, शेतीची भरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी, वन्यप्राण्यांसाठी चारापाणी व्यवस्था जंगलात करावी, प्रतिबंधक चरीही खोदाव्यात.’’\nकुपेकर यांनी चंदगड मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान नित्याचे झाले असून, तुटपुंजी असलेली भरपाई वाढवून देण्याची सूचना केली. शिंत्रे यांनी हत्ती किंवा गवे आले म्हणून तात्पुरती उपाययोजना करू नये, अशी सूचना केली. खांडेकर यांनी शिवसेनेतर्फे सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.\nडॉ. लाड म्हणाले, ‘‘कोणताही वन्यप्राणी दिसताच त्याची माहिती वनविभागाला द्यावी. वनविभागातर्फे नियोजनबद्ध या प्राण्यांना जंगल भागात हाकलले जाईल. दंगा, मस्ती किंवा हुसकविण्याचा प्रयत्न करू नका. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात येईल. वन्यजीवासाठी वनतळी, हत्ती प्रतिबंधक चर खोदणे, बांबू लागवड, लोखंडी कुंपण आदी उपाययोजना सुरू आहेत. आजरा परिक्षेत्रासाठी लवकरच रेस्क्‍यू व्हॅनही येणार आहे.’’\nसरपंच श्यामराव नाईक, संजय मंडलिक, उपसरपंच रामचंद्र पाटील, प्रकाश पाटील, नारायण पाटील, शिवाजी पाटील, पांडुरंग जाधव, दत्ता पाटील, महेंद्र पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला.\nकोल्हापूर वन farming गडहिंग्लज वन्यजीव आंदोलन chandgad\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी ��ंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nअभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-ride-a-train-in-melbourne/", "date_download": "2020-09-28T22:28:46Z", "digest": "sha1:YPJQZBX3TABKBQQKNX5BLKQVR5LMW6WB", "length": 18246, "nlines": 30, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "मेलबर्नमध्ये ट्रेन कशी राइड करावी | kingsxipunjab.com", "raw_content": "\nमेलबर्नमध्ये ट्रेन कशी राइड करावी\nमेट्रो ट्रेन मेलबर्नने चालवलेली मेलबर्नची ट्रेन सिस्टम संपूर्ण जगातील सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट असू शकत नाही, परंतु ती अनन्य आहे, विशेषतः फ्लिंडर्स स्ट्रीट स्टेशन आणि सदर्न क्रॉस स्टेशन सारख्या काही स्थानकांवर.\nतिकीट तयार आहे किंवा तिकिट खरेदी करण्यासाठी पैसे आहेत. मेलबर्नच्या रेल्वे नेटवर्कने मायकी स्वीकारली.\nस्टेशनवर जा. मेलबर्नमधील बहुतांश रेल्वे स्थानकांवर कमीतकमी 1 बस मार्ग स्थानकांकडे जात आहे - काही प्रमुखांमध्ये बस इंटरचेंज असतील. जर आपण बस घेत असाल तर लक्षात ठेवा आपण रेल्वेचे तिकिट आणि बसमधील आपले बसचे तिकिट एकाच तिकिट म्हणून खरेदी करू शकता. आपण कार घेत असल्यास, मेलबर्नमधील सर्व स्थानकांवर काही प्रमाणात विनामूल्य प्रवासी कार पार्क आहे. परंतु लक्षात ठेवा, बहुतेक स्टेशन कार पार्क आठवड्याच्या दिवशी सकाळी 9 नंतर पूर्ण होतील.\nएकदा आपण स्टेशनवर आल्यावर, आपल्याकडे तिकीट नसल्यास, एक खरेदी करा. आपण मशीनवरून स्टेशनवर तिकिटे खरेदी करू शकता (सर्व स्थानकांकडे एक छोटी मशीन आहे ज्यामध्ये फक्त नाणी घेतली जातात आणि सर्व स्थानकांकडे कमीतकमी 1 मोठे मशीन असेल ज्यामध्ये नोट्स, नाणी आणि ईएफटीपीओएस असतील) किंवा आपण प्रीमियम स्टेशनवर असल्यास, आपण खिडकीतून खरेदी करू शकता. नवीन तिकिट मशीन वापरून आपण आपल्या मायकीमध्ये निधी जोडू शकता.\nएकदा आपल्याकडे तिकीट मिळाल्यानंतर आपण ते सत्यापित केले पाहिजे. सर्व स्थानकांमध्ये एक वैधकर्ता असेल. कायद्यानुसार, आपल्याकडे सार्वजनिक वाहतुकीवर आणि वैध तिकीट क्षेत्रांमध्ये (सामान्यत: प्लॅटफॉर्म) वैध तिकीट असणे आवश्यक आहे. मायकीस ग्रीन मायकी रीडर वापरुन वैध केले जाऊ शकते. जोपर्यंत तुम्हाला सवलतीसाठी बीप किंवा दोन बीप ऐकू येत नाही आणि हिरवा प्रकाश मिळईपर्यंत फक्त आपले कार्ड हाताच्या चिन्हावर धरून ठेवा. आपण एकाधिक बीप (3 बीप) ऐकल्यास आणि लाल दिवा दिसल्यास कृपया पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. जर अद्याप ते कार्य करत नसेल तर मायकीला 13 6954 (13 मायकी) वर कॉल करा.\nएकदा आपण आपले तिकीट वैध केले की, शांत, सुव्यवस्थित मार्गाने प्लॅटफॉर्मवर थांबा. काही स्थानकांव�� वेंडिंग मशीन असतील आणि काही लोकप्रिय स्थानकांवर लहान कियोस्क असेल जे पीक अवर दरम्यान गरम पेय आणि वर्तमानपत्र विकते. सर्व सिटी स्टेशन्स आणि बरीच मोठी मेट्रोपॉलिटन स्टेशन्समध्ये एक एमएक्स (वृत्तपत्र) स्टँड असेल जो संध्याकाळी चारच्या सुमारास भरला जाईल.\nबहुतेक स्थानकांवर प्राइड सिस्टम असेल. तिथे हिरवा आणि लाल रंगाचा एक बॉक्स असेल. ग्रीन बटण दाबल्याने पुढील ट्रेनची माहिती मिळेल. केवळ आणीबाणीच्या वेळी लाल बटण दाबा - ते आपल्याला ऑपरेटरसह कनेक्ट करेल.\nगाड्या येण्याच्या 1 मिनिट आधी, स्टेशन पीए सिस्टम गाड्या येण्याची घोषणा करेल.\nट्रेन येण्याची वाट पहा. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, पिवळ्या ओळीच्या मागे उभे रहा. जेव्हा ट्रेन येते आणि पूर्णपणे थांबली असेल तेव्हा दार उघडा. जुन्या गाड्या हातांनी उघडल्या पाहिजेत. तथापि, नवीन गाड्यांकडे एक बटण असेल जे धक्का दिल्यास दरवाजे स्वयंचलितपणे उघडतील.\nशांत, सुव्यवस्थित मार्गाने ट्रेनमध्ये जा. अंतर पहा. आपल्याकडे प्रॅम किंवा व्हीलचेअर असल्यास, व्यासपीठाच्या समोर उभे रहा, जे पिवळ्या किंवा पांढर्‍या त्रिकोणाने चिन्हांकित आहे. ट्रेन आल्यावर ड्रायव्हर तुमच्यासाठी रॅम्प ठेवेल. कागदाच्या तुकड्यावर आपले गंतव्य लिहा आणि ड्रायव्हर देखील ट्रेनमधून खाली उतरण्यास आपल्याला मदत करेल.\nजेव्हा आपण स्टेशन सोडत असलेल्या स्टेशनची घोषणा ट्रेनने करते तेव्हा आपले सर्व सामान गोळा करा आणि उतरण्यासाठी जवळच्या दरवाजाकडे जा. जर आपण जुन्या ट्रेनमध्ये असाल तर आपण आवाज ऐकताच दरवाजे उघडा. आपण नवीन ट्रेनमध्ये असल्यास, आपण आवाज ऐकताच हिरव्या फ्लॅशिंग बटणावर दाबा. आपण ट्रेनमधून उतरताच आपले चरण पहा कारण ते प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतर असू शकतात. जर आपण व्हीलचेयरवर असाल तर ड्राईव्हर ड्रायव्हर्स कॅबमधून बाहेर येईल आणि तुम्हाला आधी दिलेल्या नोटवर लिहिलेल्या स्टेशनवर ट्रेनमधून तुम्हाला मदत करेल.\nआपण रेल्वे स्टेशन सोडण्यापूर्वी मायकी वाचकाकडे मायकीचा स्पर्श केला असल्यास. आपण बीप ऐकू येईपर्यंत फक्त हिरवे मायकी वाचकांवर हाताच्या चिन्हावर आपले मायकी कार्ड धरा. स्क्रीनवर हे भाडे वजावट आणि बंद होणारी शिल्लक आणि हिरवा दिवा दर्शवेल. आपण एकाधिक बीप ऐकल्यास आणि लाल दिवा दिसल्यास कृपया पुन्हा स्पर्श करण्याचा ��्रयत्न करा. जर अद्याप ते कार्य करत नसेल तर मायकीला 13 6954 (13 मायकी) वर कॉल करा.\nएक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण शहरापासून दूर जाताना, लोक विशेषत: फ्रॅन्कस्टन आणि व्हॅरबी मार्गावर जातील.\nमेलबर्न मधील गाड्या टर्मिनस दरम्यान चालतात, सहसा लाईनवरील शेवटचा थांबा आणि स्टेशनचे नाव नाव (एक अपवाद सिडनहॅम लाइन आहे, जिथे शेवटचे स्टेशन \"वॉटरगार्डन\" म्हटले जाते) आणि सिटी लूप दरम्यान. सिटी लूपमध्ये stations स्थानके आहेत आणि उपनगरामध्ये परत प्रवास करण्यापूर्वी गाड्या सामान्यत: लूपच्या आसपास धावतील.\nलूपच्या आसपास आपली ट्रेन कोणत्या दिशेने धावत आहे याची चांगली नोंद घ्या. दिवसाच्या वेळेनुसार गाड्या घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध दिशेने धावू शकतात. पीक अवर दरम्यान, आपण रिचमंड (पूर्व आणि दक्षिण पूर्वेकडील रेषांसाठी) किंवा उत्तर मेलबर्न (सर्व उत्तर व पश्चिम रेषांसाठी) येथे रेल्वे बदलून वेळ वाचवू शकता, कारण विविध गाड्या वेगवेगळ्या दिशेने धावू शकतात.\nकाही स्थानकांवर “सेफ्टी झोन” किंवा “सेफ्टी एरिया” आहेत, ज्या पिवळ्या पट्ट्यांसह मजल्यावरील चिन्हांकित आहेत. रात्री, या झोनमध्ये प्रतीक्षा करणे सुरक्षित आहे, कारण या भागांमध्ये तातडीच्या लाल तात्काळ बटणावर प्रवेश आहे आणि ते चमकदारपणे पेटलेले आणि सीसीटीव्ही-निरीक्षण केले जातात.\nआपल्या प्रवासात मजा करणे विसरू नका.\nलक्षात घ्या की पूर्व आणि दक्षिण पूर्वेकडील विशेषत: बेल्ग्राव, लिलीडेल, पाकेनहॅम आणि क्रॅनबोर्न मार्गावर, आठवड्याच्या दिवशी सकाळी to ते,. .० आणि सायंकाळी :30: to. to० ते सायंकाळी .. .० या वेळेत गाड्यांची जोरदार गर्दी होईल. आवश्यक नसल्यास, हे तास टाळण्याची शिफारस केली जाते.\nरात्री, आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, 1 ला गाडीमध्ये प्रवास करा. हिताची वगळता इतर सर्व गाड्यांमध्ये सर्व गाड्यांमध्ये सीसीटीव्ही आहेत.\nट्रेनमध्ये असतानाही, जर आपत्कालीन परिस्थितीत असाल तर आपण इंटरकॉम वापरुन ड्रायव्हरशी बोलू शकता, सहसा दरवाजाजवळ किंवा गाडीच्या पुढच्या भागावर.\nस्टेशनवर असतानाही, जर आपत्कालीन स्थितीत असाल तर आपण कर्मचार्‍यांशी बोलू शकता आणि प्राइड बॉक्स वर लाल बटण दाबून आपत्कालीन प्रक्रिया सक्रिय करू शकता. हे बॉक्स निळ्या पॅनेल चिन्हावर बसविलेले आहेत. आपण काही ट्रॅकवर सोडल्यास या बॉक्सचा वापर ट्रेनच्या कर्मचार्‍यांना सतर्क करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.\nकाहीवेळा आपली ट्रेन लाइन कदाचित जुन्या स्लीव्हर (हिटाची) गाड्या वापरत असेल. त्यांच्याकडे कोणतीही वातानुकूलन नाही, फक्त हीटर आहेत. तर जर तो गरम दिवस असेल तर पाण्याची बाटली घेऊन या \nउष्ण दिवसांवर, विशेषत: जेव्हा तापमान 38 डिग्रीपेक्षा जास्त होते तेव्हा गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात. आपण या परिस्थितीत विलंब होण्यासाठी वेळ द्यावा आणि भरपूर पाणी प्यावे. सेवा विलंब आणि रद्दबातलपणा देखील अधिक कारणीभूत ठरतात अस्वस्थ गर्दीमुळे होणारी परिस्थिती\nवैध तिकिटांशिवाय प्रवास करणे गुन्हा आहे आणि आपणास $ 150 पेक्षा जास्त दंड आकारला जाऊ शकतो.\nअधिकृत अधिकारी, जे अपरिहार्यपणे गणवेशात नसावेत, विनंती केल्यावर तुमचे तिकीट पाहण्याचा, तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुमच्याकडे जाब विचारला असल्यास किंवा तुम्ही एखादा गुन्हा केला असेल तर तुम्ही पोलिसांना येईपर्यंत अटक करू शकता. पालन ​​करणे. आपण प्रमाणित क्षेत्र सोडल्यानंतर ते आपले तिकिट देखील पाहू शकतात. तथापि, त्यांनी आपल्याला त्यांचा बॅज आणि विनंतीनुसार त्यांचे ओळखपत्र दर्शविणे आवश्यक आहे.\nऑस्ट्रेलियन व्हिसा कसा मिळवावाऑस्ट्रेलियाच्या सहलीचे नियोजन कसे करावेजपानमध्ये ट्रेन कशी राइड करावीवॉशिंग्टन डीसी मेट्रो कशी चालवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.gurumauli.in/2020/06/NationalAnthem.html?m=1", "date_download": "2020-09-28T21:46:47Z", "digest": "sha1:R3HLRUYB4U4BMO3JE2WBLFAF3XD3U255", "length": 10109, "nlines": 214, "source_domain": "www.gurumauli.in", "title": "राष्ट्रगीत Mp3 व Video", "raw_content": "\n_पहिली मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_दुसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_तिसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_चौथी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_पाचवी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\nआकारिक चाचणी 1 (2020)\n_पहिली मराठी Mp3 कविता\nशाळापूर्व तयारी PDF अभ्यास\nHomeपरिपाठराष्ट्रगीत Mp3 व Video\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nपंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,\nविंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,\nतव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,\nजनगण मंगलदायक जय हे,\nजय हे, जय हे, जय हे,\nजय जय जय, जय हे\n⧭Mp3 ऐका खालील बटणावरून⧭\n⧭कराओके व्हिडिओ पहा खालील बटणावरून⧭\nआकारिक चाचणी क्र.1 (2020/21)+-\nइयत्ता पहिली आकारिक चाचणी इयत्ता दुसरी आकारिक चाचणी इयत्ता तिसरी आकारिक चाचणी इयत्ता चौथी आकारिक चाचणी इयत्ता पाचवी आकारिक चाचणी\nइयत्ता पहिली ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता दुसरी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता तिसरी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टपरिसर ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता चौथी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टपरिसर 1 ऑनलाईन टेस्टपरिसर 2 ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता पाचवी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टपरिसर 1 ऑनलाईन टेस्टपरिसर 2 ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता सहावी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टविज्ञान ऑनलाईन टेस्टइतिहास ऑनलाईन टेस्टभूगोल ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता सातवी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टविज्ञान ऑनलाईन टेस्टइतिहास ऑनलाईन टेस्टभूगोल ऑनलाईन टेस्ट\nदुसरी गणित ऑनलाईन टेस्ट\nदुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया\nआजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी उपक्रम\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nइयत्ता पाचवी_आजचा अभ्यास_शाळापूर्व तयारी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ७. धूळपेरणी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - २. बोलणारी नदी\nप्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा\nपाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट -७.अरण्यलिपी\nचौथी गणित ऑनलाइन टेस्ट क्र.६. बेरीज (भाग 1)\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ५. मला शिकायचंय\nपहिली ते सातवी शाळापूर्व तयारी PDF व पहिली ते पाचवी ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत. ...तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... ९४२३३०९२१४/९४०४९७४३५६\nया आमच्या गुरुमाऊली ब्लॉगवर फक्त आमचे (प्रविण & जयदिप डाकरे ) स्वनिर्मित शैक्षणिक साहित्यच मिळेल.सदर ब्लॉग लिंक परवानगी घेऊनच आपल्या ब्लॉगवर अॅड करु शकता.आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..\nआजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी उपक्रम\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nइयत्ता पाचवी_आजचा अभ्यास_शाळापूर्व तयारी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ७. धूळपेरणी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - २. बोलणारी नदी\nप्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा\nपाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट -७.अरण्यलिपी\nचौथी गणित ऑनलाइन टेस्ट क्र.६. बेरी��� (भाग 1)\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ५. मला शिकायचंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://sahajsuchale.blogspot.com/2012/01/", "date_download": "2020-09-28T23:03:39Z", "digest": "sha1:F6HEM7GGDOWD7SPETUV4AU4EDODEFAN3", "length": 31652, "nlines": 116, "source_domain": "sahajsuchale.blogspot.com", "title": "सहज सुचले: January 2012", "raw_content": "\nसहज सुचले आणी विसरायला नको म्हणून ई-कागदावर उतरविले...\nशेवटी तो दिवस उजाडला... अगदी वेळेपर्यंत मेडिसिन्स, टयाब्लेट्स जमा करून बैग मधे टाकेपर्यंत घरी दारावर गाड़ी आलेली होती. हातातला पनीर पराठा तोंडात कोम्बत मी ड्रायवरला थांबन्याचा इशारा केला. दिवाळी असल्यामुळे ताई-जीजाजी पुण्यात नव्हतेच. त्यामुळे एअरपोर्ट ला एकटाच जायला निघालो. कसाबसा दोन्ही बैग सांभाळत मी खाली उतरलो. ड्राईवर पण मराठी असल्यामुळे वाटल चला मुम्बई पर्यंतच प्रवास तरी बोलत होणार. गणपती बाप्पाच नाव घेतल अणि पुणे सोडल.\nगप्पा करत नविन मुंबई-पुणे हायवेला लागलो. संध्याकाळचे ५ वाजत आले होते अणि हायवेला लागुन जेमतेम १/२ तासच झाला होता, आणि नशिबात लिहल होत तेच घडल...\nझाल...... आजपर्यंत जे काही दुसऱ्या लोकांबद्दल ONSITE जातांना वाईट ऐकल होत... वाटल बहुतेक आपण सुद्धा आता त्याच पंक्तिमधे जाउन बसणार. भरिस भर म्हणजे डिक्कीत ठेवलेली एकुलती एक स्टेपनी सुद्धा पंचर निघाली. दुष्काळात तेरावा महिना काय असतो याचा प्रत्ययच आला. एक तर हायवेला, जिथे गाडी थांबविन्याची परवानगी नसते, अशा ठिकाणी गाड़ी थांबली. नको ते विचार डोक्यात गर्दी करायला लागले होते. करणार काय.... फ़ोन वर फ़ोन सुरु झाले. याला फ़ोन... त्याला फ़ोन. गाड़ी जेथून बुक केली तो म्हणला की दुसरी गाडी पोहचायला आणखी ४५ मिनिटे लागणार. पर्याय नव्हता, ठीक आहे म्हंटल.\nआता नविन काय तर या ड्राईवरला काय सुचल कुणास ठाऊक, म्हणाला, \"सर, तुम्ही नविन गाड़ीसाठी वेट करा, तोपर्यंत मी गाडीची स्टेपनी ठीक करून आणतो. जर आधी झाल तर हीच गाड़ी पुढे नेऊ.\" त्याने माझ्या दोन्ही मोठ्या बैगस खाली ठेवल्या, अणि तो निघून गेला.\nआता त्या भल्यामोठ्या हायवेला, सुसाट जाण्याऱ्या गाड्यांच्या आवाजात, मी, माझी सैक, अणि दोन मोठ्या बैगस, अशे आम्ही चौघे उभे होतो.\nजाण्याऱ्या-येणाऱ्या गाडीतील लोक विचित्र नजरेने मला बघत होती. गाड़ी कुणीच थांबवत नव्हत. अंधार पडायला लागला होता. बाजुच्या शेतातील म्हशी सुद्धा मला बघून हसत आहे अस वाटायला लागल होत. थोड्यावेळाने एक गाडी लेफ��ट ला होउन माझ्या पुढे थांबली, माझ्याकरिताच आली होती... बघून हायस वाटल.\nसंध्याकाळचे ६ वाजले होते आणि आता पण एअरपोर्ट ला तरी वेळेवर पोहचू की नहीं याच टेंशन आल होत. दूसरा ड्राईवर सुद्धा मराठीच निघाला, म्हटल राजा बघ आपल्याला वेळेत ईंटरनॅशनल विमानतळ ला पोहचायच आहे. तो म्हणाला घाबरू नका सर, तुम्हाला वेळेतच सोडतो.\nदेवाला विनंती केली आणि नमस्कार करून एअरपोर्ट कड़े कूच केल. त्याने ज्या वेगाने गाडी न्यायला सुरुवात केली, माला खात्री पटली विमानतळ तर नाही पण देवाकडे हा वेळेत नक्की सोडेल.\nमुंबई.... इथल्या गर्दी बद्दल मी वेगळ काय लिहिणार.. संध्याकाळी कामाने दमलेला मुंबईकर घरी जायला बसने, लोकलने, ऑटोने निघालेला असतो. त्यात भर म्हणजे फ्रायडे ला पुणेकर सुद्धा मुंबईला येत असतात आणि म्हणूनच वीकेंडला मुंबईत समुद्राला भरती अणि माणसांची गर्दी जरा जास्त असते.\nतर अश्या ह्या गर्दीच्या वेळी मी मुंबईकराना कसेतरी बाजूला रेटत वाट काढत चाललो होतो. वेळ इतका भरभरा जात होता की असा वाटायला लागल की आज उसेन बोल्ट ( हो तोच जमैकाचा ) जरी मला घेउन धावला तरी आज तो घड्याळाला हरवू शकणार नाही. मला पुण्याहून वाशी पर्यंत पोहचायला जेवढा वेळ नाही लागला, तितकाच किंबहुना त्याहून ही जास्त वेळ वाशी- चेम्बूर- घाटकोपर-अंधेरी-सान्ताक्रुज़ येथून वाट काढायला लागला.\n\"उफ़ ये मुंबई की भीड़ :( \"\n(मुंबई जी मला आवडते, मी तिच्याकारिता हे बोलून गेलो )\nशेवटी एकदाचा पोहोचलो.... छत्रपति शिवाजी ईंटरनॅशनल एअरपोर्ट\nराव, काय सांगू पण असल लै भारी वाटायला लागल होत. मज्जा मज्जा. गम्मत वाटायला लागली होती. ईंटरनॅशनल फ्लाईट... ईंटरनॅशनल प्यासेंजर.. वाह वाह. चेहर्यावर ख़ुशी आणि मनात भीती अस ते विचित्र वातावरण तयार झाल होत. दोन्ही मोठ्या बैग काढत इकडे-तिकडे बघत मी खाली उतरलो. सी-ऑफ करायला शेवटी एक मित्र आला - क्षितिज . थैंक्स यार. ट्रॉली त्यानेच ओढून दिली. वरन मी कितीही निडर पना दाखवत होतो, पण कळत होत नवख्या पोरीला, पहिल्यांदाच पोरगा बघायला आल्यावर ती कशी वागते.. अस कहिस माझा सुरु होत. महिन्याभर पुर्वीच क्षितिज उ.स. (U.S.) हून परत आल्यामुळे, तो आता मला एअरपोर्ट एथिक्स शिकवत होता. इकडे हे असते..तिकडे टिकेट काउंटर. इकडे बैग चेकिंग. तिकड़े अम्क- ढिमक... असे काहीतरी सांगत होता. एक तर फ़क्त पनीर पराठा खाउन निघालो असल्यामुळे..जाम भूक ला��ायला लागली होती. लक्ष कुठेच लागत नव्हत. वरच्या टीवी वर फ्लाईट चे आकडे बघत आणि काउंटर नंबर बघत होतो. वेळ झाली. क्षितिज ला बाय केल आणि मी आत शिरलो.\nईंटरनॅशनल एअरपोर्ट - ओ तेरी.. भला मोठा असा एक हॉल.. त्याची 'ही' भिंत पण दिसत नव्हती अणि 'ती' भिंत पण दिसत नव्हती. मनातल्या मनात भितियुक्त हसू येत होत. जवळच उभ्या असलेल्या एका एयरलाइंस च्या व्यक्तीला विचारल की, बाबारे हे काउंटर कुठे आहे त्यानेही हसून सांगितला की यु-टर्न घेउन सरळ जा, डाव्या बाजूला दिसेल. २-३ मिनिटे सरळ चालत गेलो आणि डाव्या बाजूला दिसल \"मलेशियन एयरलाइंस\". ८-१० भले मोठे काउंटर त्यानीच घेरून ठेवले होते. एका काउंटर ला भली मोठी रांग होती. मला बर्याच लोकानी आधीच सांगुन ठेवल होत की सामान चेक-इन करायल बराच वेळ लागतो. मी पण म्हटल की ठीक आहे.. आलिया भोगासी... लागुया रांगेत.\nजवळच एक व्यक्ति इम्मीग्रेशन चे फॉर्म्स देत होता, फॉर्म्स देताना तो म्हणाला की जर तुम्ही ऑनलाइन चेक-इन कल असेल तर तुम्ही डिरेक्ट त्या दुसर्या काउंटर ला जाऊ शकता. .... तर दुसर्या काउंटर ला जाउन सामानाच वजन केल, चेक-इन केल. चेक-आउट एट मेलबोर्न ओनली. ट्याग लागलेत.\nएक टप्पा पार पडला आता दूसरा टप्पा होता इम्मीग्रेशन चेक. हॉल च्या दुसर्या टोकाला काचेच्या काही भिंती आहेत, तिथेच इम्मीग्रेशन चेक होत, असा तो इम्मीग्रेशन चे फॉर्म्स देणारा व्यक्ति म्हणाला.\nइथे सुद्धा आमच्या मित्रानी ख़ास बजावल होत... इम्मीग्रेशन फॉर्म्स वर खोड़तोड़ करायची नाही, निट वाचून भरायचा, नाहीतर रिजेक्ट होतो. इम्मीग्रेशन ऑफिसर खुप प्रश्न विचारतो, आड़मुठेपना करतो, सांभाळून उत्तरे द्यायची. अशे सल्ले देणारे मित्र असल्यावर तुम्हाला आणखी कुणाची गरज भासणार. २ इम्मीग्रेशन फॉर्म्स मी भरले अणि म्हटला, जो होगा अब देखा जायेगा, अणि रांगेत लागलो. एक एक करत रांग पुढे सरकत होती. अणि माझा नंबर आला.\nइम्मीग्रेशन ऑफिसरने मला बघितला, फॉर्म बघितला, पासपोर्ट बघितला... अणि जा म्हटला.\nमी पुन्हा विचारल, बास... जाऊ तो हो म्हटला... इतक्या शिव्या दिल्या मी मनात... च्या आयला उगाचच भीती दाखवली पोरांनी... खोदा पहाड़ और निकला चूहा अस काहीतरी घडल ते.\nआता तीसरा टप्पा म्हणजे चेकिंगचा. तिथे पण रांग. वेळ पास करायला फ़ोन लावुया म्हटल तर त्या भागात नेटवर्क ला रेंज नाही. ईंटरनॅशनल प्यासेंजर च्या रांगेत आता मी पण होतो. जवळ पोहोचलो अणि तेवढ्यात \"किंगफिशर\" च्या हवाई सुंदरी आल्या. थैंक्स टु \"माल्या\" अंकल. बीअर अणि सुंदरी अगदी निवडून पाठवतात ते फ्लाईट मधे. गोर्‍या-गोर्‍या सुंदरी, त्यांचे लाल कपडे अणि लाल बैगस, सही कॉम्बिनेशन :). १० मिनिटे यात गेली, काय त्याना आधी प्रेफेरंस असतो ना.\nहवाई सुंदरी गेल्यात, आणि मग आमचा पण नंबर आला. सर्व इलेक्ट्रोनिक्स सामान, बेल्ट, वॉलेट -बुल्लेट (असली तर ) काढून एक ट्रे मधे ठेवून पुढे गेलो. तोपर्यंत मी त्यांचे स्क्यानर बघत होतो. खरच सुई पण शोधू शकतील इतकी पॉवरफ़ुल असत्तात. झाल एकदाच चेकिंग आणि मी खाली उतरलो.\nड्यूटी फ्री गुड्स - जिकडे तिकडे पाट्या झळकायला लागल्या. आपल्याकडे लक्ष्मी रोड ला असतात तसच काहिस :) फरक हेच की शोफिसटीकेटेड अणि फेरीवाला यांची जशी जाहिरात. एक-एक दुकान बघत मी जात होतो. क्रिस्टल्स, पर्ल्स, डायमंड्स... अशी एकसे एक दुकाने.\nबास... पुढचे दुकान दिसले अणि मी थबकलो. इतकी सुंदर, मस्त फिगर.............. जैक डॅनिअल शेल्फ मधे उभी होती. अणि फ़क्त $३७. आपल्याकडे मुलींना तुळशीबागेत गेल्यावर, आमच्याकड़े सर्वात रास्त अणि स्वस्त दरात वस्तु मिळेल, अशी पाटी बघून जो आनंद होतो, तसाच काहीसा मला बघून झाला. बराच वेळ मी त्या दुकानात सुंदर आणि मस्त फिगर असलेल्या बाटल्या बघत होतो. बघता बघता वेळ निघून गेला आणि कळलं सुद्धा नाही, अचानक घड्याळ बघितल तर ११.४५ झाले होते. घाई करून गेट पर्यंत पोहचलो तर तिथे सुद्धा आत जाण्याची रांग लागली होती. टिकेट दाखवून मी गेट च्या आत शिरलो. (च्या आयला मी पण आता ईंटरनॅशनल फ्लाईट मधे बसणार :). ) सिट शोधली, सामान वर टाकले, अणि पुढच्या ५ च मिनिटात इंजिन स्टार्ट झाले आणि विमान रस्त्याला लागल. (म्हणजे रन-वे ला आल).\nमधली टिप : हाईट ऑफ़ फेसबुक एडीक्षण - खर आहे पण विमानाचे इंजिन स्टार्ट होत पर्यंत, मी\nमोबाइलहून FB वर अपडेट्स टाकत होतो. त्या हवाई सुंदरी ने म्हटल नसत तर कदाचित मी मोबाइल पण बंद केला नसता.\nविमान वर उडाले, सुंदर लाइट च्या प्रकाशत जगमगनारी मुंबई बघितली अणि मनात म्हटल बाय बाय इंडिया :(\nरात्र असल्यामुळे बाहेरच काहीच दिसत नव्हत. थोडावेळ मूवी बघून, झोप येत नसतानाही मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. सकाळी पहाटे ५ च्या सुमारास खिड़कीतुन प्रकाश यायला लागला, बाहेर बघतो तर मी अंटार्क्टिकात, जिकडे तिकडे आइस-बर्ग्स, बर्फाची भली मोठी पर्वत... डोळे चोळले अणि परत बघितल, तर मी ढगात होतो. अप्रतिम अस ते दृश्य होत. फोटो घेण्याचा मी प्रयत्न केला पन तो प्रयत्न क्षुद्र निघाला. DSLR नसल्याची खंत मला फार जानवली. पुढचा १ - १.१५ तास मी ते दृश्य माज्या डोळ्यात साठवत होतो. अनाउन्समेंट झाली की पुढच्या १५ मिनिटात कुआलालंपुर - मलेसिया पोहोचतोय.\nकुआलालंपुर ईंटरनॅशनल एअरपोर्ट - ३ तासाच ट्रांसिट टाइम असल्यामुळे हे एअरपोर्ट बघता आल. सकाळचा विधि आटोपून मी एअरपोर्ट बघायला मोकळा होतो. काय जबरदस्त एअरपोर्ट आहे हे. \"+\" प्लस या आकाराचे हे एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट च्या आत सेंटर ला भल मोठा रेन फोरेस्ट आहे. मलेशियातील जंगलांच ते प्रतिक आहे अस म्हणतात.\nरात्रीला मी बोईंग मधे बसलो पण त्याची भव्यता मला कळाली नाही, सकाळी एक टर्मिनल हुन जेव्हा बोईंग बघितला.. डोळ्यांचे पारने फिटले. लाजवाब.\nते बघून पुढे गेलो तर PC ठेवलेले दिसले. तिथे पण फ्री इन्टरनेट PC असल्याने लगेचच फब (FB) वर अपडेट टाकल :)\nपुढच्या फ्लाईट ची वेळ झाली होती. पुढचा प्रवास ८ तासांचा होता, त्यापैकी ४-५ तास तर फ़क्त समुद्र दिसणार होता. कुआलालंपुर सोडल अणि मेलबोर्न कड़े कूच केल. फ्लाईट मधील बेचव जेवणाचा अणि मूविसचा आनंद घेत वेळ पास करन सुरु होत. फ्लाईट मधील सुंदर प्यासेंजर आधीच बघून झाले होते ना .. ;)\nनविन कर्मभूमि - ऑस्ट्रेलिया\nबाहेर फ़क्त समुद्र दिसत होता. थोड्या वेळाने अचानक जमीन दिसायला लागली. हो तीच ती, माझी नविन होणारी कर्मभूमि - ऑस्ट्रेलिया.\nसमुद्र आणि जमीन ह्यांच मिलन आकाशातून बघताना मजा येत होती. आणखी २.३० - ३ तास उरले होते. बाहेर बघता बघता हा वेळ सुद्धा निघून गेला. रात्रीचे ९ वाजले आणि अनाउन्समेंट झाली की थोड्याच वेळात मेलबोर्न ईंटरनॅशनल एअरपोर्ट ला उतरतोय. इतनी खुशी - इतनी खुशी (बास एवढे इमोशंस पुरे आहेत). विमान लैंड झाल अणि मी आता कांगारूच्या देशात होतो.\nइम्मीग्रेशन, आणि सिक्यूरिटी चेक पार करण्याचे दिव्य आता करायचे होते. सुदैवाने जास्त कही ओढातान झाली नहीं पण १ - १:३० तास लागले. बाहेर आलो अणि दीर्घ मोकळा श्वास घेतला. घ्यायला गाड़ी येणारच होती पण चुकामुक झालीच, अणि घेतलेला दीर्घ मोकळा श्वास अडकला. गाडीच दूषण हे इथे पण पाठलाग करणार वाटत. १ तास झाला मी ड्राइवर शोधतोय, पण कुठेच पत्ता नाही. आता थोडीशी भीती वाटायला लागली होती. कारण ड्राइवर फ़क्त १ तास वाट बघणार अस मेल मधे ���िहिल होत. माझी एअरपोर्ट वरील फरपट बघून देवाला दया आली, एक एशियन सदृश व्यक्ति मला विचारायला लागली काय झाला, मी आपला किस्सा त्याला ऐकवला, आणि त्याने मग मला थोड़ी बुद्धि दिली की त्या कार कंपनी ला फ़ोन कर, अणि त्याने त्याच्या जवळचे $२ मला दिले. नविन देशात, पहिल्याच वेळेला मला मिळालेल्या मदतीने मी भारावलो. फ़ोन केला पलीकडील व्यक्तीला माझा प्रॉब्लम समजवायला २-३ मिनिटे गेली, पण त्याला एकदाच कळलं आणि म्हटला की एअरपोर्ट वरील जवळच्या कॉफी-शॉप च नाव सांग अणि तिथे उभा रहा, अणि तो ड्राइवर ला तिथे पाठवेल. ओके\nचौथ्या मिनिटाला ड्राइवर तिथे हजर.\nसुट-बूट मधला ड्राइवर बघून मजा वाटली. म्हणाला की तो माझी बाहेर वाट बघत होता. बाहेर आलो तर ohhhhhhhhhhhhh...... BMW माझी वाट बघत होती. आतून रोयल... क्लास.....\n१ तासाच चीज़ झाल्यासारखा वाटल, आणि BMW एअरपोर्ट हुन, होटल कड़े निघाली.\nहोटल ला पोहचत पर्यंत रात्रीचे ११:३० झाले होते. मला दारापाशी उतरवून तो निघून गेला. आत गेलो होटल चेक-इन च्या फोर्मलिटिस पूर्ण केल्या आणि मागे वळून बघतो तर दाराशी जिगरी उभा - योगेश मैड :)\nधावत जाउन मीठी मारली. १ वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटत होतो. होटल रूम ला जाउन बैग ठेवल्या, फ्रेश झालो आणि योगेश च्या घरी निघालो.\nघरी पोहोचलो अदिति ने स्वयंपाक करुनच ठेवला होता. ऑस्ट्रेलियात मेलबोर्नला पहिल्याच दिवशी रात्री १ ला मी पुरेपुर महाराष्ट्रियन जेवण घेत होतो. माझा स्वतालाच मी अजुनही पुण्यात असल्यासारखा वाटत होत. थैंक्स टु योगेश आणि अदिति.\nजेवण करून रात्री ३ ला मी जवळपास ३६ तासा नंतर झोपी गेलो.\nवेलकम टू मेलबोर्न - ऑस्ट्रेलिया - कांगारूच्या देशा....\n{मेलबोर्न मधील गमती-जमती पुढील लेखात}\nLabels: ONSITE, ऑस्ट्रेलिया, कांगारू, किंगफिशर, जैक डॅनिअल, पासपोर्ट, फेसबुक, मेलबोर्न\nआत्ता इतके जण सोबत (online) आहेत\nसहज सुचलेले तुमच्या ब्लॉगवर वाचण्यासाठी इथून उचला.\nकोण कोण येती घरा...\nब्लॉग मेलबॉक्स मध्ये हवेत विचार नको इथे इ-मेलआयडी द्या\nमराठीत प्रतीक्रिया दयायची आहे, येथे टाईप करा... आणी प्रतीक्रियेच्या box मधे PASTE करा.\nमला हे वाचायला आवडत् (वाचून बघा)\nआवडलेली गाणी / कविता\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92a90291a93e92f924-93892e93f92494091a947-92e93992494d935", "date_download": "2020-09-28T20:44:50Z", "digest": "sha1:CXG6IPBMWY2EYCFQLVA57CUSFU6KSOFK", "length": 10741, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पंचायत समितीचे महत्व — Vikaspedia", "raw_content": "\nपंचायत समिती जरी जिल्हा परिषदेची उपसिमिती असली तरी ती जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसारखी नसून वेगळी आहे.\nपंचायत समितीची निवड मतदार प्रत्यक्ष मतदानाने करतात. त्यामुळे ती प्राथमिक दृष्ट्या सर्वसामान्य लोकांना जबाबदार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकप्रातिनिधिक संस्था म्हणून तिला नैतिक अधिकार व कंत्र्य करण्याची क्षमता जास्त आहे. तालुका स्तरावर पंचायत राज्य साखळीतील महत्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेच्या उपसमितीच्या दर्जापेक्षा काही अधिक अधिकार कायद्याने पंचायत समितीलस दिले आहेत. गट अनुदान व जमीन महसूल उपकरांचे उत्पन्न, ग्रामपंचायतीबाबत नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचे कार्य, हे पंचायत समितीचे काम जिल्हा परिषदेच्या इतर समित्यांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असून त्याला महत्वाचे स्थान आहे.\nत्रिस्तरीय व्यवस्थेत संघटनात्मक दुवा अधिक आशयपूर्ण असण्याची आवश्यकता आहे. सध्या पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे पूर्ण अधिकार असलेले सदस्य असल्याने जिल्हा परिषदेच्या कामात प्रतिनिधित्व करून त्यांना काम करता येते. ग्रामपंचायतीशी पंचायत समितीचा निकटचा संबंध असून नसले तरी सरपंचांच्या समितीने विचारविनिमय व सळुा देण्यास कायद्यात व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समितीला ही जाणीव ठेवून काम करावयाचे आहे. पंचायत समिती तशी स्वायत्त संस्था नसून आपल्या कार्यक्षेत्रातील मधल्या स्थानाचे काम तिला करावयाचे आहे.\nपंचायत समितीचे स्वत:चे उत्पन्न नाममात्र आहे, त्यामुळे निर्णय घेण्यास मर्यादा आहेत. पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचे घटक असून वित्तीय व्यवहारांचे अधिकार पंचायत समितीकडे नाहीत. पंचायत समितीची वेगळी कर्मचारी यंत्रणा नसून ती जिल्हा परिषद यंत्रणेचाच भाग आहे.\nपंचायत समितीचे कार्य या मर्यादेचा विचार करूनही महत्वाचे व उपयुक्त आहे. पंचायत समितीचे सदस्य लोकांच्या आशाआकांक्षा, अडीअडचणी मांडू शकतात. पंचायत समितीच्या कामाचा गाभा जिल्हा परिषद व शासनाच्या तालुका योजनेची कार्यवाही व त्यावर देखरेख ठेवणे आहे. त्यामुळे कागदावरच्या सध्याची अकार्यक्षम व आशयहीन नोकरशाही व भ्रष्ट्राचाराने वेढलेल्या काळात पंचायत समितीच्य��� कार्याचे महत्त्व यत्किंचितही कमी नाही.\nपंचायत समितीने आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून चालना दिल्यास त्यांना आपले काम प्रभावीपणे करता येईल. ग्रामपंचायतीचे काम हे आपलेच अभिन्न कार्य आहे याची जाणीव पंचायत समितीने सतत ठेवली पाहिजे. कल्पकतेने पुढाकार घेऊन या बाबतीत भरीव व अर्थपूर्ण कार्य करण्यास खूप वाव आहे.\nस्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/no-clue-of-missing-five-army-soldier-of-itbp-in-kinnaur-avalanche-hydap-1850246/", "date_download": "2020-09-28T22:59:00Z", "digest": "sha1:LHTSINGGDYEXHDJ4QPVHLEPLJOGUHFB3", "length": 10896, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "no clue of missing five army soldier of itbp in kinnaur avalanche hydap | दहा दिवस झाले हिमस्खलनात अडकलेले पाच जवान बेपत्ताच | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदहा दिवस झाले हिमस्खलनात अडकलेले पाच जवान बेपत्ताच\nदहा दिवस झाले हिमस्खलनात अडकलेले पाच जवान बेपत्ताच\n२० फेब्रुवारी रोजी ही दुर्घटना घडली.\nहिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे हिमस्खलनात दबलेल्या लष्कराच्या पाच जवानांना वाचवण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. २० फेब्रुवारी रोजी नामगया पोस्टहून जवळपास १६ जवान एका जलवाहिनीच्या कामासाठी शिपकीलाच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी अचानक हिमस्खलन होऊन त्यात सहा जवान गाढले गेले.\nसहा जवानापैकी एका जवानाचा मृतदेह त्याच दिवशी मिळाला. अन्य पाच जवानांचा अद्याप शोध सुरूच आहे. येथे पडणाऱ्या बर्फामुळे शोधमोहिमेत अडचण निर्माण होत आहे. घटनास्थळी सैन्यदल, पोलिसांचे मिळून ३०० जणा त्यांचा शोध घेत आहेत. वातावरणात सतत बदल होत असल्यानं लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे.\n२० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी इंडो-तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेले असावेत,अशी शक्यता व्यक्त केली आहे. हिमस्खलनात अडकलेले सर्व जवान जम्मू-काश्‍मीर रायफल्सचे असून, एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे नाव रमेश कुमार (वय ४१) आहे. तसेच अन्य पाच जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, ते मरण पावल्याची भीती किन्नौरचे उपायुक्त गोपाल चंद यांनी व्यक्त केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 OIC मध्येही भारताचा विजय, UAE ने पाकिस्तानला दाखवली जागा\n2 लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील – निवडणूक आयोग\n3 चीनकडून पाकिस्तानला जाणारी हवाई वाहतूक बंद\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/davis-cup-tennis-tournament-akp-94-2-2017919/", "date_download": "2020-09-28T21:45:31Z", "digest": "sha1:J4MWU47CTLPXATMA3SRV5QNTJVSX676M", "length": 11525, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Davis Cup Tennis Tournament akp 94 | खांद्याच्या दुखापतीमुळे बोपण्णाची माघार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nखांद्याच्या दुखापतीमुळे बोपण्णाची माघार\nखांद्याच्या दुखापतीमुळे बोपण्णाची माघार\nभारताचा पुरुष दुहेरीतील अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीमुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली आहे.\nभारताचा पुरुष दुहेरीतील अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीमुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी जीवन नेदुशेझियानचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.\nभारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २९ आणि ३० नोव्हेंबरला रंगणार आहे. ३९ वर्षीय बोपण्णाआधी त्याचा सहकारी दिविज शरणने विवाहाच्या कारणास्तव पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला आपण अनुपलब्ध असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता पुरुष दुहेरीत लिएण्डर पेसच्या साथीने जीवन कशाप्रकारे खेळ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\n‘आयटीएफ’च्या निषेधार्थ कुरेशीचा न खेळण्याचा निर्णय\nकराची : भारताविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेतील सामन्यातून पाकिस्तानचा आघाडीचा दुहेरीतील टेनिसपटू ऐसाम उल हक कुरेशीने माघार घेतली आहे. इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी सामना हलवण्याच्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) धोरणाच्या निषेधार्थ त्याने हा निर्णय घेतला आहे. इस्लाबादला सामना होणार असले, तरच मी उपलब्ध असेन, असे कुरेशीने ‘इन्स्टाग्राम’वर स्पष्ट केले आहे. भारताविरुद्धचा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने दाद मागितली होती. परंतु कुरेशीच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्री�� टेनिस महासंघाने पाकिस्तानची मागणी फेटाळल्याचे संकेत मिळत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : विजयी पंचकासह महाराष्ट्र बाद फेरीत\n2 श्रीकांतवर भारताची भिस्त\n3 ओमानविरुद्ध भारताला विजय अनिवार्य\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/732807", "date_download": "2020-09-28T21:50:15Z", "digest": "sha1:M3J2IW62MCGVAKQCQZ7M4FCWEJVNJG5J", "length": 3018, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:१७, १ मे २०११ ची आवृत्ती\n४ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n०२:२७, १० जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१६:१७, १ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-coronavirus-india-has-continued-testing-over-6-lakh-covid19-samples-for-the-second-consecutive-day/", "date_download": "2020-09-28T22:03:06Z", "digest": "sha1:Q25JMKU6XFQLMSHWSFV6IP5NHYFLH5RD", "length": 17342, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "दिलासादायक ! 'कोरोना'तुन बरा होण्याचा दर 67.19 %, एका दिवसात बरे झाले 51 हजाराहून अधिक रुग्ण | national coronavirus india has continued testing over 6 lakh covid19 samples for the second consecutive day", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n ‘कोरोना’तुन बरा होण्याचा दर 67.19 %, एका दिवसात बरे झाले 51 हजाराहून अधिक रुग्ण\n ‘कोरोना’तुन बरा होण्याचा दर 67.19 %, एका दिवसात बरे झाले 51 हजाराहून अधिक रुग्ण\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की कोरोनामुळे गेल्या 24 तासांत एकूण 51,706 लोक बरे झाले आहेत, जी एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. यामुळे बुधवारी संसर्ग पुनर्प्राप्तीचा दर 67.19 टक्के झाला आणि मृत्यू दर खाली येऊन 2.09 टक्के झाला आहे.\nमंत्रालयाने म्हटले आहे की देशातील 12,82,215 लोक संसर्गाने बरे झाले आहेत आणि सध्याच्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा दुप्पट लोक बरे झाले आहेत. सध्या 5,86,244 रुग्ण संक्रमित आहेत. एकूण कोरोना प्रकरणांमध्ये हे प्रमाण 30.72 टक्के आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘अधिक तपासणी, संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे आणि उपचाराबाबत केंद्राच्या धोरणामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.’\nमंत्रालयाने म्हटले आहे की केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या रणनीतीची समन्वित अंमलबजावणी केल्यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. हे निरंतर कमी होत आहे आणि आता ते 2.09 टक्के आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तपास वाढविण्यात आला आहे आणि रुग्णालयांची पायाभूत सुविधा सुधारण्यात आली आहे. यामुळे मागील 14 दिवसात पुनर्प्राप्ती दर 63 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत सुधारण्यात मदत झ��ली.\nयासह मंत्रालयाने म्हटले आहे की मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या सहा लाखाहून अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली. देशात आतापर्यंत 2,14,84,402 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 15,568 लोकांची तपासणी केली जात आहे. देशातील प्रयोगशाळांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सध्या एकूण 1,366 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 920 सरकारी आणि 446 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n6 ऑगस्ट राशिफळ : मीन\nसकाळी ‘या’ 4 गोष्टींचं सेवन करा, संपूर्ण दिवस मन आणि शरीर राहील ‘टकाटक’, जाणून घ्या\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना खडे बोल सूनवणारे…\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ\n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं निधन\n ‘हे’ 17 धोकादायक Apps फोनमधील ‘मॅसेज’ आणि…\nCoronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीनसाठी जाणार तब्बल 5 लाख शार्क…\n1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस त्यांच्याजवळील…\n‘या’ App पासून दूर राहण्याचा केंद्र सरकारनं दिला…\nपाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा,…\nPune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची…\n‘ढोल बजाओ सरकार जगाओ \n27 सप्टेंबर राशिफळ : 4 राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ…\nवैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी \nCM उध्दव ठाकरे चक्क वही अन् पेन घेऊनच बसले, PM मोदींना दिला…\nOxygen Cylinder च्या किंमत्तीबद्दल मोठा निर्णय, आता वसुल करु…\nहाडांमधून आवाज येत असेल तर ‘या’ गंभीर आजाराचा…\nमहिलांसाठी लसूण खाण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\n तुमच्या दाढीमुळे स्त्रियांना होतात…\nचेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, काळेपणा घालवून त्वचा तरूण…\nहाडे आणि स्नायूंमध्ये वेदना म्हणजे…\nनिरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स\nपावसाळ्यात कोरफडचे जेल त्वचेला आणि केसांना फयदेशीर, जाणून…\nदोन मेंदू असलेल्या अर्भकाला जीवदान, जिवंतपणी पुरणाऱ्या…\nमहत्वाचे : दुधातील भेसळ ‘अशी’ ओळखा\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍��ांचा अपमान केल्याचा…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nIPL 2020 मध्ये क्रिस गेलच्या वापसीमध्ये ‘अडसर’,…\nवजन कमी करण्यासाठी जिर्‍याचं करा सेवन, जाणून घ्या\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIPL 2020 : जाणून घ्या कोण आहे एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत राजस्थान…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर…\nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर\nमहेंद्र सिंह धोनीनं यष्टीरक्षक म्हणून नोंदवलेले सर्वात मोठं रेकॉर्ड…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये, ‘हा’ आहे सोपा मार्ग, जाणून घ्या\nDiet To Relieve Fatigue : जर तुम्हाला सतत ‘सुस्तपणा’ आणि ‘थकवा’ जाणवत असेल तर ‘या’ 5…\nगँगस्टरला मुंबईहून UP ला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/13-years-girl-rape-case-kondhwa-kousarbag-2018-pune/", "date_download": "2020-09-28T21:01:17Z", "digest": "sha1:NXD74AJ7F3IN45Y7SMLCUYC5O2ITOROU", "length": 7677, "nlines": 99, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "13-years girl rape kondhwa kousarbag pune-Sanata news", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nकोढव्यातील बलात्कार पिडीत अल्पवयीन मुलीला व त्याच्या परिवाराला धमक्या.\nसजग नागरिक टाइम्स:कोढव्यातील बलात्कार प���डीत अल्पवयीन मुलीला व त्याच्या परिवाराला आरोपीच्या त्रासाला पुन्हा सामोरे जावे लागत आहे.त्याच्या त्रासाला कंटाळून मुलींच्या घरच्यांनी न्याय मिळावा म्हणून पोलिस स्टेशन व न्यायालयात अर्ज दाखल केले आहे.\nव्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nअमाझोन,फ्लिपकार्ट,गियरबेस्टचे लेटेस्ट आँफर एकाच ठिकाणी . http://www.sanatnew.com/\nसविसतर वृत्त असे आहे की वर्षभरापूर्वी कोढवा भागात एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी निजाम उस्मान शेख याला येरवडा जेलची हवा खावी लागली होती.पण याचे त्यावर काहीही परिणाम न झाल्याने त्याने जेल मधून बाहेर येताच सबंधित मुलीला व त्याच्या घरच्यांना पुन्हा त्रास देण्याचे चालू केले.यामुळे मुलींच्या घरच्यांनी न्याय मिळावा म्हणून कोंढवा पोलिस स्टेशन व न्यायालयात अर्ज दाखल केले आहे.\n← पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात\nपुण्यातील बाबा भिडे पुल झाले बंद →\nकरोनामुळे पुण्यात काही तासातच ४ जणांचा मृत्यू\n१७ घरगुती गॅसचे सिलेंडर जप्त : व्यवसायासाठी चालू होते वापर\n10 फेब्रुवारीपर्यंत शिवसृष्टीचा निर्णय घ्या अन्यथा 11ला मोठेआंदोलन करू:नगरसेवक दीपक मानकर\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/bhakar-to-release-on-23rd-may-2014/", "date_download": "2020-09-28T20:46:42Z", "digest": "sha1:G3QWBHTFW722RGE6WDRSXKX2I5NMA5ZN", "length": 7668, "nlines": 70, "source_domain": "themlive.com", "title": "Bhakar to release on 23rd May 2014 - Glam World", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा चित्रपट ‘भाकर’ २३ मे ला प्रदर्शित\nशेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ-गरपीटासारखी आस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्यातूनच आलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतो, तर काही वाममार्गाला लागतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांचा वेध घेणारा ‘भाकर’ हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. ‘तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘वऱ्हाड चित्र’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पोहनकर यांनी केलंय.\n‘जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर.. ‘ या टॅग लाईनवर बेतलेला ‘भाकर’ चित्रपट येत्या २३ मे ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. ‘महेंद्र पवनकुमार सिंह आणि टीम’ प्रस्तुत या चित्रपटाची सहनिर्मिती चंद्रशेखर पिंपळे, चंद्रकांत मेहेरे यांनी केली आहे. ‘भाकर’ हा चित्रपट म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांची जीवन जगण्याची कहाणी आहे. शेतकऱ्यांची होणारी फरपट, भौगोलिक परिस्थितीचा वेळेचा-काळाचा अभ्यास न करता येणारी पॅकेजेस, नैसर्गिक असमतोलता, आर्थिक फसवणूक, राजकारण यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी तर दुसरीकडे त्याच्यातील तरून पिढी यातून बाहेर पडण्यासाठी वाईट मार्गाकडे वळते.. अशाच एका गावातील हताश तरुण एकत्र येतात व त्यांना साथ मिळते भाऊची. दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष सुरु होतो. यातील एक गट नक्षलवादाकडे वळतो. वेगळ्या धाटणीची वास्तवदर्शी कथा या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो, तोच जर जगाचा विनाशक झाला तर.. आपल्या पोटाला ‘भाकर’ कोठून मिळणार. हा मध्यवर्ती विषय या सिनेमातून हाताळण्यात आला आहे.\nकिशोर कदम, नितीन भजन, आशुतोष भाकरे, जयेश शेवलकर, संजय कुलकर्णी, पूर्णिमा वाव्हळ यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक विजय सहदेव पोहनकर यांनी केलंय. छायाचित्रण राजा फडतरे यांनी केले असून संकलन दिनेश मेंगडे यांचे आहे. सौ. कविता पिंपळे लिखित यातील गीतांना रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून ज्ञानेश्वर मेश्राम, नंदेश उमप, मधुरा कुंभार या गायकांच्या सुमधूर स्वरात ही गीते ध्वनीमुद्रित करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या माध्यमातून एक गंभीर प्रश्न ‘भाकर’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत असून येत्या २३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-254/", "date_download": "2020-09-28T20:30:26Z", "digest": "sha1:QHTXLPMWKBC6QZOUYEZFM3P4J3BZMWSJ", "length": 4601, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य (मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२०)", "raw_content": "\nआजचे भविष्य (मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२०)\nमेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. आत्मविश्वास वाढेल.\nवृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील.\nमिथुन : उत्साहाने कामात पुढाकार घ्याल. कामे गती घेतील.\nकर्क : प्रवास सुखकर होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.\nसिंह : सहकारी कामात मदत करतील. अनपेक्षित खर्च होईल.\nकन्या : महत्वाचे नियोजन कराल. यशप्राप्ती होईल.\nतूळ : काही बदल कराल. नवीन गुंतवणुकीस चांगला.\nवृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन संधी चालून येतील.\nधनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.\nमकर : सकारात्मक दृष्टीकोन राहील. आरोग्य उत्तम राहील.\nकुंभ : अध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास नको.\nमीन : आर्थिक लाभ चांगले होतील. कामाचे नियोजन कराल.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishalkranti.com/raja-ram-mohan-roy-the-father-of-indian-renaissance/", "date_download": "2020-09-28T22:25:53Z", "digest": "sha1:6N42DYWMV6WGD4TPSJLK2APYXPINXGTL", "length": 24271, "nlines": 150, "source_domain": "www.vishalkranti.com", "title": "Raja Ram Mohan Roy - The Father Of Indian Renaissance - vishalkranti", "raw_content": "\nRaja Ram Mohan Roy – The Father Of Indian Renaissance राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.\nपाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या बाराव्या वर्षी जिच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, त्या आपल्या आईच्या आग्रहामुळे, हिंदु धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषद�� अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी ‘वेदान्त’ ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी ‘वेदान्त’ ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.\nघरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले.\nमुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम “ब्रह्मपत्रिका”नावाचे वृत्तपत्र सुरू केले. राजा राममोहन राॅय ह्यांनी त्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.\nराजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.\nराजा राम मोहन रॉय हे आधुनिक भारतीय नवनिर्मितीचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म १७७२ मध्ये पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील एक��� गावात रूढीवादी आणि चांगल्या ब्राह्मण कुटुंबात झाला आणि १८३३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. इंग्रजी आणि बंगाली व्यतिरिक्त राम मोहन रॉय यांनी संस्कृत, पर्शियन आणि अरबी भाषेचे ज्ञान घेतले.\nत्याला हिब्रू, लॅटिन आणि ग्रीक भाषा देखील माहित होती. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम कायदे, साहित्य आणि तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला. धर्म आणि उदार दृष्टिकोन असलेल्या समाजातील प्रगतीशील सुधारणांवर त्यांचा विश्वास होता. राम मोहन रॉय यांना देवाच्या प्रतिमांची उपासना करण्याचा विश्वास नव्हता. एकेश्वरवाद हा त्याचा मुख्य नारा होता.\n२० ऑगस्ट १८२८ रोजी त्यांनी ब्रह्मसमाजाची स्थापना केली, ज्याचा शाब्दिक अर्थ “वन गॉड सोसायटी” आहे. ऑर्थोडॉक्स हिंदूंनी या संस्थेच्या आदर्शांची कदर केली नाही, परंतु सामान्यत: लोकांनी या नवीन संस्थेचे स्वागत केले. ख्रिस्ती, इस्लाम आणि उपनिषद यांच्या प्रेरणेने राम मोहन रॉय धर्मनिरपेक्ष होते. त्यांना इस्लामच्या असंघटित एकेश्वरवादावर मोठा विश्वास होता. त्यांना उपनिषद, ब्रह्मासूत्र आणि गीतेच्या अभ्यासावरून हिंदू धर्माचे सार म्हणून ईश्वराच्या एकतेच्या संकल्पनेबद्दल शिकले.\nराम मोहन रॉय असा विचार करीत होते की अस्सल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा त्याग केल्याने किंवा त्याग केल्याशिवाय, पश्चिमेकडून आयात केलेल्या आधुनिकतेला आत्मसात आणि आत्मसात केले जाऊ शकत नाही. शिक्षणात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास तसेच इंग्रजी भाषेच्या वापरास त्यांनी जोरदार समर्थन केले. राम मोहन रॉय वस्तुतः इंग्रजी शिक्षणाचे प्रबुद्ध आणि प्रबुद्ध पत्रकारितेचे विद्वान होते.\nशोषित शेतकर्‍यांच्या कारणासाठी त्याने विजय मिळविला. धर्माचे जीवनातील सर्व बाबींशी – वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीयांशी संबंध जोडणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट होते. युनिव्हर्सल ईश्वरवाद हा त्याचा संदेश होता. तथापि, त्यांनी वेद आणि उपनिषदे, उपासना, प्रवचन आणि भक्तीसंगीताचा वापर करून त्यांच्या सामग्रीच्या वैश्विकतेवर जोर दिला.\nराम मोहन रॉय यांनी सती आणि बालविवाह सारख्या तर्कविहीन संस्थांविरूद्ध काम केले. तो महिला कारणांसाठी चॅम्पियन होता. ब्रह्मसमाजाद्वारे त्यांनी विधवा पुनर्विवाह, घटस्फोट, नागरी विवाह आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची वकिल��� केली. स्त्रियांच्या मालमत्तेचा वारसा आणि आंतरजातीय विवाह हे ब्राह्मो समाजातर्फे हाती घेतलेले विशेष कार्यक्रम होते. भारतीय जातीच्या विकासाच्या मार्गात अडथळे आणल्यामुळे ते जातीव्यवस्थेच्या विरोधात होते. राम मोहन रॉय हे मूलत: लोकशाहीवादी आणि मानवतावादी होते.\nब्रिटिश राज आणि पाश्चात्य संस्कृतीतून चांगले पैसे घेण्यास तो मागेपुढे पाहिला नाही. ब्रह्मसमाज ही सर्व प्रकारच्या लोकांची, एक विभक्तीशिवाय, एक परमात्माची उपासना करण्याकरिता, मूर्तिपूजाशिवाय एक संस्था होती. तथापि, इतिहासकार – आर.सी. मजूमदार, एच.सी. राम मोहन रॉय स्वत: ला हिंदूंपेक्षा कधीच मानत नाहीत असे रॉयचौधुरी आणि कालीकिंकर दत्ता यांचे मत आहे. आपण वेगळ्या पंथाची स्थापना केली हे त्यांनी ठामपणे नकारले. रूढीवादी ब्राह्मणांनीही वेदांच्या पठाराचे नेहमी मनोरंजन केले. ब्राह्मण सभा कक्षात कोणत्याही ब्राह्मणास परवानगी नव्हती.\nराम मोहन रॉय यांनी स्वत: मृत्यूपर्यंत ब्राह्मणांचा पवित्र धागा परिधान केला होता. इंग्लंडमध्ये राम मोहन रॉय यांच्या निधनानंतर देबेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५)) यांनी ब्राह्मो समाजात एक ठोस संघटनात्मक स्थापना केली. त्यांनी ब्रह्मसमाजाचा मुख्य कार्यक्रम ‘ब्रह्मधर्म’ प्रचार करण्याचे ठरविले. त्यांची तत्वबोधिनी सभा किंवा सत्य शिक्षण संस्थेने वेद आणि वेदान्त धर्माचा समाजाचा आधार म्हणून उपदेश केला.\nनवीन पुढाकाराने दीक्षा व ईश्वरी सेवेचा प्रकार सुरू केला. राम मोहन रॉय यांच्या काळातील उत्तम परंपरा त्यांनी जपली आणि पार पाडली. १८६६ पर्यंत देबेन्द्रनाथ कलकत्ता (सध्या कोलकाता) येथे चळवळीचे नेते राहिले. धर्मग्रंथांच्या अपूर्णतेवर विश्वास ठेवून त्यांनी ब्राह्मणवादाला नवी दिशा दिली. महिला व मुलांची स्थिती सुधारण्यासाठी व शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी समाज कार्यरत आहे.\nकेशूबचंद्र सेन (१८३८-८४) च्या गतिशील व्यक्तिमत्त्वाच्या उदयाला सुरुवात झाली. ते १८५७ मध्ये ब्राह्मो समाजात सामील झाले. मिशनरीच्या आवेशाने सेन यांनी मूलगामी सुधारणांचे समर्थन केले. ब्राह्मो चळवळीतील कामकाज विस्तृत करणे आणि ते देशाच्या इतर भागात विस्तारविणे हे त्यांचे ध्येय होते.\n१८६७ मध्ये, रानडे आणि भांडारकर यांच्या नेतृत्वात ब्राह्मो समाजने मुंबई येथे कार्य करण्यास सुर���ात केली. याने मद्रास (आताचे चेन्नई) येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. एकट्या १८६६ मध्ये देशाच्या विविध भागात समाजातील ५४ उपक्रमांचे आयोजन केले गेले. केशूबची उत्कट भक्ती, उत्कट उत्साह आणि सामर्थ्यवान वक्तृत्व यांनी समाजाला एक नवीन जीवनदान दिले. त्याचे विवेकवादी सिद्धांत नवीन शिखरावर पोहोचले. पश्चात्ताप आणि भक्ती भावनेच्या खर्‍या आत्म्याने चळवळीची ताकद वाढविली. त्यांनी मद्रास, बॉम्बे आणि इतर ठिकाणी जाऊन समाजाच्या आदर्शांचा प्रचार केला.\nदोघे समाजात कार्य करण्याचे वेगवेगळ्या मार्गांनी कदर करत असल्याने लवकरच देवेंद्रनाथ आणि केशुब बाहेर पडले. देबेन्द्रनाथ हळू व सावध चालण्याच्या प्रयत्नात होते, तर केशूब यांनी मूलगामी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. १८६६ मध्ये केशूबने भारताचा ब्राह्मो समाज स्थापन केला. मूळ संस्था आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जात असे. नवीन संघटनेने भारतामध्ये आध्यात्मिक आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढविण्याचा प्रयत्न केला. १८६९ मध्ये केशूबच्या इंग्लंड दौर्‍यामुळे पश्चिमेतील समाजाचा संदेश पसरला.\nस्प्लिटर समाजाने जातीय व्यवस्थेच्या संपूर्ण नासधूससह मूलगामी बदलांची वकिली केली. स्त्री मुक्ती आणि स्त्री शिक्षणाला प्रथम प्राधान्य प्राप्त झाले. ख्रिश्चनांच्या प्रभावामुळे, पापाच्या अर्थाने, पश्चात्तापाचा आत्मा आणि प्रार्थनेच्या परिणामकारकतेवर जास्त जोर देण्यात आला. धर्म हा मतभेद सिद्धांऐवजी मानवी समस्या सोडवण्याचा व्यावहारिक मार्ग मानला जात असे. २५ जानेवारी १८८० रोजी त्यांनी जाहीर केलेल्या ‘न्यू डिसपेन्सेशन’ [नवा विधान) च्या प्रबंधाने वेगवेगळ्या धर्मांच्या नवीन संश्लेषणास चालना दिली.\n१५ मे १८७८ रोजी केशूब चंद्र सेन यांच्या अनुयायांनी त्यांना सोडले आणि सधन ब्राह्मो समाजाची स्थापना केली तेव्हा ब्राह्मो समाजातील चौथ्या टप्प्यात उदयास आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/team/vinaya-khadpekar/", "date_download": "2020-09-28T21:06:54Z", "digest": "sha1:CC5V5ZY4MFSRKHKDCH5ZQUBBK4Q26YH2", "length": 5843, "nlines": 94, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nविनया खडपेकर - राजहंस प्रकाशन\nएम. ए. मराठी १९७२ (मुंबई विद्यापीठ )\nऑगस्ट १९७७ वसंत मासिकात पहिला लेख : दलित साहित्याविषयी थोडेसे\nजानेवारी १९७८ पासून मार्च १९८३ पर्यं�� माणूस साप्ताहिकात रंगभूमी सदरात नाटक अभिप्राय लेखन. याच साप्ताहिकात मुंबई वार्ता, स्वयंसेवी संस्थांचे कायकर्ते, नाटककार यांच्या मुलाखतीही सादर केल्या.\nम. टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, केसरी, स्त्री, किर्लोस्कर, वाङमय शोभा, कालनिर्णय, रसिक, विवेक या नियतकालिकांत विविध प्रकारचे स्फुट लेखन आणि कथालेखन. दूरदर्शन, आकाशवाणीवरील कार्यक्रमांत सहभाग.\nस्त्री-स्वातंत्र्यवादिनीः विसाव्या शतकातले परिवर्तन (सामाजिक इतिहास १९९१)\nप्रतिसाद (कथासंग्रह – जून १९९६)\nमातृसेवा संघ (संस्था परिचय-मार्च २०००)\nसूत्रचालक (अनुवादित कादंबरी. मूळ लेखकः मनोहर माळगावकर. ऑक्टोबर २०००)\nएक होती बाय (अनुवादित कादंबरी. मूळ लेखकः सुरेन आपटे. २००२)\nज्ञात – अज्ञात अहिल्याबाई होळकर (चरित्र मे२००७)\n१९६६ ते १९७२ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद\n१९८४ ते १९९२ मुंबईत स्त्री-उवाच या स्त्रीवादी गटाशी संबंध\n१९७१ ते १९९३ रिझर्व बॅंकेत नोकरी\n१९९४ ते २००२ पुणे येथील स्वयंसेवी संस्था वंचित विकास, चाणक्य मंडल, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ यांच्याशी संबंध\n२००३ पासून राजहंस प्रकाशनमध्ये राजहंस ग्रंथवेध या गृहपत्रिकेच्या कार्यकारी संपादक\nज्ञात – अज्ञात अहिल्याबाई होळकर या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार\nमहाराष्ट्र साहित्य परिषद – श. म. भालेराव पुरस्कार २००८\nउत्कर्ष मंडळ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई – ग्रंथगौरव पुरस्कार २००८\nभैरुरतन दमाणी पुरस्कार – सोलापूर २००८\nमहाराष्ट्र शासन – लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २००८\nमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर मुंबई – वि. ह. कुलकर्णी पुरस्कार २०१०\nविद्यार्थी साहाय्यक संस्था, गिरगाव मुंबई – जानकीबाई मुळे आणि गोपाळ कुळकर्णी पुरस्कार २०१०\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ibps-clerk-recruitment-2020-bank-jobs-in-various-states-including-maharashtra-clerk-bharti/articleshow/78142149.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-09-28T21:18:52Z", "digest": "sha1:Q3V5EQMGHMPO2LE6UAFKE6CBZFJRHCGF", "length": 15089, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसरकारी बँकांमध्ये क्लर्कच्या हजारो पदांवर भरती\nसरकारी बँकांमध्ये क्लर्कच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे....\nIBPS Bank Clerk Vacancy 2020: कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. विशेषत: बँकांमध्ये ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क (Government Bank Clerk) पदाच्या हजारो जागांवर भरती प्रक्रिया राबवत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक रिक्त पदे महाराष्ट्रात आहेत.\nया भरतीसाठी नोटिफिकेशन देखील जारी झाले आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीचा तपशील, अर्जाची लिंक, महत्त्वाच्या तारखा आदी माहिती या वृत्तात सविस्तर देत आहोत.\nबँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक\nएकूण पदे - २५५६\nराज्यनिहाय विविध बँकांमधील रिक्त पदांची संख्या -\nउत्तर प्रदेश - २५९\nपश्चिम बंगाल - १५१\nहिमाचल प्रदेश - ४५\nदादर नागर हवेली / दमन दीव - ०४\nअरुणाचल प्रदेश - ०१\nरेल्वे भरती बोर्ड परीक्षा: पॅटर्न आणि सिलॅबस\nऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - २ सप्टेंबर २०२०\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - २३ सप्टेंबर २०२०\nअर्जांचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख - २३ सप्टेंबर २०२०\nऑनलाइन पूर्व परीक्षेचं कॉल लेटर डाउनलोड करण्याची तारीख - १८ नोव्हेंबर २०२०\nऑनलाइन पूर्व परीक्षेची तारीख - ५, १२ व १३ डिसेंबर २०२०\nपूर्व परीक्षेच्या निकालाची घोषणा - ३१ डिसेंबर २०२०\nऑनलाइन मुख्य परीक्षा - २४ जानेवारी २०२१\nब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये विविध पदांसाठी नोकरभरती\nजनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या उमेदवारांसाठी ८५० रुपये आणि एससी, एसटी, दिव्यांगांसाठी १७५ रुपये.\nमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.\nकिमान २० आणि कमाल २८ वर्षे. आरक्षित वर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलतीचा लाभ मिळेल.\nIBPS: ऑफिस असिस्टंट भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nपूर्व आणि मुख्य परीक्षेचाय आधारे उमेदवारांची निवड होईल. दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.\nIBPS Bank Clerk Vacancy 2020 चे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअर्ज करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nपुणे विद्यापीठ पदवी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर...\nMHT-CET चे सुधारित वेळापत्रक जाहीर...\nपुणे विद्यापीठ परीक्षा: हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही हो...\nविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका...\nCLAT २०२० परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेश��र्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:59:15Z", "digest": "sha1:ZAQ7IMUSVNVWZABYNHRTKBXGR6VX3KZC", "length": 5063, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाओ भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nlao (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nलाओ ही आग्नेय आशियामधील लाओस देशाची राष्ट्रभाषा आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी ०१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/steroid-intake-is-at-stake/", "date_download": "2020-09-28T21:18:21Z", "digest": "sha1:TDQAFMKTLLN5MRYT3ZAVH6AXXHBZ66RZ", "length": 9840, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्टिरॉईड सेवन धोक्‍याचेच!", "raw_content": "\nस्टिरॉईडच्या अतिसेवनाने एका 23 वर्षाच्या मुलाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच उघडकीस आली. शरीर सौष्ठव कमवण्यासाठी मुंब्रा येथील नावेद जमील खान हा तरुण स्टिरॉईडचे सतत सेवन करीत होता. या तरुणाला दररोज व्यायामाची सवय होती. शरीर सौष्ठव कमवण्यासाठी तो व्यायामासोबत स्टिरॉईड देखील घेत होता. या स्टिरॉईडमधील ग्लुकोकॉट्रीकॉईड्‌स या संप्रेरकामुळे या तरुणाच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले. त्यामुळे या तरुणाची फुफ्फुसे खराब झाली. फुफ्फुसे खराब झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\nशरीर सुदृढ ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करावाच. व्यायामाची सवय चांगलीच आहे, पण कमी वेळेत जास्त व्यायाम करून शरीर सौष्ठव कमवणे, चित्रपटातील हीरोंप्रमाणे सिक्‍स पॅक बनवणे ही हल्ली फॅशन बनली आहे. त्यासाठी आजची तरुण मुले आहारासोबत सप्लिमेंटचा सर्रास वापर करतात त्यासाठी ते सप्लिमेंट म्हणून स्टिरॉईड खातात. हे स्टिरॉईड फार्मसिस्ट किंवा जिम इन्स्ट्रक्‍टरच्या सल्ल्याने घेतात. ��ण स्टिरॉईड घेताना डॉक्‍टरांचा सल्ला घेत नाही. त्यामुळेच तरुणांच्या शरीरावर स्टिरॉईडचा साईड इफेक्‍ट होतो. स्टिरॉईड सारखे सप्लिमेंट घेताना डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. कारण प्रत्येकाची शरीरयष्टी एकसारखीच नसते. आपल्या शरीराची ठेवण ही आपल्या आई वडिलांच्या जीन्सवर अवलंबून असते. त्यातही लहानपणापासून आपण काय खातो, आहार कशा पद्धतीचा घेतो. कोणत्या प्रकारचा आहार आपल्या शरीराला मानवतो, कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण करतो यावर आपल्या शरीराची ठेवण ठरते. या सर्व बाबींचा विचार न करता झटपट बॉडी बिल्डर होण्यासाठी आजचे तरुण स्टिरॉईड सारख्या घातक पदार्थांचे सेवन करतात.\nशरीर कमवण्याच्या नादात जे मिळेल ते औषध घेऊन शरीरावर प्रयोग करीत राहतात. त्यातूनच असे प्रकार घडतात. जिममध्येही आपल्या शरीराला मानवेल, झेपेल यापेक्षा अधिक व्यायाम करतात. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने एका मुलाचा जिममध्येच मृत्यू झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो याचे भान तरुणांनी ठेवावे. मुंब्रा सारख्या दुर्दैवी घटना थांबवायच्या असतील तर साधे सोपे उपाय करता येऊ शकतात. जीम मध्ये व्यायाम करायचा असेल तर आपल्याला झेपेल इतकाच व्यायाम करावा.\nडॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच सप्लिमेंट घ्यावे. आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या शरीराला मानवेल असा आहार घ्यावा. शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर जीममध्येच जावे असे काही नाही घरी सूर्यनमस्कार, योगासने करूनही शरीर सुदृढ व लवचिक ठेवता येते. घरच्या घरी दंड- बैठकासारखा व्यायामही करता येऊ शकतो. चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, दोरी वरच्या उड्या मारणे यासारख्या व्यायाम प्रकारांनीही शरीर सुदृढ राहते. पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत ग्रीन जीम, ओपन जिम असतात त्या ठिकाणी जाऊन आपण व्यायाम करू शकतो. शेवटी शरीर कमावणे, तंदुरुस्त राहणे, शरीर सुदृढ राखणे हाच उद्देश प्रत्येक तरुणांचा असतो. वरील प्रकारचे व्यायाम करुन तो उद्देश सध्या होऊ शकतो.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बो��तात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/10840-tu-nabhatale-tare-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2020-09-28T21:28:28Z", "digest": "sha1:H3XEMWQWWTRU3CO3IE5BPSVCV66R5FT3", "length": 1935, "nlines": 38, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Tu Nabhatale Tare / तू नभातले तारे माळलेस का तेव्हा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nTu Nabhatale Tare / तू नभातले तारे माळलेस का तेव्हा\nतू नभातले तारे माळलेस का तेव्हा\nमाझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा\nआज का तुला माझे एवढे रडू आले\nतू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा\nहे तुझे मला आता वाचणे सुरू झाले\nएक पान ही माझे चाळलेस का तेव्हा\nचुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती\nओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laxman-thengle/", "date_download": "2020-09-28T22:09:53Z", "digest": "sha1:PCDEEBJEG2DTJ7SX5NCHV2QCTFOL5KZ2", "length": 2764, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Laxman thengle Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट; तीन कामगार जखमी\nएमपीसी न्यूज - पिंपरी येथे पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट झाला. यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी घडली. हिरामण आल्हाट, मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lok-sabha-elections/", "date_download": "2020-09-28T20:37:09Z", "digest": "sha1:3G6EDWH3TJ3CDIVFISHBPHIGTM5LIPA3", "length": 3688, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lok Sabha elections Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : लोकसभा निवडणुकीत उत्तम कार्य केल्याबद्दल कार्यकर्त्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार\nएमपीसी न्यूज - वडगांव मावळ येथे मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणप्रमाणे कार्यकर���त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष सत्कार मावळ लोकसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातुन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना…\nPimpri : लोकसभा निवडणुकीत बदल घडविणे तुमच्या हातात -अजित पवार\nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीत बदल घडविण्याचे तुमच्या हातात आहे. तुम्ही बदल घडवून आघाडीची सत्ता आल्यानंतर सर्व प्रश्न सोडवून सुरक्षित वातावरण निर्माण करु, असे आश्वासन आज अजित पवार यांनी दिले. मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/maharashtra-more-than-300-police-corona-test-positive-one-death-in-24-hours", "date_download": "2020-09-28T21:15:42Z", "digest": "sha1:OXBYPYYAIHEOFNEPYSMMVNE2WOYRIR2R", "length": 3651, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Maharashtra More than 300 police corona test positive, one death in 24 hours", "raw_content": "\nराज्यात 24 तासांत 300 पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू\nबाधितांचा आकडा 12 हजार 290 वर\nमहाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 303 पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.Maharashtra Police\nराज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता 12 हजार 290 झाली आहे. यामध्ये बरे झालेले 9 हजार 850 जण, सध्या उपचार सुरू असलेले 2 हजार 315 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 125 पोलिसांचा समावेश आहे.\nराज्यातील 12 हजार 290 करोनाबाधित पोलिसांमध्ये 1 हजार 277 अधिकारी व 11 हजार 13 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अ‍ॅक्टिव्ह) 2 हजार 315 पोलिसांमध्ये 286 अधिकारी व 2 हजार 29 कर्मचारी आहेत.\nकरोनामुक्त झालेल्या 9 हजार 850 पोलिसांमध्ये 980 अधिकारी व 8 हजार 870 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 125 पोलिसांमध्ये 11 अधिकारी व 114 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/02/28/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-28T22:02:15Z", "digest": "sha1:FRUWEOXNTQJR6CMYIBYINO5TN5RSLGS7", "length": 9204, "nlines": 78, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग। - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\n#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\nराजकारणाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रंप हे रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक व टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्माते आहेत, त्यांनी टी वी शो सुद्धा होस्ट केलेले आहेत व काही हाँलीवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेले आहे\nडोनाल्ड ट्रंप यांच्या कडे “ the trump organisation “ नावाची रियल इस्टेट कंपनी आहे ज्याचे trump tower नावाचे हेडक्वार्टर मँनहँटन येथे आहे , या कंपनीचे पूर्वीचे नाव elezabeth trump and son असे होते कारण ही कंपनी डोनाल्ड यांची आजी एलिझाबेथ या मुलासोबत म्हणजेच डोनाल्ड चे वडील फ्रेड ट्रंप यांच्या सोबत सांभाळत होत्या पण नंतर जेव्हा डोनाल्ड यांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनीचे नाव बदलण्यात आले\nडोनाल्ड यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता ही कंपनी डोनाल्ड ची मूले सांभाळतात \nट्रंप यांनी तीन वेळा लग्न केली आहेत व त्यांना पाच मुले आहेत\nत्यांची पहिली पत्नी इवाना झेल्निकोव्हा या माँडेल होत्या , त्यांच्या पासून डोनाल्ड यांना तीन मूले आहेत ,1) डोनाल्ड जुनियर 2)इवांका आणि 3)एरिक \nइवांका आताच ट्रंप यांच्यासोबत भारतात येऊन गेली होती व त्यांचे ताजमहल चे फोटो सोशल मीडियावर बरेच वायरल झाले होते इवांका चे पती जारेद कुशनर व इवांका दोघेही राष्ट्रपती ट्रंप यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत व कुशनर यांचाही रियल इस्टेट व न्यूजपेपर पब्लिशिंग इत्यादी अनेक व्यवसाय आहेत \nइवांका चे भाऊ डोनाल्ड जुनियर व एरिक हे वडीलांचा व्यवसाय सांभाळतात\n2) पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर ट्रंप यांनी दुसरे लग्न 1993 मध्ये अभिनेत्री मारला मँपेल्स यांच्याशी केले\nया लग्नापासून त्यांना टिफनी नावाची मुलगी आहे ती एक माँडेल आहे\n3) नंतर 2005 मध्ये ट्रंप यांनी माँडेल मेलेनिया यांच्याशी लग्न केले त्यांच्यापासून एक मुलगा आहे ज्याचे नाव बँरन ट्रंप असे आहे\nट्रंप हे सध्या रिपब्लिकन पार्टी मध्ये असले तरी त्यांनी आतापर्यंत चार पक्ष बदलले आहेत, काही का�� ते डेमोक्रॅटिक पार्टी चे सदस्य होते, 1999 ते 2001 या काळात रिफार्म पार्टी चे सदस्य होते व 2011 ते 2012 या काळात इंडिंपेडंट पक्षाचे ते सदस्य होते\nकाही लोकांचे असे म्हणणे होते कि डोनाल्ड यांचे केस नकली आहेत व ते आपले टक्कल लपविण्यासाठी नकली केसांचे विग लावतात पण बर्‍याच वेळा टीवी शो मध्ये काही लोकांनी त्यांचे केस त्यांच्या अनुमतीने ओढून बघितलेले आहेत, तेव्हा ते खरे असल्यासा भास होतो पण नक्की खरी वस्तुस्थिती काय ते ट्रंप यांनाच माहित \nट्रंप यांच्या राजकारणातील महत्त्वाचे मुद्दे\nडोनाल्ड ट्रंप यांचे राजकारण मागच्या निवडणूकीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित होते ते म्हणजे ,\n1 अमेरिकेत होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोकणे\n2 अमेरिकन लोकांच्या नोकर्‍या वाचविणे\n3 देशावरचे राष्ट्रीय कर्ज कमी करणे\n4 इस्लामिक आतंकवाद संपविणे\nया मुद्यावर अमेरिकन लोकांनी त्यांना भरभरून मते दिली होती\nLeave a Comment on #फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\n#तापसी पन्नूचा ” थप्पड “\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82", "date_download": "2020-09-28T22:01:11Z", "digest": "sha1:2B34AA2JUR4IEN4KKZLYOZLUEJDZEKJW", "length": 32211, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चैतन्य महाप्रभू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग (इ.स.१८ फेब्रुवारी १४८६ - इ.स.१४ जुन १५३४) बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला. भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते.\nमूळ नाव विश्वंभर मिश्रा\nजन्म १८ फेब्रुवारी १४८६\nनवद्वीप (नादिया जिल्हा),पश्चिम बंगाल\nनिर्वाण १४ जुन १५३४ ( वय ४८)\nगुरू ईश्वर पुरी,केशव भारती\nशिष्य अद्वैताचार्य महाराज , नित्यानंद प्रभु\nसंबंधित तीर्थक्षेत्रे मायापुर,पश्चिम बंगाल\nपत्नी लक्ष्मी देवी आणि विष्णुप्रिया\nचैतन्य चरितामृत मते चैतन्य महाप्रभुंचा जन्म १८ फेब्रुवारी १४८६[१] शक संवत १७०७ मध्ये फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला[२] पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नादिया) या गावी झाला,ज्याला आता 'मायापूर' असे म्हणतात. त्यांचा जन्म संध्याकाळी सिंहराशी लग्नातील चंद्रग्रहणाच्या वेळी झाला. [३]\nत्यावेळी पुष्कळ लोक शुद्धीकरणासाठी हरिनामचा जप करीत गंगा स्नानाला जात होते.मग विद्वान ब्राह्मणांनी चैतन्याचा जन्मकुंडलीच्या ग्रहांचा आणि त्यावेळी उपस्थित शकुनाचा अंदाज लावला की हा मुलगा आयुष्यभर हरिनामचा उपदेश करेल.[३]बालपणात त्याचे नाव विश्वंभर म्हटले जात असले तरी सर्व लोक त्याला निमाई म्हणत असत, कारण तो कडुलिंबाच्या झाडाखाली सापडला होता.[३]किंवा आई त्यास ‘निमाई’(निंब वृक्षाच्या सावलीत जन्मला म्हणून[४]) म्हणायची.[५]\nगौर वर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना 'गौरांग', 'गौर हरि', 'गौर सुंदर' इ. म्हटले जात असे .[६] त्यांच्या वडिलांचे नाव श्री जगन्नाथ मिश्रा (टोपणनाव पुरंदरमिश्र)[५] आणि आईचे नाव शची देवी आहे.[३][५]किशोरवयातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.\nत्यांनी भजन-गायनाच्या नवीन शैली प्रसृत केली व राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू-मुस्लिम एकता, जातपात, उच्चनीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा दिली व लुप्तप्राय झालेले वृंदावन पुन्हा वसवले. जीवनातील अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. त्यांनी आरंभलेल्या नामसंकीर्तनाचा व्यापक व सकारात्मक प्रभाव आजही पाश्चात्य जगतात आहे . असेही म्हटले जाते, की जर गौरांग नसते, तर वृंदावन आजवर एक मिथकच राहिले असते [७]. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व राधा यांचा संयुक्त अवतार मानतात [३].[८] चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यांत कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत[९] व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा अंतर्भाव होतो.[२]\nचैतन्य नीलाचल येथे गेले आणि जगन्नाथांच्या भक्ती आणि उपासना करण्यासाठी १८ वर्षे सतत तेथेच राहिले. याच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने गृहस्थांचा आश्रम सोडला आणि संन्यासदीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले.[५]\nचैतन्यांनी संन्यासदीक्षा झाल्यावर ते निलंचलामध्ये गेले.यानंतर दक्षिण भारतातील श्रीरंग क्षेत्र व सेतु बंध इत्यादी ठिकाणीही राहिले. त्यांनी हरिनामाचे महत्त्व देशाच्या कानाकोपरात प्रसार केला.[३]\nत्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते आहेत: - गोविंददेव मंदिर , गोपीनाथ मंदिर , मदन मोहन मंदिर , राधा रमण मंदिर , राधा दामोदर मंदिर , राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर. त्यांना असे 'सप्तदेवालय 'म्हणतात.[३]\nबंगालमध्ये गंगाकिनारी नवद्वीप अथवा नादिया नावाच्या गावी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, चैतन्यांचा जन्म झाला. त्या दिवशी चंद्रग्रहण होते. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ व आईचे नाव शचीदेवी.\nलहानपणापासून चैतन्यांना नृत्याची आवड होती. ‘हरी’नाम उच्चारताच ते नाच करीत व त्यांचे ते नृत्य सर्वांना मोहक वाटे. नृत्य, खेळ व खोड्या करण्यात त्यांचे बालपण गेले.\nचैतन्यांचे वडीलबंधू विश्वरूप १६ वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य उत्पन्न झाले आणि संसारात पडण्यापूर्वीच एके दिवशी ते घरातून निघून गेले. त्या वेळी चैतन्यांचे वय अवघे ६ वर्षांचे होते. त्यांचा वडीलभावावर फार जीव होता. त्यांच्या नाहीशा होण्याने चैतन्यांच्या बालमनावर आघात झाला व ते हूडपणा सोडून देऊन शांत बनले. ते ११ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व आतापर्यंत शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेल्या चैतन्यांनी आईच्या आग्रहास्तव पंडित गंगादास यांच्या पाठशाळेत नाव घातले. तेथे दोन वर्षे व्याकरण व दोन वर्षे साहित्याचा अभ्यास करून विष्णुमिश्र पंडितांकडे ‘स्मृति’ व ज्योतिषाचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर दोन वर्षे सुदर्शन मिश्र यांच्याकडे षड्दर्शनांचा अभ्यास करून वासुदेव सार्वभौम यांच्या पाठशाळेत न्याय व तर्कशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. अद्वैताचार्यांकडे त्यांनी वेदपठण व भागवताचे अध्ययन केले व ‘विद्यासागर’ ही पदवी मिळवली. कुशाग्र बुद्धीचे चैतन्य सर्व विद्याशास्त्र पारंगत होऊन विद्वत्‌श्रेष्ठ म्हणून आपल्या सहाध्यायांत गणले जाऊ लागले. शास्त्रार्थ करण्यात ते निष्णात होते. त्यांची तर्कसंगत विधाने ऐकून महान विद्वान व पंडितही स्तंभित होत.[५]\nनदविपातील ६० फूट चैतन्य महाप्रभु पुतळा.\nचैतन्य महाप्रभुंचा विवाह १५-१६ वयात वल्लभाचार्यांची कन्या लक्ष्मीप्रिया ��ोबत झाला त्याच वेळी म्हणजे १५०२ मध्ये त्यांनी आपली स्वतःची पाठशाळा काढली व तेथे ते व्याकरणाचे शिक्षण देऊ लागले. १५०३ मध्ये त्यांनी पूर्व बंगालची यात्रा केली व आपल्या पूर्वजांच्या श्रीहट्टस्थानाला भेट दिली. तेथे त्यांना बरीच द्रव्यप्राप्ती झाली.[५] १५०५ मध्ये सर्पदंशाने पत्नीचा मृत्यू झाला.त्यानंतर दुसरे लग्न नवद्विप गावात राजपंडित सनातनमिश्र यांची कन्या विष्णुप्रिया हिच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले.[५][१०]\nदिग्विजयी विद्वान केशव काश्मीरीस त्यांनी साहित्यचर्चेत पराभूत केल्याने नादियातील सर्वश्रेष्ठ विद्वानांत त्यांची गणना होऊ लागली. दुसऱ्या वर्षी ते वडिलांचे पिंडदान करण्यासाठी गयेला गेले. तेथे विष्णुपदाच्या दर्शनास गेले असता, त्यांची माधवेंद्रपुरी यांचे शिष्य ईश्वरपुरी [११]यांच्याशी भेट झाली. ईश्वरपुरींची भेट चैतन्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. दर्शन करता करताच ते एकाएकी उन्मनी अवस्थेत पोहोचले व खाली कोसळले. ईश्वरपुरींनी त्यांना सावरले आणि शुद्धीवर आणले. चैतन्यांतील पंडित नाहीसा झाला व प्रेमळ भक्त अवतरला. ईश्वरपुरींनी त्यांना ‘गोपी जनवल्लभाय नमः’ हा दशाक्षरी मंत्र देऊन अनुग्रहित केले. चैतन्यांच्या मनात लगेचच वैष्णवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मथुरेला जायचे होते परंतु त्यांच्या सोबत्यांनी त्यांचे मन वळवून त्यांना परत आपल्या गावी नेले. निमाई पंडित नडियास परतले ते पार बदलून. श्रीहरीचे ध्यान व स्मरण करीत त्याच्या भेटीकरिता ते तळमळू लागले. ‘माझा कृष्ण मला भेटवा’ असे म्हणत ते हिंडू लागले. अध्यापन व संसारातील त्यांचे लक्ष पार उडाले. तहानभूकही ते विसरले. नामसंकीर्तन करीत ते घरात बसून असत. हळूहळू त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला व चैतन्य त्यांच्या अनुयायांसह कृष्णविष्णूचे नामसंकीर्तन करीत नाचू लागले. सार्वजनिक रीत्या नामसंकीर्तनाचा हा प्रारंभ होय. चैतन्यांच्या या संकीर्तनाला खूपच गर्दी लोटू लागल्याने चैतन्य आणखी काही मंडळींसह आपला शिष्य श्रीवास पंडित यांच्या घरी रात्री संकीर्तन करू लागले. हळूहळू त्यांना माधवाचार्य, शुक्लांबर, पुंडरीक, हरिदास, नित्यानंद ही मंडळीही मिळाली व त्यांचे शिष्य बनली. १५०८ मध्ये चैतन्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ते परमेश्वरावतार समजले जाऊ लाग���े. त्यांनी हरिनामाचा व भजनकीर्तनाचा असा काही प्रचार केला, की बंगालच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात त्यांच्या नावाचा उद्‌घोष ऐकू येऊ लागला. चैतन्यांचा भक्तिसंप्रदाय व लोकप्रियता जशी वाढत होती तसा त्यांना होणारा विरोधही वाढत होता. हे विरोधक शाक्तपंथी तसेच सनातनी पंडित होते. त्यांनी चैतन्यांना त्रास देण्याकरिता चॉंद काजी नावाच्या मुसलमान अधिकाऱ्याकडे तक्रार केली. परिणामी सार्वजनिक संकीर्तन बंद करण्यात आले. चैतन्यांनी या विरोधास न जुमानता गावभर फिरून संकीर्तन करण्याचे ठरविले.’हरिबोल’गजरात अलोट गर्दीत चैतन्य गात, नाचत चॉंद काजीच्या घरापुढे आले. ती मिरवणूक उधळून लावण्याकरता काजीने शिपाई धाडले पण चैतन्यांचे दिव्यतेज व हरिनामाचा गजर यांत ते शिपाई भान हरपले व तेही त्या गजरात सामील झाले. एवढेच नव्हे, तर स्वतः काजीही नंतर त्यात सामील झाला. हळूहळू सर्व नवद्वीप चैतन्यांच्या हरिनामाने फुलून गेले. इस्लामधर्मीय जगाई व माधाई यांचे धर्मांतर आणि मतपरिवर्तन हे चैतन्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचे कार्य होय. १५०८ मध्ये त्यांनी श्रीकृष्णलीलांच्या अज्ञात स्थळांचा शोध केला. [५]\n२४ वर्षी (१५०९) चैतन्यांनी केशव भारतींकडून संन्यासदीक्षा घेतली. आईच्या आग्रहास्तव ते जगन्नाथपुरीस जाऊन राहिले व त्यांनी भक्तिमार्गाचा प्रचार सुरू केला. ते स्वतःस राधा समजत व कृष्णाच्या भेटीकरिता तळमळत भजन करीत. येथेच त्यांनी त्यांचे न्यायशास्त्राचे गुरू वासुदेव सार्वभौम यांना ब्रह्मज्ञानापेक्षा भगवत्‌भक्तीचे श्रेष्ठत्व पटवून दिले व आपल्या पंथात आणले. काही वर्षांनंतर त्यांनी उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारताच्या तीर्थयात्रा केल्या. वृंदावन येथे चैतन्यांनी आपल्या वैष्णव संप्रदायाची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या आधी माधवेंद्रपुरी यांनी मथुरेस कृष्णभक्तीचा प्रचार सुरू केला होताच. वृंदावनाहून परत येताना चैतन्यांना रूप व सनातन हे गोस्वामी भेटले. चैतन्यांनी त्या दोघांना वृंदावनास वैष्णवधर्माचा प्रसार करण्यासाठी पाठविले. [५]\nआयुष्याची शेवटची अठरा वर्षे (१५१५—३३) चैतन्य महाप्रभूपुरतीच भगवत्‌भक्तीचा प्रचार करत होते. जगन्नाथमंदिरात गरुडस्तंभापाशी डोळे मिटून ते तासन्‌तास उभे रहायचे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असायच्या. मठात प��तल्यावर गंगाधर पंडित त्यांना भागवत वाचून दाखवायचे. त्यांचे बालमित्र स्वरूप, दामोदर हे त्यांना निरनिराळ्या कवींची कृष्णाविषयीची गाणी म्हणून दाखवायचे. त्यातच चैतन्यप्रभूंची समाधी लागायची. दरवर्षी रथोत्सवाच्या वेळी बंगालच्या कानाकोपऱ्यांतून चैतन्यांची भक्तमंडळी पुरीला जमून चार महिने त्यांच्या सहवासात काढायची. या रथोत्सवाने बंगाल व ओरिसा प्रांतीयांत जवळीक उत्पन्न झाली.आषाढ शके १४५५ मध्ये जगन्नाथाच्या रथयात्रेत आनंदाने आत्मविस्मृत होऊन रथासमोर नाचत असताना महाप्रभूंच्या डाव्या पायाला विटकरीची कोच बोचली. तिसऱ्या दिवशी पायाच्या वेदना वाढल्या व त्यांना वात झाला. त्यातच भजनयात्रा समुद्रकिनाऱ्यावरून चालली असता अथांग समुद्राचे निळे-निळे पाणी पाहून चैतन्यांना भास झाला, की घननीळ श्रीकृष्ण समोर उभा आहे. त्यांनी ‘हे कृष्ण, हे श्याम’म्हणत समुद्राकडे धाव घेतली व पाहता पाहता ते त्यात विलीन झाले. रविवार सप्तमीला चैतन्य महाप्रभूंची प्राणज्योत निमाली.[५]\nचैतन्य महाप्रभूंचा विलक्षण प्रभाव बंगाल आणि लगतच्या प्रदेशावर पडला. भगवत्‌भक्तीचा प्रचार व प्रसार महाराष्ट्र आणि अन्य प्रांतांत चैतन्यांच्या पूर्वीच झालेला होता पण बंगाल, ओरिसा इ. पूर्वाचल प्रदेशांत पूर्वापार चालत आलेला सनातन धर्मच रूढ होता. चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मज्ञानापेक्षा भगवत्‌भक्तीचे सामर्थ्य लक्षात घेऊन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यापेक्षा विद्वानांपासून जडांपर्यंत, ब्राह्मणांपासून शूद्र, अंत्यज, चांडालांपर्यंत सर्वांना सहजसुलभ असा भक्तिमार्ग उपलब्ध करून दिला हरिनामसंकीर्तनाचा प्रसार सुरू केला. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी बंगाल-ओरिसातच नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांनी त्याकरिता स्वतः ग्रंथरचना केली नाही परंतु इतरांना काव्यनिर्मितीची प्रेरणा दिली. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी 'चैतन्यचरितामृत' हा ग्रंथ लिहून बंगाली काव्यरचनेस सुरुवात केली. वृंदावनदासाने 'चैतन्यभागवत' रचले. [९]लोचनदास कवीने 'चैतन्यमंगलची' रचना केली. [१२]अशा प्रकारे चैतन्यांनंतर (१६ शतकात) बंगाल-ओरिसात पांचाली शैलीत साहित्यनिर्मितीस आरंभ झाला आणि नंतर साहित्��िक दृष्ट्या बंगाली भाषा व साहित्य मान्यता पावू लागले.[५]\nचैतन्य महाप्रभुंचा मृत्यु १४ जुन १५३४ ( वय ४८) मध्ये पुरी, ओडिशा मध्ये झाला.\n↑ a b \"चैतन्य महाप्रभु - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर\". bharatdiscovery.org. 2019-08-29 रोजी पाहिले.\n↑ a b c d e f g \"चैतन्य महाप्रभु\". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-09-28.\n↑ a b c d e f g h i j k \"चैतन्य महाप्रभु\". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-07 रोजी पाहिले.\n^ \"चैतन्य महाप्रभु का परिचय - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर\". bharatdiscovery.org. 2020-01-07 रोजी पाहिले.\n^ \"गौड़ीय संप्रदाय के प्रवर्तक\" (हिंदी भाषेत). Unknown parameter |month= ignored (सहाय्य)[मृत दुवा]\n↑ a b गौड़ीय साहित्य\n^ \"चैतन्य महाप्रभु का विवाह - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर\". bharatdiscovery.org. 2020-01-07 रोजी पाहिले.\n^ \"चैतन्य महाप्रभु की कृष्ण भक्ति - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर\". bharatdiscovery.org. 2020-01-07 रोजी पाहिले.\n^ शालग्राम.नेट - लोचनदास ठाकुरांचे जीवन\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/02/28/", "date_download": "2020-09-28T21:12:17Z", "digest": "sha1:K4OCDKJMF65HWOZMD2OYLPTCRIQVH7LI", "length": 7349, "nlines": 74, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "February 28, 2020 - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा *१. मी,हैदराबाद आणि ती* अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण या वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो *१. मी,हैदराबाद आणि ती* अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण य�� वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो\n#त्या दोन क्षणिक प्रेमकथा\n लग्न हा विषयच तसा खास, कधी गमतीदार, कधी अचानक नकळत काहीतरी सरप्राइजेस घेऊन येणारा ठरतो. लग्नात सहसा हुंडा ही पद्धत चुकीची असते, हे आपण जाणतो. हल्ली आपल्याला भरपूर नव्या व इतर काही लग्नपद्धती माहित झाल्या, ज्यांप्रमाणे आपण लग्न ही जीवनातील एक महत्वाची गोष्ट पार पाडतो. मुळात लग्नासाठी दोन मन जुळणं महत्वाचं असलं […]\nमराठवाडा आणि परिस्थिती. तस पहायला गेलं तर पुष्कळ बाबतीत मराठवाड्या गेल्या काही वर्षांपासनं होरपळून निघालेला आपल्याला पहायला मिळतो आहे. मग ते दुष्काळी परिस्थिती असेल किंवा शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारीशी निगडीत इतर गोष्टी असतील. मुळात या सगळ्यामधे नेमका दोष कुणाला द्यावा; याचा थांगपत्ता लावणं जरा अवघड आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्येला एक प्रकारे जबाबदार आपली शिक्षणप्रणाली असू शकते. […]\n#तापसी पन्नूचा ” थप्पड “\n#थप्पड अनुभव सिन्हा यांचा थप्पड हा सिनेमा प्रदर्शित झाला ह्या सिनेमाने अक्षरशः मनात घर केलेलं आहे व जे लोकं सिनेमा समजतात त्यांनी ह्या सिनेमाला खूप पसंत केलेलं आहे प्रत्येक स्त्रीने पाहावां असाचं हा सिनेमा आहे प्रत्येक स्त्रीने पाहावां असाचं हा सिनेमा आहे काही लोकं या सिनेमाची नकारात्मक पब्लिसिटी करीत आहेत पण एक चांगला विषय म्हणून हा सिनेमा खरचं एक काहितरी नवीन स्त्रीशक्ती […]\n#तापसी पन्नूचा \" थप्पड \"\n#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\nराजकारणाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रंप हे रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक व टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्माते आहेत, त्यांनी टी वी शो सुद्धा होस्ट केलेले आहेत व काही हाँलीवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेले आहे डोनाल्ड ट्रंप यांच्या कडे “ the trump organisation “ नावाची रियल इस्टेट कंपनी आहे ज्याचे trump tower नावाचे हेडक्वार्टर मँनहँटन येथे आहे , या कंपनीचे पूर्वीचे […]\n#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की क��� करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/congress-leader-hardik-patel-missing-since-last-20-days-says-his-wife/", "date_download": "2020-09-28T22:43:59Z", "digest": "sha1:QPKP3UYS65OU34JM74NPMLLGEALUIC4X", "length": 21350, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता; पत्नी किंजल पटेल यांचा दावा | हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता; पत्नी किंजल पटेल यांचा दावा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » India » हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता; पत्नी किंजल पटेल यांचा दावा\nहार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता; पत्नी किंजल पटेल यांचा दावा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By अमेय पाटील\nगांधीनगर: गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. १८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना लक्ष्य करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.\nपाटीदार समाजातील नेत्यांवर असलेले सर्व गुन्हे मागे घेतले असल्याचं २०१७ मध्ये या सरकारनं सांगितलं. मात्र आता ते एकट्या हार्दिकला का लक्ष्य करत आहे. पाटीदार समाजाच्या चळवळीत सहभागी झालेल्या आणि आता भाजपत गेलेल्या इतर दोन नेत्यांना का हात लावला जात नाही असाही प्रश्नही तिनं विचारला आहे. हार्दिकनं पाटीदार समजाशी संपर्क साधू नये, त्यांच्या समस्या जाणून घेऊ नये असंच या सरकारला वाटत आहे, असंही तिनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.\nपटेल यांनी सन २०१५ मध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे याबाबतच्या आंदोलनाशी संबंधित राजद्रोहाच्या प्रकरणाचा सामना करत आहेत. पटे�� यांना अटक केल्यानंतर त्यांना चार दिवसांनंतर जामीन देण्यात आला होता. मात्र, पाटन आणि गांधीनगर जिल्ह्यांमध्ये दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. पटेल यांना २४ जानेवारी या दिवशी जामीन मिळाल होता.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nराहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार\nगुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून अधिकृतपणे याबद्दलची माहिती दिली. गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.\nहार्दिक पटेलवर शाईफेक, उज्जैनमधील घटना\nपाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. सदर घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली आहे.\nपटेल आरक्षण, गुजरात मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी हार्दिक पटेलला २ वर्षांची शिक्षा\nगुजरातमध्ये २०१५ साली झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनावेळी मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आणि इतर दोघांना विसनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nनावं बदलून देश संपन्न होत असेल, तर १२५ कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा\nभारतातील महत्वाचे आणि ज्वलंत मुद्यांपासून सामान्यांना विचलित करण्यासाठीच जिल्हे आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव मोदी सरकारकडून सुरू आहे, अशा तिखट शब्दांत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच CBI मधील अंतर्गत वाद, राफेल लढाऊ विमान घोटाळा आणि RBI ची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या आपल्या देशासमोर आहेत. परंतु, केवळ या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून पुढे रेटला जात आहे असं हार्दिक पटेल यांनी सांगितले.\nगडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल \n२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत.\nगुजरात गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष मुक्तता\nगुजरातमधील गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने ५ पैकी २ आरोपींना दोषी ठरविले असून इतर तिघांची पुराव्या अभावी सुटका केली आहे. निर्णयाअंती एसआयटी कोर्टाने इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा तर हुस्सैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवक��च राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95--%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T21:25:54Z", "digest": "sha1:ZYBE5VBRPCTYGSIZWOWMSLDOPW3XVGYS", "length": 4813, "nlines": 137, "source_domain": "www.irablogging.com", "title": "धडक -शतशब्दकथा", "raw_content": "\n\"तुला बोलावलंय ढोल्यानं, ऑफिसात.\"\nदिग्याच्या बोलण्यानं मी वहीतनं वर बघितलं तसं पलिकडच्या रांगेतल्या प्राचीकडे लक्ष गेलं. नजर भिडताच तिनं फणकाऱ्यानं मान फिरवली.\nशाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचीचे वडील. पोटात भितीनं गोळा आला. काल संध्याकाळी तिला 'आय लव यू' लिहीलेलं. आता चांगलीच खरडपट्टी निघणार आणि उद्या आप्पांनाही बोलावून घेणार.\n डोळ्यांसमोर काजवे चमकल्यागत माझा सुजलेला गाल मला दिसला.\n..पण धडक तर घ्यावीच लागणार...\nढोल्यानं चष्मा सावरत 'ये' म्हटलं.\n\"आनंदा, परवा अमृतवाहीनीतल्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी प्राचीसोबत तुला निवडलंय.\"\n\"जो मेरी मंजिलोंको जाती हैं\nतेरे नाम़की कोई सड़क हैं ना\"\n'दोघांच्या धडकनीनं' स्पर्धा जिंकली होती \nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/sakhi-marathi", "date_download": "2020-09-28T21:24:01Z", "digest": "sha1:3SLJEDYVEI4G64BTMDEOXGEL4LL7R6XY", "length": 6056, "nlines": 114, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "सौंदर्य | फॅशनेबल | मेकअप | स्टायलिश | साडी | Fashion | Beauty Tips", "raw_content": "\nस्टीलच्या भांड्यांवरील गंज घालवण्यासाठी हे उपाय करून बघा\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nनारळाच्या तेलात मिसळा या तीन वस्तू, लांब- दाट केस मिळवा\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nHair Spa घरीच बनवा क्रीम आणि घरातच करा पार्लर सारखा हेअर स्पा\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nपावसाळी चपला खरेदी करताना...\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nगरोदरपणात पायावर सूज येण्याची कारणं आणि उपाय जाणून घ्या\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nMorning Skin Care Tips : सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nचेहऱ्यावर वाफ घेण्याची योग्य पद्धत, आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nघरीच तयार करा Face Primer, सोपी पद्धत जाणून घ्या\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nरात्री झोपण्याच्यापूर्वी त्वचेशी निगडित या चुका करू नये, अन्यथा चेहरा खराब होईल\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nकोरोना काळात ब्युटी पार्लरला जात असाल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nकोरोना काळात आनंदी राहणे इतकंही अवघड नाही, हे करून बघा\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nमुलांमध्ये असणाऱ्या या 5 चुकीच्या सवयी मानसिक आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, सावधगिरी बाळगा..\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nकोंड्यामुळे वैतागला आहात, तर मग हे करून बघा\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nBaby Soft Skin मिळवण्यासाठी खास टिप्स\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nCovid-19 : कपड्यांना या प्रकारे करा Disinfect, जाणून घ्या टिप्स\nसोमवार, 7 सप्टेंबर 2020\nHair Care Tips : केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्���ी वाचा\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nTips And Tricks : या सोप्या उपाय केल्याने तुमचा वेळही वाचेल आणि आपली कामे होतील पटकन\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-s-r-joshi-marathi-article-1716", "date_download": "2020-09-28T21:21:12Z", "digest": "sha1:DV6Y566OX4O6DIMYH7IYW6SBFVPK6OJQ", "length": 19311, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf S R Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 जून 2018\nलेखक : श्रीरंग गोखले\nप्रकाशक : बिझनेस मंत्रा, होरायझन स्पेस मीडिया सर्व्हिसेस, पुणे.\nकिंमत : २१० रुपये\nश्रीरंग गोखले लिखित ‘कल्पकतेचे दिवस’ हे पुस्तक केवळ उद्योजकांसाठी आहे, असं त्याच्या बाह्यरुपावरुन वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते प्रत्येक मराठी वाचकांसाठी आहे. जे वाचक-उद्योजक आहेत त्यांना त्यांच्या उद्योगासाठी या पुस्तकातून बहुमोल टिप्स मिळतीलच, पण जे उद्योजक नसलेले वाचक असतील त्यांना याचा दुहेरी फायदा होईल.\nउद्योगक्षेत्रातील मंडळी कसा विचार करतात हे वाचकांना समजेल आणि स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य घडवण्यासाठीही पुस्तकांची मदत होईल. त्या विषयांवर गोखले यांनी पुस्तक लिहिलं आहे. अशा विषयांवर इंग्रजीत अनेक पुस्तक येत असतात. त्यातल्या काहींचे मराठी अनुवादही होतात. पण स्वानुभवावर आधारित अशी फार कमी पुस्तकं मराठीत प्रसिद्ध होतात. गोखले यांचं पुस्तक हे त्यापैकी एक आहे. डिझाईन डिपार्टमेंटमध्ये कारकीर्द सुरू करून त्याच्या प्रमुख पदापर्यंत मजल मारलेले, सत्तरी ओलांडून पुढे मार्गक्रमण करणारे, निवृत्तीनंतर अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करणारे गोखले हे उद्योगातील गरजांचा अत्यंत कळकळीने विचार करणारे आहेत. प्रत्येक उद्योगात, मग तो छोटा का मोठा असो, उत्पादनाचा असो की सेवेचा असो, त्यामध्ये ग्राहक हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. या ग्राहकांच्या गरजा, इच्छा, आकांक्षा जाणून घेणे, त्याच्या भविष्यातील गरजांचासुद्धा अंदाज करणे आणि त्या गरजा आपल्या उत्पादनामध्ये मूर्त स्वरूपात आणणे हे आवश्‍यक असते. पारंपरिक पद्धतीने विचार करावाच, पण बऱ्याचदा पठडीबाहेरचाही विचार (आउट ऑफ बॉक्‍स) करायचा. सामूहिक विचार करण्याच्या पद्धतीमधून सर्वोत्तम अशा उत्पादनाची योजना करायची, याविषयी त्यांनी लिहिलेले पुस्तक कोणालाही सहज समजू शकेल असे आहे.\nप्रत्येक कर्मचारी हा उद्योगामध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान देत असतो. उद्योगामध्ये अशा अनेक घडामोडी असतात, की त्यात समूहाने काम करायचे असते. जवळजवळ प्रत्येक गोष्ट ही सांघिक पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम त्वरित मिळू शकतात. जागतिक स्पर्धेच्या युगात उद्योगामध्ये सतत सुधारणा करणे, त्याची किंमत कमी करणे किंवा त्याचे ‘मूल्य’ वाढवणे (उपयुक्तता), त्याचा दर्जा अन्‌ त्यातील सातत्य राखणे, यामध्ये नावीन्य आणणे, या गोष्टी यशस्वीरीत्या करणे कसे शक्‍य होते याविषयी सविस्तर माहिती पुस्तकात आहे. या माहितीच्याद्वारे प्रत्येक कर्मचारी, मग त्यात कामगार असो वा इंजिनिअर, मॅनेजर असो की जनरल मॅनेजर, आपापले काम जास्त चांगल्या प्रकारे व समजून उमजून करेल यात शंका नाही. जेव्हा उद्योगातील बहुतांश मंडळी अशा गोष्टी करतील, तेव्हा उद्योग कायम प्रगतिपथावर राहील.\nलेखकाला वाचनाची आवड असल्यामुळे ज्ञानामध्ये सतत वाढ होण्यासाठीची धडपड, पुढे कामांच्या जबाबदाऱ्या पेलताना मानवी संबंधाचा व नेतृत्वगुणांचा अभ्यास, निवृत्तीनंतरचे उद्योजकांचे प्रशिक्षण व मेंटॉरशिपचा अनुभव या सगळ्यामुळे लेखकाचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी झाले. त्यात मन संवेदनशील असल्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना कसा होईल हाच विचार सतत लेखकाच्या मनात होता.\nउत्पादनाच्या वस्तूंमध्ये किती तरी पद्धतीने बदल करता येतो. शोध, अनुकरण, बदल, एकत्रीकरण, पुनर्रचना, परिवर्तन अशा अनेक गोष्टींची उदाहरणे एकदम चपखल आहेत. एखाद्या वस्तूच्या निर्मितीचे विविध टप्पे, त्या प्रत्येक टप्प्यामध्ये विविध चाचण्यांमार्फत उत्पादनाच्या गुणवत्तेची खात्री करून घेणे, त्यामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेणे, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे या गोष्टी पुस्तकात तपशीलवार अन्‌ उदाहरणासहित दिलेल्या असल्यामुळे समजायला सोपे होते. कपड्यांच्या, औषधांच्या व इतर उद्योगातही याचा कसा उपयोग करता येईल याचाही उल्लेख पुस्तकात आहे.\n‘कल्पकतेचा पुजारी’ असे स्वतःला समजून लेखकाने कल्पकतेवर, त्यातील गैरसमजावर, कल्पकतेच्या क्षमतांच्या विकासासाठी आवश्‍यक असलेली माहिती, त्याचे ज्ञानात करावे लागणारे रूपांतर, त्यात चिकित्सकवृत्तीची भर घालून मिळवलेली प्रतिभा यांचा ऊहापोह केला आहे. कल्पकतेच्या विकासासाठी आवश���‍यक असे विचारमंथन अन्‌ त्याच्या परिणामकारकतेसाठीची तंत्रे ही प्रत्येकाला अत्यंत उपयुक्त आहेत.\nग्राहकाभिमुख उद्योग, ग्राहकाची मानसिकता, किंमत आणि दर्जाबाबतचे धोरण, ग्राहकांचे वेगवेगळे गट, याविषयीची उदाहरणे रेडिओ व्यतिरिक्त असलेल्या उद्योगातील लोकांनाही मार्गदर्शक आहेत. वस्तुनिर्मितीचा खर्च, त्याचे गिऱ्हाईकाच्या दृष्टीने वाटणारे मोल अन्‌ वस्तूंची किंमत यांचे नाते कसे असते, वस्तूंची किंमत कमी करण्यासाठी काय केले जाऊ शकते. (उदा. व्हॅल्यू ॲनॅलिसिस, स्टॅंडर्डायझेशन) या सगळ्यांची खुलासेवार माहिती पुस्तकात आहे. त्याचा रोजच्या जीवनात वापर केल्यास उद्योगाची स्थिती मजबूत व्हायला नक्की मदत होईल.\nमानवी नातेसंबंध, समूहाचे मानसशास्त्र, स्वयंविकास साधणाऱ्या अनेक योजना (सूचना पेटी, टास्क फोर्स, क्वालिटी सर्कल, नेतृत्वगुण, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे) आदी गोष्टींचे महत्त्व तंत्राइतकेच आहे, हे अनुभवाचे बोल विस्ताराने आले आहेत. उद्योजकतेमध्ये औपचारिक शिक्षणापेक्षा अनुभवाचे महत्त्व जास्त आहे. उद्योग आणि व्यवसाय यातील अंतर, उद्योजकता कशी विकसित झाली, उद्योजकाकडे असलेले गुण, नोकरी अन्‌ उद्योग यातील फायदे-तोटे यावरचे विवेचन सर्व उद्योगत्सुक मंडळींना मार्गदर्शक ठरतील. संधी कशी शोधावी, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तरही त्यात मिळेल. उद्योजकाची प्राथमिक तयारी, उद्योग सुरू करण्यासाठीचे टप्पे, निर्णयप्रक्रियेसाठी आवश्‍यक तंत्रे, या गोष्टी वाचून त्याप्रमाणे कृती करत गेल्यास उद्योग सुरू करणे शक्‍य होईल अशा पद्धतीचे मार्गदर्शन पुस्तकात केलेले आहे. उद्योजकतेच्या मार्गदर्शनाचा १० वर्षांचा अनुभव या विवेचनात पूर्णत्वाने आला आहे. उद्योगात अचूकता आणण्यासाठीची तंत्रे, वेगवेगळ्या प्रक्रिया बिनचूक करण्याविषयीचे मार्ग, एफएमईए, डीओई, ६ सिग्मा व एफडी असे अत्यंत उपयुक्त प्रकार, निर्णयक्षमतेसाठीची तंत्रे आदी गोष्टी वेगवेगळ्या चार्टस, टेबल्सच्या साहाय्याने सोप्या करून सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य वाचकांचा या संकल्पनांशी कधी संबंध आलेला नसतो. या पुस्तकामुळे त्यांना त्या संदर्भासहित लक्षात येऊ शकतात.\nपुस्तकाच्या अखेरच्या लेखामध्ये विक्रीविषयीचे तंत्र समजावले आहे. आपल्या बहुतांश उद्योजकांची अत्यं��� महत्त्वाची अशी समस्या सोडवण्यासाठीचे हे तंत्र आहे. काही गोष्टीमधून उद्योजकतेचे तत्त्वज्ञानही मांडलेले आहे. त्यात कासव सशाची गोष्ट उल्लेखनीय. जुन्या गोष्टीमध्ये भर घालून स्वॉट ॲनॅलिसिस समजावून सांगितले आहे. इफेक्‍टिव्हनेस हे इफिशिअन्सीपेक्षाही जास्त महत्त्वाचे, हेही बिंबवले आहे. एका संवेदनशील, सृजनशील आणि कमावलेल्या अनुभवाचा ‘कल्पकतेचे दिवस’ हा प्रसाद आहे. जो जो त्याचा लाभ घेईल त्याला अन्‌ त्याच्या उद्योगाला फायदा होईल यात शंका नाही.\nपुस्तक परिचय श्रीरंग गोखले\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-salil-urunkar-1282", "date_download": "2020-09-28T21:25:02Z", "digest": "sha1:CZJ2QDLD3WRAYUU3YO2TYNFJ3EL2BU6V", "length": 33522, "nlines": 135, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik cover story Salil urunkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nपुढच्या दशकभराच्या काळात कारक्षेत्रात नक्की काय बदल होणार आहेत कुठले तंत्रज्ञान वापरात येणार आहे कुठले तंत्रज्ञान वापरात येणार आहे स्वयंचलित (ऑटोनॉमस) आणि चालकरहित (ड्रायव्हरलेस) मोटारी रस्त्यांवर खरंच धावणार का स्वयंचलित (ऑटोनॉमस) आणि चालकरहित (ड्रायव्हरलेस) मोटारी रस्त्यांवर खरंच धावणार का काय परिस्थिती असणार रस्त्यांवर याविषयी...\nसर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. आता दुचाकींबरोबरच चारचाकींची संख्याही तितकीच झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती फक्त पुण्यापुरतीच मर्यादित नाही. देशात दररोज ५० हजार नवीन मोटार वाहने रस्त्यावर येतात. त्यामध्ये दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी या प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षातील वाहनांची संख्या पाहिली तर दर वर्षी नव्याने रस्त्यावर उतरलेल्या वाहनांचे प्रमाण सातत्याने दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहे. एकीकडे आपल्या देशात ही परिस्थिती आहे तर दुसरा ट्रेंड असा आहे की खासगी मोटारींच्या विक्रीपेक्षा ‘ॲग्रीगेटर टॅक्‍सी’ म्हणून प्रवासी वाहतूक टॅक्‍सी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून छोट्या कार खरेदी करण्याचे प्रमाण गेल्या तीन ते चार वर्षात प्रचंड वाढले आहे.\nजगाचा विचार केला तर अनेक विकसित देशांमध्येही काहीसा विचित्र ट्रेंड दिसत आहे. म्हणजे वाहन परवाना काढण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. वैयक्तिक वापरासाठी नवीन मोटारी विकत घेण्याकडे ‘मिलेनियल्स’चा म्हणजे विशीतल्या तरुणाईचा कल दिसत नाहीये. स्वतः नवीन कार विकत घ्यायची, त्याची देखभाल करायची, खर्च करायचा, दहा ते पंधरा हजार रुपये महिना पगारावर ड्रायव्हर ठेवण्यापेक्षा मोबाईल ॲपमार्फत एका क्‍लिकवर कॅब बुक करणे अधिक सोपे आणि परवडणारे आहे असे या तरुणाईचे मत आहे. जगामध्ये हा ट्रेंड असताना भारतातील ‘ऑटो ओनरशिप’चा विचार केला तर परस्परविरोधी चित्र दिसते. भारतात एक हजार नागरिकांमागे फक्त १८ मोटारी आहेत तर हेच प्रमाण चीनमध्ये ६९ आणि अमेरिकेत ७८६ मोटारी एवढे आहे. या आकडेवारीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे भारतात अजूनही प्रायव्हेट व स्मॉल कार उद्योगाला प्रचंड वाव आहे. दुसरा दृष्टिकोन असा की तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांना स्वीकारण्यासाठी भारतात कमी वेळ लागेल. त्यामुळेच पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या ऐवजी इलेक्‍ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे.\nदेशात निर्मिती होणाऱ्या व रस्त्यांवर येणाऱ्या सर्व नवीन मोटारी या सन २०३० पर्यंत इलेक्‍ट्रिक असाव्यात असे हे धोरण आहे. हे धोरण तयार करण्यामागे प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचे तसेच क्रूड ऑइलच्या आयातीवर खर्च होणाऱ्या डॉलरचे प्रमाण कमी करण्याचा उद्देश आहे. आपण सन २०१५-१६ या वर्षी ८०.९ टक्के इंधन आयात केले होते तर त्यापूर्वी म्हणजे सन २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ७७.६ टक्के एवढे होते. सन २०१४-१५ मध्ये इंधनाच्या आयातीवर १५५४० कोटी डॉलर आपण खर्च केला तर सन २०१५-१६ मध्ये ७३९० कोटी डॉलर एवढा खर्च केला आहे. जागतिक स्तरावर क्रूड तेलाच्या किमती कमी असल्यामुळे २०१५-१६ मध्ये ८१५० कोटी डॉलर कमी खर्च आला. सध्याच्या ५२ डॉलर प्रति बॅरल या दराने क्रूडचा विचार जरी केला तरी २०३० पर्यंत सुमारे चार लाख कोटी रुपयांची बचत असेल. केवळ पैशाचीच बचत होईल असे नाही तर ऊर्जा मागणी ६४ टक्‍क्‍यांनी कमी होईल आणि प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ३७ टक्‍क्‍यांनी कमी होईल. या सर्व फायद्यांमुळे इलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्य��चा निर्णय नीती आयोगाने आणि सरकारने घेतला आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि वैयक्तिक ऐवजी ‘शेअर’ तत्त्वावर वाढलेल्या वापरामुळे येत्या दोन दशकातील प्रवासी वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘शेअर-इलेक्‍ट्रिक-कनेक्‍टेड’ या त्रिसूत्रीवर भविष्यातील वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर सरकार भर देत आहे.\n‘शेअर इकॉनॉमी’ची चर्चा देशामध्ये गेल्या काही वर्षात सुरू झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपनी उबर आणि त्याची ‘स्वदेशी’ प्रत असलेली ‘ओला’ या दोन कंपन्यांनी प्रवासी क्षेत्रात आणलेल्या क्रांतिकारक बदलांमुळे ही चर्चा अधिक होत आहे. पण खरंच ही ‘शेअर इकॉनॉमी’ आपल्याकडे नवीन आहे का ‘टमटम’ किंवा पॅगो नावाच्या रिक्षामधून किमान सहा ते दहा प्रवाशांना एकत्र प्रवास करण्याची सवय असलेल्या भारतीयांना ही संकल्पना तशी नवीन नाही. फरक एवढाच की ओला किंवा उबर यांनी ‘टमटम’ला तंत्रज्ञानाची जोड दिली. माहिती-तंत्रज्ञान आणि उत्पादन-निर्मिती, स्टार्टअप व उद्यमशीलता संस्कृती तसेच नवीन सेवा किंवा व्यवस्था उभी करण्यासाठीची क्षमता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. ‘ऑटो ओनरशिप’मध्ये हजार माणसांमागे कमी मोटारी असणे हे त्या दृष्टीनेच फायद्याचे आहे असे गृहीत धरले जाते.\nमोबिलिटी क्षेत्रातील परिवर्तनासाठी पायाभूत सुविधांची बांधणी आणि विकास, व्यापक स्तरावर उत्पादन निर्मिती आणि सिस्टिम इंटिग्रेशन हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. या तीन घटकांचा विचार सरकारने तीन टप्प्यांमध्ये हे परिवर्तन घडविण्याची योजना आखली आहे. त्यानुसार पहिला टप्पा २०१९ पर्यंतचं असून त्यामध्ये प्रवासी वाहतुकीसंदर्भातील माहिती एकत्र करणे, सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणांचा पुनर्विचार करून त्यात काळानुरूप बदल करणे, इलेक्‍ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि मागणी यात समतोल साधणे, इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी अत्यावश्‍यक असलेल्या ‘चार्जिंग पॉइंट्‌स’ची यंत्रणा सर्वत्र उभारणे, मोबिलिटीवर आधारित विकास आणि एकात्मिकता याच्याशी संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे यावर भर दिला जाणार आहे.\nदुसरा टप्पा हा २०२० ते २०२३ या तीन वर्षांचा आहे. धोरणांचा पुनर्विचार करून अनावश्‍यक अनुदानांमध्ये कपात, नियमावलीतील त्रुटी दूर करणे, चार्जिंग नेटवर्क आणि स्वॅपिंग स्टेशनचे (बॅ���री बदलण्याचे ठिकाण) जाळे आणखी विस्तारणे, राज्यांमध्ये आणखी चांगली कनेक्‍टिव्हिटी निर्माण करणे आणि सरकारऐवजी बाजाराच्या मागणी-पुरवठ्यावर आधारित निर्णय घेण्याचा समावेश या दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. तिसरा टप्पा हा २०२४ ते २०३२ या आठ वर्षांच्या कालावधीचा असेल आणि त्यामध्ये संपूर्णतः ‘इलेक्‍ट्रिक व्हेइकल्स’वर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.\nइलेक्‍ट्रिक दुचाकीसाठी २९ हजार तर चार चाकींसाठी ६१ हजार रुपयांचे अनुदान देण्यास सरकारने २०१५ पासून सुरवात केली होती. सन २०२० पर्यंत ६० ते ७० लाख इलेक्‍ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याच्या उद्देशाने सरकारने या सवलती जाहीर केल्या होत्या. ‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्‍चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्‍ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया’ (फेम-इंडिया) योजनेंतर्गत या अनुदानासह अन्य सवलतीसुद्धा देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही, २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातील तरतुदीच्या फक्त २० टक्के निधीच या कारणास्तव वापरला गेला. त्यामुळे आता या ‘फेम’ योजनेमध्ये बदल करण्याची तयारी अवजड उद्योग विभागाने केली आहे. दुसरीकडे इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांच्या किमतीही कमी होत आहेत. त्यामुळे २०२० पर्यंत ७० लाख इलेक्‍ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.\nऑटोनॉमस व कनेक्‍टेड कार\nअगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत पार्किंग सेन्सर किंवा ब्ल्यूटूथ, नॅव्हिगेशन यासारख्या सुविधा फक्त महागड्या मोटारीमध्येच असत. पण आता परिस्थिती अशी आहे की सर्वच मोटारीमध्ये हे ‘फीचर्स’ आता सहज उपलब्ध झाले आहेत. तशीच परिस्थिती सध्या ‘इन-कार ऑनलाइन कनेक्‍टिव्हिटी’बाबत घडत आहे. स्मार्टफोनवर ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करतो आणि वापरतो तशीच ॲप्लिकेशन्स आपल्याला कारमध्ये वापरायला मिळतील. सध्या हे खूप भारी वाटत असले तरी एक दोन वर्षातच ते खूप ‘कॉमन’ होणार आहे.\nसध्या अनेक सेदान कारमध्ये ‘क्रूज कंट्रोल’चे फिचर दिलेले असते. म्हणजे साधारणतः ताशी ४० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने जात असाल तर तुम्हाला ॲक्‍सलरेटरवर पाय ठेवायची गरज पडत नाही. एका विशिष्ट स्पिडला तुम्ही कार सेट केली की ती चढ-उतारावर त्याच वेगाने जाते. तुम्ही फक्त स्टिअरिंग सांभाळायचे असते. आता या क���रूज कंट्रोल सोबतच ‘लेन-ॲसिस्ट’, ‘सेल्फ ब्रेकिंग’, ‘ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल’ आणि ‘ट्रॅफिक जॅम ॲसिस्ट टेक्‍नॉलॉजी’ अशा नवीन सुविधा येत आहेत. म्हणजे थोडक्‍यात आता तुम्हाला स्टिअरिंग सांभाळण्याचेही कष्ट उरणार नाही. क्रूज कंट्रोलसह हे सर्व फीचर्स सध्या तरी महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवरच वापरता येतील अशी परिस्थिती आहे. पुढील पाच वर्षात तर अशी परिस्थिती असेल की कारमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नाही ही कल्पनाही कोणी करणार नाही.\nमोटारी जर ऑनलाइन येत असतील तर साहजिकच आणखी एक शक्‍यता अशी आहे की त्या एकमेकांशी बोलतील. ‘व्हेईकल-टू.-व्हेईकल कम्युनिकेशन’ झाल्यास अपघात रोखण्यापासून तुम्हाला अनेक फायदे होतील. उदाहरणार्थ महामार्गावरून जात असताना रस्त्यात अडथळा आला म्हणून तुमच्या पुढे असलेल्या कारने अचानक वळण घेतले तर एरवी तुम्हाला ‘रिॲक्‍ट’ होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि तुमचा अपघात होऊ शकतो. ‘कनेक्‍टेड कार’मध्ये मात्र पुढच्या कारने ब्रेक लावल्यामुळे वेग कमी झाल्यास तुमच्या कारला क्षणार्धात त्याची माहिती मिळून तुम्हाला समजण्यापूर्वीच तुमच्या कारचा वेग कमी झाला असेल किंवा ती जागच्या जागी थांबलेलीही असेल थोडक्‍यात तुमच्या डोळ्यांना जे दिसते तेच सर्व मोटारींनाही दिसेल आणि तुमच्या मेंदूपेक्षा अधिक वेगाने मोटारीतील इंटलिजन्स सिस्टिम काम करेल. ज्या मोटारी ऑटोनॉमस नाहीत अशा मोटारींची ओळख करून घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणाही या ‘कनेक्‍टेड कार’मध्ये येणार आहे. त्यासाठी ‘लाइट डिटेक्‍शन अँड रेजिंग सिस्टिम्स’ हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. सध्या याच्या चाचण्या सुरू आहेत.\n‘टेस्ला’ने तयार केलेल्या ऑटो-पायलट कारमध्ये आठ कॅमेरे असणार आहेत. या कॅमेऱ्यामुळे ३६० अंश आणि २५० मीटर अंतरावरची सर्व दृश्‍य तुम्हाला कारमध्येच दिसतील. एक रडार सेन्सर, १२ अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि ऑनबोर्ड कॉम्प्युटिंग सिस्टिमच्या साहाय्याने कॅमेऱ्यातून टिपलेल्या सर्व माहितीचे विश्‍लेषण केले जाणार आहे. कॉम्प्युटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यावर लावलेली चिन्ह, अडथळे आणि माहितीफलक ओळखण्याची त्याची क्षमता. अडथळ्याचे प्रकार, त्यांच्यामुळे होऊ शकणारे संभाव्य नुकसान याचाही अंदाज या प्रणालीमध्ये तत्काळ समजतो. उदाहरणार्थ रस्त्यावर पडलेला दगड, वस्तू, किंवा पार्क केलेली कार, कडेने चालणाऱ्या व्यक्ती हे सगळे मार्गातील ‘अडथळे’ असले तरी त्याची वर्गवारी केली जाते आणि कॅमेऱ्याच्या व्हिज्युअल्समध्ये त्याला वेगवेगळ्या रंगांनी दर्शविले जाते. आता वाहतूक नियमन सिग्नल ओळखण्याची क्षमताही या सिस्टिममध्ये आली आहे.\nसंपूर्णतः स्वयंचलित आणि चालकरहित मोटारी रस्त्यावर आणण्यासाठी ‘टेस्ला’ने चालविलेल्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. पण या अपघातांमुळे चाचण्या थांबलेल्या नाहीत. तसेच या ऑटोनॉमस कराविषयी असलेली उत्सुकताही कमी झालेली नाही. अन्य कोणत्याही मोटार वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या गाडीने असे अपघात केले असते तर कदाचित ‘प्रवासी सुरक्षिततेस’च्या नावाखाली इतकी ओरड झाली असती की ती कंपनी बंदही पडली असती. ‘टेस्ला’च्या बाबतीत मात्र असे घडलेले नाही. त्याचे कारण एकच. टेस्ला ही मोटार बनविणारी कंपनी नाही, तंत्रज्ञान कंपनी आहे. चाचण्या घेतल्याशिवाय हे तंत्रज्ञान ‘फूल-प्रूफ’ होणार नाही. त्यामुळेच अमेरिकेत याबाबत विशेष कायदा करण्यात आला आहे. ऑटोनॉमस आणि चालकरहित कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दर वर्षी एक लाख कारचे उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकन सरकारने या तंत्रज्ञानामध्ये आतापासूनच एवढी गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे आणि रस घेतला आहे. कारण या मोटारींमुळे भविष्यात रस्ते अपघात प्रचंड कमी होतील असा त्यांना विश्‍वास वाटतो. आपल्या देशात मात्र या तंत्रज्ञानाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मोटार वाहन कायद्यामध्ये नुकत्याच झालेल्या सुधारणांमध्ये मात्र नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याबाबत आणि या कायद्यातून काही विशिष्ट वाहनांना वगळण्याचे कलम समाविष्ट आहे. पण दुसरीकडे चालकरहित मोटारींना प्रोत्साहन दिल्यास रोजगार घटतील या भीतीने देशातील वाहनचालकांनी चिंता व्यक्त केल्यावर अशा मोटारींना परवानगी न देण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आश्‍वस्त केले. जगभरामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतवणूक होत असताना भारतात मात्र तसे होताना दिसत नाही. एवढ्या सगळ्या विरोधाभासाच्या परिस्थितीत आपल्या देशात आणि जगामध्ये प्रवासी वाहतूक क्षेत्र संक्रमण करत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत��ी वाटचाल बऱ्यापैकी स्पष्ट असली तरी त्यापुढे या क्षेत्रामध्ये नेमके काय घडेल, भविष्यातील मोटारी कशा असतील याबाबत सध्या तरी अंदाज बांधणे तसे अवघडच आहे, नाही का\nवर्ष प्रवासी वाहतुकीच्या कॅब विक्री कॅब ॲग्रीगेटर्सने विकत घेतलेल्या कारची संख्या\nप्रकार २०१५ २०३० (आताच्या परिस्थितीनुसार) २०३० (परिवर्तन झाल्यास)\nवैयक्तिक ७३ ७७ ५०\nव्यावसायिक २७ २३ ५०\nदुचाकी ० ५ ४०\nतीनचाकी ० ५ १००\nचारचाकी ० १ ४०\nवैयक्तिक ० ५ १००\nव्यावसायिक ० १ १००\nमोबाईल government प्रदूषण इंधन रिक्षा स्टार्टअप पार्किंग फीचर्स महामार्ग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-ceo-richardson-says-team-india-is-well-behaved-over-hardik-pandya-controversy-1833102/", "date_download": "2020-09-28T23:06:27Z", "digest": "sha1:PLQNED57TB5JWYLAHTHVJXX5627EOBQS", "length": 11446, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ICC CEO Richardson says Team India is well behaved over Hardik Pandya controversy | टीम इंडिया ‘सदाचारी’; पांड्या प्रकरणावर ICC च्या CEO चं उत्तर | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nटीम इंडिया ‘सदाचारी’; पांड्या प्रकरणावर ICC च्या CEO चं उत्तर\nटीम इंडिया ‘सदाचारी’; पांड्या प्रकरणावर ICC च्या CEO चं उत्तर\n'विराट कोहली हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रतिनिधी'\nभारतीय संघ हा अत्यंत सदाचारी संघ आहे आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटचे उत्तम प्रतिनिधित्व करतो, अशा शब्दात ICC चे CEO रिचर्डसन यांनी भारतीय क्रिकेटची स्तुती केली. हार्दिक पांड्या याने एका टीव्ही शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर प्रश्न विचारले असताना रिचर्डसन यांनी हे उत्तर दिले.\nसध्या भारतात हा विषय खूप चर्चेत आहे, हे मला माहिती आहे. पण सामान्यतः भारतीय संघ हा सदाचारी आहे. त्यांच्याकडून गैरवर्तणूक केली जात नाही. मैदानावर खेळतानाही पंचांनी दिलेले निर्णय ते मेनी ��रतात. सामना खेळताना त्याच्यात खजिलाडूवृत्तीचं दर्शन घडतं. क्रिकेटच्या मैदानावर त्यांची कामगिरी उत्तम आहे, असे रिचर्डसन म्हणाले.\nविराट कोहलीचीदेखील त्यांनी स्तुती केली. ते म्हणाले की विराट हा क्रिकेट या खेळाचा सर्वोत्तम प्रतिनिधी आहे तो केवळ टी२० क्रिकेटबद्दलच नव्हे, तर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटबद्दलही तितकेच आपुलकीने बोलतो.चांगले क्रिकेटपटू कायम सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्यास उत्सुक असतात. हेच खऱ्या क्रिकेटपटूचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.\nपांड्या प्रकरण हे जागतिक स्तरावर तितके मोठे नाही. BCCI आणि भारतीय क्रिकेट व्यवस्थापन लवकरात लवकर पांड्या प्रकरणाचा निकाल देईल, अशी अपेक्षा आहे, असेही रिचर्डसन यांनी नमूद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ICC World Cup 2019 : भारत खेळणार ‘या’ दोन संघांशी सराव सामना\n2 डी काॅकची दमदार खेळी; आफ्रिकेचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय\n3 ‘खेलो इंडिया’तील सुवर्णपदक विजेते होणार ‘लखपती’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7772", "date_download": "2020-09-28T21:10:23Z", "digest": "sha1:XY7IEQCVVTQOI5HXI5NSS6UAZ54YPXAC", "length": 6662, "nlines": 117, "source_domain": "aisiakshare.com", "title": " शतकामृत-३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकधी कर्माचीही सुबीजे पुरावी\nअसो पेरली तू तरी विसरावी\nनसावी अपेक्षा तुलात्या फळाची\nपरी अंतरी ठेव वृत्ती पित्याची\nपुढे पादपाचे धनुर्वृक्ष व्हावे\nतिथे बेघरांनीही घरटे विणावे\nमिळे शितछाया आणि गारवारे\nफुले वाटिका आश्रमी एक्यतारे\nप्रतिष्ठा, प्रसिद्धी, स्तुती द्रव्यन्यारे\nअपेक्षेतुनी जन्म घेतात कारे \nजयाचे तया कर्म वाहुनी देरे\nहो श्रीमंत सांडुनीदे भोग सारे\nपादप म्हणजे काय ते कळले नाही.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/malshej-ghat-119070200014_1.html", "date_download": "2020-09-28T22:54:32Z", "digest": "sha1:6ERAYXARFL2JRHLJTDSZC2HZHBXFQ7ET", "length": 12774, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माळशेज घाट (पावसाळी पर्यटन) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाळशेज घाट (पावसाळी पर्यटन)\nसह्याद्रीच्या रांगेत पुण्या मुंबई पासून जवळ असलेला नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या पर्वतरांगा\nमाळशेज घाट सह्याद्री पर्वताच्या नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर पुणे व मुंबईवरून सारख्याच म्हणजे 150 किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा लागून सुट्ट्या आल्यात की माळशेज घाट पर्यटकांनी ओसंडून वाहतो. या घाटाचे सौंदर्यच तसे आहे.\nसर्वांना मोहवून टाकणारे. उंच पर्वरांगातून निघालेल्या चिंचोळ्या वाटा, खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच लांब पसरलेला दर्‍यांयांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लँड. या टेबल लँडच्या चोहीकडून वारे प्रचंड वेगाने वाहतात.\nमाळशेज घाटात गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे. पर्यावरणं अभ्यासकांची तर ही प्रयोगशाळा आहे. पावसाळ्यात ढगासोबत चालत व दवबिंदूंच्या धुक्यात खोल दर्‍यात कोसळणार्‍या धबधब्यांचा थरार अनुभवणे म्हणजे निव्वळ अप्रतिम.\nमान्सून संपल्यावर गुलाबी थंडी‍त मोकळ्या आभाळाखाली तळ्याच्या काठी मस्त तंबू ठोकूनं शेकोटी पेटवायची अन रात्रीचं सौंदर्य न्याहाळत, चांदण्यांशी गूजगोष्टी करत रात्र घालवण्याचा कार्यक्रमही भन्नाटच. येथूनच जवळच सात किलोमीटरवर हरिश्चंद्र गड आहे.\nयेथील कोकण कडा गिर्यारोहकांना आव्हान आहे. या कड्याची उची आहे 1424 मीटर. मग पझल पाँईट जवळ करायचा. बघायच आपण जंगला‍त वाट चुकतो की आपल्या ठिकाणावर परत येतो.\nयेथील जैवविविधतेने समृद्ध जंगला‍त अनेक पक्षी आणि प्राणी सुरक्षित वातावरणात शांतपणे वाढतात. त्यांचे निरिक्षण करता येणे शक्य आहे. माळशेज रांगांमध्येच तिसर्‍या शतकातील बौद्ध गुहा आहेत.\nअष्टविनायकातील ओझर व लेण्याद्री ही ठिकाणे येथून जवळ आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकरही येथून जवळच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान येथून 35 किलोमीटरवर शिवनेरी आहे. घाटात आल्यास या ठिकाणीही जाता येईल.\nमाळशेज घाटात जाण्यासाठी पुणे व मुंबईहून बस आहेत. मित्रांसोबत मौज करत जायचे असेल तर गाडी करून जाणे सोयीस्कर. जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे.\nपांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह अर्थातच 'भ��डाघाट'\nऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर\nभारतातील टॉप 5 सुंदर समुद्र किनारे\nआफ्रिकेतला छोटासा देश : बुरुंडी\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\n#LataMangeshkar : लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य\nजगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो ...\n'BigBoss -14 'काय सांगता, बिग बॉसने चक्क नियम मोडला\nबिग बॉस पर्व 14 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर वर्षी या शो मध्ये काही न काही ...\nसारा अली खान देखील NCB कार्यालयात पोहोचली होती, Drugs Case ...\nअसे सांगितले जात आहे की श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर कबूल केले आहे की सुशांत सिंग राजपूतला ...\nसुशांतचं कुटुंब सीबीआय तपासावर नाराज\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सध्या सीबीआयकडून (CBI)केला जात आहे. ...\nसुप्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ...\nभारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या ७४ व्या ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-crime-branch-arrest-criminal-who-abscond-from-one-year-2/", "date_download": "2020-09-28T22:51:19Z", "digest": "sha1:UOMKTLQI54EFKXKKCGT5NZWIT6QT775Q", "length": 16206, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "खूनासह गंभीर गुन्हयात वर्षभरापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक | pune crime branch arrest criminal who abscond from one year | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत���यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nखूनासह गंभीर गुन्हयात वर्षभरापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक\nखूनासह गंभीर गुन्हयात वर्षभरापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खूनासह गंभीर गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. किरण शिंदे (रा. नर्हे, सिहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.\nगेल्या वर्षी २०१९ मध्ये हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या चेतन पांडुरंग टेंबे यांना ओळखीचा आरोपी बंटी पवार, किरण शिंदे व त्याचे इतर साथिदार यांनी विरोधी गटासोबत फिरत होता. या रागातून आरोपीनी मारहाण करत चेतन देबे याच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. यानंतर पोलिसांनी काहीजणांना पकडले. परंतु किरण हा गेल्या वर्षभरापासून फरार होता.\nदरम्यान युनिट एकचे पथक या भागात पेट्रोलिंग करत असताना किरण हा दत्तनगर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. या आरोपींवर यापूर्वी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील फनटाईग मॉल येथे रोहन साळवे याचा कोयत्याने खुन केल्याचा गुन्हा सिंहगड रोड पोस्टे येथे दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर आहे. सदर आरोपीवर विविध पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nपोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी अमोल पवार, पैभव स्वामी रिजवान जिनेडी, तुषार खडके, बाबा चव्हाण, अजय थोरात यांनी ही कामगिरी केली.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे ‘गायब’, सुप्रीम कोर्टानं टाळली सुनावणी\nमुंबईत ‘या’ तारखेला पुन्हा ‘धो-धो’, हवामान खात्याकडून इशारा\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट देण्यास प्रशासकिय…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\nनवर्‍यानं पकडला बायकोचा हात, मेहुणा अन् सासर्‍यानं केला जावयाचा घात\nPune : लुटमरीच्या उद्देशाने कार चालकाचा खुन, सराईत गुन्हेगाराला अटक\nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nPune : कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून चोरटयाने केला 3 लाखाचा ऐवज…\n Samsung च्या ‘या’ 2 स्मार्टफोनच्या…\nमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा \nसोन्याचे दर वाढले आणि चांदीही 2124 रुपयांनी महागली, तपास…\nSBI कडून सुवर्णसंधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा…\nआ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते कुडाळ येथील कोरोना…\nFacebook वापरकर्त्यांनी व्हावे सतर्क, कोणत्या पोस्टनं तुमचं…\nआजच मुलीच्या नावाने उघडा ‘हे’ अकाऊंट, 21 व्या…\nअमेरिकेच्या बॉम्बने जपानला सोडले हादरवून, ‘अकाली…\nहृदय निरोगी ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय\n#MonsoonFood : मासे आणि पालक टाळा, लिंबू आणि मेथीसह…\nअपघातात पडलेल्या दाताचे ससूनमध्ये पाहिल्यांदाच यशस्वी…\nचांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास\nब्लड प्रेशर असो वा पोटाच्या समस्या आरोग्यासाठी गुणकारी आहे…\nTips : तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर…\n‘या’ पद्धतीने व्यायाम केल्यास कमी होऊ शकतो…\nतब्बल 12 हजार रुद्राक्षांपासून बनवले सिटी स्कॅन मशीनसारखे…\nतेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी…\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ \n‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बणवण्याची मोठी…\nCovid-19 In India : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा…\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही –…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच���या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n कांद्यामुळे पसरतोय ’या’ बॅक्टेरियाचा संसर्ग, ‘ही’…\nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा 10 हजार…\nहॅलो… मी कॉल बॉय बनायला तयार आहे, यासाठी मला पुढं काय करावे…\nPune : लुटमरीच्या उद्देशाने कार चालकाचा खुन, सराईत गुन्हेगाराला अटक\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे ‘कंफर्म’ कंटेस्टेंट्स\nसणांच्या पार्श्वभूमीवर आज अनेक निर्बंध शिथिल होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T22:42:38Z", "digest": "sha1:MAMKBA6NMGJQF7ZUTPESYV5VIMGSHH32", "length": 8858, "nlines": 72, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "जिरे - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nजिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे.\nजिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो.\nआयुर्वेदातील विचाराप्रमाणे जिरे बुद्धिवर्धक, पित्तशामक, बलदायक, रुचिकारक, कफनाशक व डोळ्यांना हितकर असतं. पोट फुगणं, पोटात वायू होणं, उलटी, अतिसार, कृमी या सर्व विकांरावर जिरे गुणकारी समले जातात. जठर, यकृत व आतड्यांना जिर्‍यानं मजबुती येते.\nजिरे देखील वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अलीकडील अभ्यासात जिरेपूड नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यात मदत करते. शिवाय जिरेपूड, शरीरात चरबी शोषण सेवन कमी करते. एक चमचा जिरे ग्लासभर पाण्यात पाणी रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळवून चहा म्हणून त्याचा उपयोग करा. तर उर्वरित जिऱ्याचे चर्वण करा.\nशरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमा��ात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगले करते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते.\nजिरे स्त्री-पुरुषांच्या आर्तव, शुक्र व मूत्रसंबंधी विकारात तसेच जीभ, आमाशय, लहान आतडय़ाच्या विकारात उत्तम काम देते. रुची उत्पन्न करणाऱ्या पदार्थात जिरेचूर्ण श्रेष्ठ आहे. असे असूनही ते उष्णता वाढवत नाही. उलट पित्त कमी करते.\nसर्व प्रकारच्या गॅसवरच्या औषधात जिरे प्रमुख घटक आहे. जिरेचूर्ण ताजेच असावे. ताकाबरोबर घ्यावे.\nस्त्रियांच्या पांढरे जाणे, धुपणी या तक्रारीत रात्री एक चमचा जिरे एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. पांढरे जाणे आठ-पंधरा दिवसांत कमी होते. जीरकाद्यारिष्ट हे तयार औषधही श्वेतप्रदरावर मात करते. पुरुषांच्या लैंगिक दुर्बलता, वारंवार स्वप्नदोष होणे, स्त्री-पुरुषांच्या मूत्रेंद्रियाची आग होणे, कंड सुटणे या विकारात याच प्रकारे जिरे-पाणी घ्यावे. जिरेपाक पौष्टिक आहे.\nहातापायावर सुज येते, उपाय सांगा.\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A5%AA,-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A5%AF-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-:-%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/HBKLso.html", "date_download": "2020-09-28T22:42:01Z", "digest": "sha1:4ENUWV4ETLXQNAE7C7FRUZOANSQVCVIM", "length": 4825, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "कराड ४, सातारा ९ कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल : डॉ. आमोद गडीकर - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकराड ४, सातारा ९ कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल : डॉ. आमोद गडीकर\nMarch 31, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकराड ४, सातारा ९ कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल : डॉ. आमोद गडीकर\nकराड : सातारा जिल्ह्यात दिनांक 15 मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले 7 प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत. तसेच सातारा जिल्हयातील 1 पुरुष व 1 महिला हे 2 रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन आज दाखल करून घेण्यात आले असुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nसातारा जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील विलगीकरण कक्षात दि.28 मार्च रोजी 48 वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, दि.29 मार्च रोजी 80 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि आज दि.30 मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे. या सर्व 4 रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80....%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80/oj0IAR.html", "date_download": "2020-09-28T22:34:10Z", "digest": "sha1:7422ZFMFUH57WNBI7QLHJF4GQR3SXX3L", "length": 4438, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "पहिली सकारात्मक बातमी....कोरोना मुक्त महिलेला पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजून सोडले घरी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपहिली सकारात्मक बातमी....कोरोना मुक्त महिलेला पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजून सोडले घरी\nApril 8, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपहिली सकारात्मक बातमी....कोरोना मुक्त महिलेला पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजून सोडले घरी\nसातारा - सध्या कोरोना व्हायरचा सर्वत्र धुमाकूळ सुरू असताना सातारा जिल्ह्यातही कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.दरम्यान सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला अखेर कोरोना मुक्त करून आज निरोप देण्यात आला.विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरुना बाबतची ही पहिली सकारात्मक बातमी असून सदर महिलेला पुष्पगुच्छ देऊन टाळ्या वाजून घरी सोडण्यात आले.\nसातारा जिल्ह्याची पहिली कोरोना ( कोविड 19 ) बाधित महिला झाली ठणठणीत बरी... कोरोना मुक्त जिल्ह्यातली पहिली रुग्ण... पुष्प गुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयातून निरोप दिला...कोरोना मुक्त महिलेने रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स यांचे यावेळी आभार मानले ... हा निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, डॉ.धुमाळ, डॉ. बक्षी, डॉ. जाधव, डॉ. देशमुख, डॉ.सुपेकर, डॉ.हिरास, मेट्रोन श्रीमती चव्हाण यांच्या नर्सिंग स्टाफ, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/9680/ramacha-shela-by-sane-guruji", "date_download": "2020-09-28T23:27:07Z", "digest": "sha1:57MOR2JBF77QKIRDZ7JOGMJGK5LTTJ7Z", "length": 18494, "nlines": 253, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Ramacha shela.. by Sane Guruji | Read Marathi Best Novels and Download PDF | Matrubharti", "raw_content": "\nरामाचा शेला.. - Novels\nरामाचा शेला.. - Novels\nसरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का किती झाले तरी आई ती आई. ...Read Moreआठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे किती झाले तरी आई ती आई. ...Read Moreआठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.\nरामाचा शेला.. - 1\nसरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का किती झाले तरी आई ती आई. ...Read Moreआठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे किती झाले तरी आई ती आई. ...Read Moreआठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.\nरामाचा शेला.. - 2\nआईचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्याकडे पाहून ती दिवस काढीत होती. बाळ मोठा होईल व आपले कष्ट संपतील अशी आशा ती माऊली मनात खेळवीत होती. बाळाकडे पाहून ती सारे अपमान गिळी, सारे दु:ख विसरे. सार्‍या हालअपेष्टा सहन करी. ...Read Moreतिचे किती प्रेम आईच्या प्रेमाला आधीच सीमा नसते. त्यातून एकुलता एक मुलगा असावा, आई विधवा असावी, दरिद्री असावी, आणि मग त्या मुलाविषयी तिला जे वाटत असेल, त्याची कल्पना कोण करू शकेल\nरामाचा शेला.. - 3\nझिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. सायंकाळची वेळ होती. फिरायला जाणारे बाहेर पडले होते. कोणाजवळ छत्री होती. कोणाजवळ नव्हती. विशेषत: तरुण मंडळी छत्री न घेताच जाताना दिसत होती. तोंडावरचे पाणी हातरूमालाने पुशीत होती. उदयही मधूनमधून तोंड पुशीत, केसांवरून ...Read Moreफिरवी. पर्वतीच्या पायथ्याच्या रस्त्याने तो जात होता. कालव्याकडे तो वळला. त्याच्या काठाने तो जाऊ लागला. तो दोनतीनदा त्या बाजूला येऊन गेला होता. परंतु इष्टदर्शन झाले नव्हते. “आज तरी सरला दिसेल का या अशा हवेत ती फिरायला पडेल का बाहेर\nरामाचा शेला.. - 4\nआई मुलाची वाट पाहात होती. दिवाळीत आला नाही, नाताळात आला नाही. परीक्षा आहे, अभ्यास असेल, होऊ दे एकदाची परीक्षा असे द्वारकाबाई म्हणत असत. परंतु त्यांच्याच्याने आता काम होईना. त्या आजारी पडल्या. आपल्या खोलीत त्या आता पडून असत. स्वत:च थोडी ...Read Moreकरून खात. परंतु दिवसेंदिवस त्यांना अधिक अशक्त वाटू लागले. तापही येई. ग्लानी येई. त्यांनी भावाला बोलावून घेतले. भाऊ आला होता. पोलिस खात्यातील भाऊ.\nरामाचा शेला.. - 5\nसरला सचिंत होती. उदयचे गेल्यापासून पत्र नाही. ती रोज वाट पाही. आज येईल, उद्या येईल. परंतु महिना झाला तरी पत्राचा पत्ता नाही. मे महिना संपत आला आणि जून उजाडला. मृग नक्षत्र सुरू झाले. पावसाळा आला. परंतु उदय आला नाही. ...Read Moreआहे उदय काय झाले त्याचे त्याची आई का बरी नाही त्याची व आईची भेट नसेल का झाली त्याची व आईची भेट नसेल का झाली परंतु तो कोठे आहे परंतु तो कोठे आहे त्याचा पत्ताही माझ्याजवळ नाही. इतके दिवस आम्ही एकत्र होतो. भेटत होतो. बोलत होतो. परंतु त्याचा पत्ता नाही घेऊन ठेवला. कोठे त्याला पत्र लिहू त्याचा पत्ताही माझ्याजवळ नाही. इतके दिवस आम्ही एकत्र होतो. भेटत होतो. बोलत होतो. परंतु त्याचा पत्ता नाही घेऊन ठेवला. कोठे त्याला पत्र लिहू कोठे त्याला पाहू\nरामाचा शेला.. - 6\nसरला त्या अनाथालयातून बाहेर पडली. ती चंद्रभागेच्या तीरी गेली. तिने स्नान केले. तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि शेवटी स्टेशनवर आली. ती अत्यंत दु:खी होती. कृश झाली होती. जीवनाचा तिला वीट आला होता. परंतु तिला जीवनाचा नाश करवत नव्हता. तुझा ...Read Moreतुला भेटेल, असे कोणीतरी तिला मनात म्हणत होते.\nरामाचा शेला.. - 7\nसरले, कोठे ग आता जाणार ती पुन्हा स्टेशनवर आली. मुंबईकडच्या गाडीत बसली. शून्य मनाने जात होती. मुंबईच्या समुद्रात जीव द्यावा असेही तिच्या मनात येई, नलूकडे जावे व तिला सारे सांगावे असेही तिला वाटे. परंतु उदयने खरोखरच जीव दिला असेल तर ती पुन्हा स्टेशनवर आली. मुंबईकडच्या गाडीत बसली. शून्य मनाने जात होती. मुंबईच्या समुद्रात जीव द्यावा असेही तिच्या मनात येई, नलूकडे जावे व तिला सारे सांगावे असेही तिला वाटे. परंतु उदयने खरोखरच जीव दिला असेल तर ...Read Moreका जगू बाळासाठी नको का जगू बाळाला मी आणीन, वाढवीन. परंतु बाळाला जग वाढवील. उदय माझी वरती वाट बघत असेल, काय करू मी\nरामाचा शेला.. - 8\nउदयची हकीगत सांगायची राहिलीच. ती सारी नीट सांगतो, ऐका. स्मृतिहीन उदयला सरलेचा फोटो दिसताच एकदम स्मृती आली. तो एकदम उठून उभा राहिला. त्याच्या दुबळया शरीरात बळ आले. सरलेचे जीवन त्याच्या डोळयांसमोर आले. तिचे दिवस भरत आले होते. ती कोठे ...Read Moreतिने काय केले असेल, सारे विजेप्रमाणे त्याच्या मनासमोर आले. आणि तो एकदम मामांकडून निघून गेला. त्याला चिंता वाटत होती. सरलेची काय स्थिती झाली असेल असे मनात येऊन तो दु:खी होई. कावराबावरा होई. उदयने आपल्याला फसविले असे का तिला वाटले असेल\nरामाचा शेला.. - 9\n“हे पहा गब्बूशेट, तुम्हीच अध्यक्ष झाले पाहिजे. तुम्ही नाही म्हणू नका. मुंबई शहरातील वर्णाश्रम स्वराज्य-संघाचे तुम्ही अध्यक्ष. आज धर्म धोक्यात आहे. सबगोलंकार होऊ पाहात आहे. आपला थोर धर्म का रसातळाला जाणार सनातन धर्म जगायला पाहिजे. तुम्ही ऐका. धर्माला आज ...Read Moreअत्यंत आवश्यकता आहे.”\nरामाचा शेला.. - 10\nसरलेचा पत्ता नव्हता. तिने खरोखरीच जीव दिला की काय आणि तिचा उदय, त्यानेही जीव दिला असेल का आणि तिचा उदय, त्यानेही जीव दिला असेल का विश्वासराव एकटे बसले म्हणजे त्यांच्या मनात हे विचार सारखे येत. एके दिवशी रात्री ते उठले. त्यांना अलीकडे झोप फारशी येत नसेच. ते ...Read Moreबसले होते. विचार करीत होते. त्यांना तेथे समोर कोणी दिसत का होते विश्वासराव एकटे बसले म्हणजे त्यांच्या मनात हे विचार सारखे येत. एके दिवशी रात्री ते उठले. त्यांना अलीकडे झोप फारशी येत नसेच. ते ...Read Moreबसले होते. विचार करीत होते. त्यांना तेथे समोर कोणी दिसत का होते ते टक लावून पाहात होते. कोण होते तेथे ते टक लावून पाहात होते. कोण होते तेथे त्यांना तेथे सरलेची आई दिसत होती. सरलेला तिने पोटाशी घेतले होते.\nरामाचा शेला.. - 11\nयेत्या रामनवमीस अस्पृश्य बंधुभगिनी नाशिकला सत्याग्रह करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती. वर्तमानपत्रांतून ती आली होती. आणि ती गोष्ट खोटी नव्हती. अस्पृश्यांचे पुढारी नाशिक जिल्हयातील खेडयापाडयांतून हिंडत होते. सत्याग्रहाचा ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतूनही त्यांचा प्रचार सुरू ...Read Moreहोता. शेकडो अस्पृश्य स्वयंसेवक येणार. सत्याग्रह करणार.\nरामाचा शेला.. - 12\nवर्णाश्रम-स्वराज्य-संघांची ती प्रांतिक परिषद सकाळी समाप्त झाली. त्या परिषदेतील गोष्टी सर्व शहरभर गेल्या. घरोघर त्यांची चर्चा चालली होती. घाटांवर, बाजारात, शाळांतून, कोर्टकचेरीतून एकच विषय बोलला जात होता. सनातनींच्या परिषदेची अशी फलश्रुती झाली. तिकडे अस्पृश्यांच्या परिषदेची काय होणार\n” “सारे बोलतो हो नलू.” सायंभोजने झाली. सायंप्रार्थना झाली. आणि सरला, उदय, नलू तिघे बोलत बसली होती. प्रकाश बोलत होता. खेळत होता. शेवटी तो आईच्या जवळ तेथे निजला. सरलेने नलूला सारी वार्ता सांगितली. उदय सद्गदित होऊन म्हणाला, “नलू, माझी ...Read Moreअशा दिव्यातून गेली ” “उदय, तुझ्यावर मी एक गोष्ट लिहिणार होते.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/02/blog-post.html", "date_download": "2020-09-28T22:45:31Z", "digest": "sha1:YZTQFKM7TV76GCSKAARAKDBQ4HL4MQHF", "length": 17398, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "आबा आम्हाला माफ करा! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social आबा आम्हाला माफ करा\nआबा आम्हाला माफ करा\nमुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आल��� होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे या विषयावरुन राज्य शासन पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगत राज्यात छमछम सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच पक्षाचा डान्सबार बंदीला पाठिंबा असतांना बार मालकांची लॉबी सरकारसह सर्वच राज्यकर्त्यांना भारी पडते, हे न पटणारे आहे. डान्स बार ही सर्वांनाच सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे आणि तिला मारले तर राज्याचा मोठा महसूल बुडतो, पोलिसांचे हप्ते चुकतात, बिल्डर व अंडरवर्ल्डचा काळा पैसा दडवण्याच्या मार्गात अडथळे येतात, यामुळेच कायद्यात जाणीवपूर्वक त्रृटी ठेवून सर्वोच्च न्यायालयात त्यांना विजय मिळवून देण्यासाठी हातभार तर लावला गेला नाही ना अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे\nमुंबईसह ठाणे, नवी मुंबई या शहरांत डान्सबारचे पेव फुटल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी पहिल्यांदा ३० मार्च २००५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्सबार बंदीबाबत सूतोवाच केले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी पनवेलमधील डान्सबारमुळे तरुण पिढी कशी वाहवत चालली आहे, याकडे लक्ष वेधले होते. आर.आर.आबा त्यांच्या तासगाव मतदारसंघातील काही तरुण डान्सबारच्या नादी लागून कसे बरबाद होत आहेत, यामुळे अस्वस्थ होते. यामुळे या विषयात त्यांनी वैय्यक्तीक लक्ष देत पाठपुरावा केल्याने बंदीची प्रक्रिया सुरू झाली. आबांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सुधारणा करून राज्य सरकारने डान्सबार बंदीचा निर्णय राज्यभरात लागू केला आणि एकट्या मुंबईतील ७०० डान्सबार आणि राज्यभरातले साधारण ६५० डान्सबार एका झटक्यात बंद करून दाखवण्याची किमया करून दाखवली. पुढे कायद्यातल्या पळवाटांचा आधार घेत बारमालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आबांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत २०१३ साल उजाडले. हा आदेश डान्सबार मालकांच्या बाजूने आल्यानंतर २०० हून अधिक बारमालकांनी परवान्यासाठी अर्ज केले. परंतु त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे अ��मान याचिका दाखल करण्यात आली. मात्र, पुन्हा एकदा २०१४ च्या पावसाळी अधिवेशनात राज्याच्या विधिमंडळात डान्सबार बंदीचा कायदाच आणत राज्य सरकारने ही बंदी कायम केली.\n२०१४ मध्ये सरकार बदलल्यावर भाजप सरकारने नव्या रूपातला कायदा आणला. पण तो वाचल्यावर हसावे की रडावे हेच समजेनासे होते. बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकल्याने आधी त्यात अशी तरतूद केली की, बारमध्ये स्त्रियांच्या हस्ते मद्य दिले जाऊ नये, स्त्रियांना गिर्‍हाइकांच्या जवळ जाण्यास, त्यांना स्पर्श करण्यास मनाई केली गेली. तसेच तिथे नृत्य सादरीकरण करण्यास विशिष्ट आखून दिलेल्या अंतरावर स्टेज उभारून तिथंच नृत्य करावे अशी बधने घालण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे बंधन घालण्यात आले. नंतर तर पूर्णपणे दारूच देऊ नये अशी हास्यास्पद तरतूदही सांगितली गेली. म्हणजे एकूणच सगळा मामला हास्यास्पद दिसत होता. अशा तरतुदी सर्वोच्च न्यायालयात टिकणे कठीणच होते व त्याचा परिणामही तशाचा झाला. राज्यकर्त्यांच्या या नाकर्त्या भुमिकेमुळे अनेक प्रश्‍न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राज्यसरकारचे कायदेपंडीत किती हुशार आहेतयाचे मुल्यमापन लहान मुलालाही करता येईल. न्यायालयाने डान्सबारला परवानगी देताना कायद्यातील अनेक नियम कायम ठेवले आहेत. संध्याकाळी साडेसहा ते साडेअकरा याच वेळेत डान्सबार खुले ठेवावेत. बारबालांवर पैसे उधळण्यात येऊ नये. त्यांना टीप देण्यास हरकत नाही. त्याचबरोबर रुग्णालये, शाळा अशा ठिकाणांजवळ डान्सबार नसावेत, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.\nमात्र महामार्गांवरील जेंव्हा दारुची दुकाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते तेंव्हा पोलिसांनी त्याची किती व कशाप्रकारे अंमलबजावणी केली, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय होवू शकतो. प्राचीन काळापासून धर्ममार्तंडांनी स्त्रीला पुरुषाच्या मोक्षमार्गातील धोंड ठरवून टाकले होते. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने पुरुषवर्गाच्या नीतिमत्तेचे रक्षण करण्याचा विडा उचलला आणि त्या नीतिमत्तेला धोका निर्माण करणार्‍या बारबालांचा नायनाट करायचे ठरवले. डान्सबार बंद करून गेल्या आठ वर्षांत किती नीतिमत्ता जपली गेली, हा देखील संशोधनाचा विषय ठरू शकतो; परंतु डान्सबारवर बंदीचा निर्णय फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला सणसणीत चपराक दिली आहे. याच्या पार्श्‍वभूमीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. डान्सबार बंदी नंतर तेथे पोट भरण्यासाठी काम करणार्‍या महिलांची कुचंबणा अधिकच वाढली. बारबाला म्हणून काम करणार्‍या अनेक बाला हॉटेलातच वेटर म्हणून काम करू लागल्या. कोणाला बंद करायचे आणि कोणाला मोकळीक द्यायची यामागचा निकष आर्बिट्ररी म्हणूनच घटनेच्या विरोधात जाणारा ठरतो व याच मुद्द्यावर न्यायालयाने ही बंदी अमान्य केली आहे. दुसरा मुद्दा हा डान्सबारसारख्या जागी मुलींचे शोषण होते हा होय. हा मुद्दा न्यायालयाला पटवून देण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले. याला शासनाची वृत्तीच कारणीभूत आहे.\nमुळातच हा कायदा आणला गेला तेव्हा या मुलींच्या शोषणाबाबत जराही दु:ख नव्हते. नेमक्या याच मुद्द्यावर शासनाला पराभव पत्करावा लागला. तिसरा मुद्दा हा पुनर्वसनाचा. डान्सबार बंदीचा निर्णय घेताना ५० हजार बारबालांचे आम्ही पुनर्वसन करू, असा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, गेल्या सहा वर्षांत एकाही बारबालेने सरकारी योजनेसाठी अर्ज केलेला नाही. या बारबालांना होमगार्ड, पोलिस खात्यात सामावून घेऊ, अशी आश्वासने दिल्यानंतर सरकारने टेलरिंग आणि केटरिंगसारखी कामे या बारबालांना देऊ करून पुनर्वसन योजनेची खिल्ली उडवली. या सर्व त्रृटी बारचालक व मालकांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत. हा विजय त्यांचा नसून सरकारच्या कमकुवत व सोइस्कर धोरणाचा पराभव आहे, हे म्हणणे सोईस्कर ठरेल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7774", "date_download": "2020-09-28T21:05:12Z", "digest": "sha1:R5BUN6UFLGUILLC4QP5UJOP5VSB5HGLE", "length": 7466, "nlines": 121, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ��िशाण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nफडफडणारे तिरंगी निशाण ...\nत्याच्या वाटेवर शिंपले आहेत\nत्याचा लालस केशरी रंग\nमरणाची भिती , शिकवलीच नाही कुणी\nआठवले नाहीत कधीच आपले संसार\nकुठुन, कधी आणि किती येतील ते\nआणि पडेल काळाचे जाळे\nसांगता येत नाही काहीच\nकि पाठीवर करतील वार\nहे ही ठाऊक नाही\nअंतरी आहे फक्त एकच जाणीव\nजपायचे आहे हे निशाण\nतेव्हा सांगतील माझी मुलं ..\nआणि पूर्वज सुद्धा -\n\"इथे वाहणार्‍या रक्त नद्यात\nवाहतो एक थेंब आमचा\nया निशाणात मिसळले आहे\nमग, गुंजतील या अवकाशात\nअभेद्य , अभंग ..\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/03/13/", "date_download": "2020-09-28T21:43:37Z", "digest": "sha1:PJXOEIOYGFAFKQATFE6HZANGJPNALJGA", "length": 3603, "nlines": 52, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "March 13, 2020 - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#आलायं कोरोना, कोरोना कोरोना नको जवळ आता अशी तु येऊना #\nआलायं कोरोना, कोरोना कोरोना नको जवळ आता अशी तु येऊना नको हात तु लावूना नको स्पर्श करूना नको आलिंगन देऊना आलायं कोरोना, कोरोना नको जवळ तु येऊना, नको येऊना नाही सिनेमा पाहु ना नाही मार्केट जाऊना नाही शाँपिंग आता करूना आलायं कोरोना ,कोरोना नको जवळ तु येऊना, नको येऊना हात लावू नको नमस्कार तू कर […]\n#आलायं कोरोना, कोरोना कोरोना नको जवळ आता अशी तु येऊना #\n#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#\nइरफान खान, दीपक डोबरियाल, राधिका मदन, करीना कपूर, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी ,कीकू शारदा यांच्या भूमिका असलेल्या अंग्रेजी मिडीयम हा चित्रपट आज प्रदर्शित झाला इरफान खान यांनी कँन्सर वर मात करून या चित्रपटा द्वारे कमबँक केले आहे इरफान खान यांनी कँन्सर वर मात करून या चित्रपटा द्वारे कमबँक केले आहे कधी कधी आपण आजूबाजूला बघतो की काही लोक विदेशात जाऊन सेटल झालेले असतात आणि आपल्याला वाटतं की ते […]\n#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/Kadaknath-scam-in-Nagpur-too-Rs-1-crore-60-lakh-bribe-to-a-poultry-farmer.html", "date_download": "2020-09-28T23:20:26Z", "digest": "sha1:XF2IVOSOEJLRGKIEUZIOOP5VXEG6N4UV", "length": 15235, "nlines": 115, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नागपुरात देखील कडकनाथ घोटाळा:पोल्ट्री फार्मरला १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर पोल्ट्री नागपुरात देखील कडकनाथ घोटाळा:पोल्ट्री फार्मरला १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा\nनागपुरात देखील कडकनाथ घोटाळा:पोल्ट्री फार्मरला १ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा\nराज्यातील लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी खोटी माहिती देऊन कंपनीत रक्‍कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला.\nमागील अनेक दिवसापासून आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना फसविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे फिर्यादीने\n��जाजनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली. सुधीर शंकर मोहिते (वय ३०, रा. वडेगाव, कडेगाव, जी. सांगली) आणि संदीप सुभाष मोहिते (वय 3०, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.\nत्यांनी महा रयत अँग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच रयत अँग्रो इंडिया लिमिटेड या दोन कंपनी आपल्या मालकीच्या असून कंपनीमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या होत्या. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचे स्वरूप समजावून सांगितले. यातून भरगोस उत्पन्न मिळवता येईल व कमोड दिवसात जास्त नफा कमवीता येईल असे सांगून त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळी रक्‍कम जमा केली. मूळचे न्यू कॉलनी, फेज नंबर २ ,नवी दिल्ली येथील रहिवासी असलेले मात्र सध्या कळमेश्वर तालुक्यातील सेलू गुमथळा गावात राहणारे विकास बळवंत मेश्राम यांनाही हेच आमिष दाखविले आणि मेश्राम आणि अन्य ११० शेतकऱ्यांकडून एकूण १ कोटी, ६० लाख, ५६० रुपये गोळा करून आरोपींनी काशा गुंडाळला. त्यांनी केलेल्या करारानुसार कोणत्याही प्रकारचा लाभ पैसे गुंतविणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. कराराचे पालनही झाले नाही.\nविधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याला राजकीय रंगही मिळाला, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर सरकार बदललं. दरम्यानच्या काळात पोलिसांनीही काही कारवाई केली.काही अटका झाल्या, काहींच्या ताब्यासाठी न्यायालयात जावं लागलं. वेळ जातो तशी चर्चा कमी होत जाते. पण जी घरं, जे संसार कडकनाथच्या या उद्योगात होरपळले ते अजूनही तसेच आहेत.\nसांगली, सातारा, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली गावंच्या गावं या कोंबड्यांच्या व्यवसायात अडकली आहे,जणू प्रत्येक गावच या घोटाळ्याचं शिकार बनलं आहे.अनेक शेतकर्‍यांची आयुष्यभराची कमाई गेली.\nइस्लामपूरमध्ये या कंपनीचं मुख्य कार्यालय होतं आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस होतं. कंपनी सुरुवातीला कोंबड्या देईल, त्यांच्यासाठी खाद्यही पुरवेल आणि नंतर कालांतरानं अंडी आणि कोंबड्या विकत घेईल. सुरुवातीच्या काळात अनेकांना लाखो रूपये फायदा झाल्याचं सगळ्यांनी बघितलं.\nसाठ रुपयापर्यंत अंडं जातंय, पाचशेपेक्षा जास्तीला कोंबडी जाते असं सांगितल्यावर लोकांनी आणखी पैसे घातले. गावातल्या ���ावात लोक एकमेकांचं बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते. कोणी कर्ज काढून तर कोणी नातेवाईकांकडे पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं हा व्यवसायच्या भानगडीत पडले.\nकंपनीने सुरुवातीला खाद्य दिल. नंतर ते थांबलं तेव्हा अनेकांनी पदरमोड करून कोंबड्यांना जगवलं. पण कोंबड्याच इतक्या होत्या की ते फार काळ खर्च करू शकले नाहीत. काही कोंबड्या मेल्या, काही मिळेल त्या भावात विकल्या.\nसुधीर मोहिते आणि संदीप मोहिते पैसे देणे तर दूरच पण , शेतकऱ्यांना प्रतिसादच देत नसल्याने फसवणूक केल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांच्यावतीने मेश्राम यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते या दोघांविरुद्ध कलम ४०६, ४०९,४२०,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.\nTags # नागपूर # पोल्ट्री\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, पोल्ट्री\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/central-government-emplyoes-get-more-dearness-allowance-15378", "date_download": "2020-09-28T22:23:26Z", "digest": "sha1:NEKWVTZN44UFITGILDVXPSXPLOYXYOEW", "length": 13416, "nlines": 188, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Central government emplyoes to get more dearness allowance | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ; ग्रॅच्युईटीची मर्यादा २० लाख \nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ; ग्रॅच्युईटीची मर्यादा २० लाख \nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक टक्‍क्‍याने वाढविणे आणि ग्रॅच्युईटीची मर्यादा 20 लाख रुपये करणाऱ्या दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. एक जुलै 2017 पासून महागाई भत्ता लागू होईल.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक टक्‍क्‍याने वाढविणे आणि ग्रॅच्युईटीची मर्यादा 20 लाख रुपये करणाऱ्या दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. एक जुलै 2017 पासून महागाई भत्ता लागू होईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. शिर्डी आणि शनिशिंगणापूरला रेल्वेने जोडणाऱ्या दौंड-मनमाड या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणालाही मंजुरी देण्यात आली. तसेच डेअरी उद्योगाच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारणे यांसारख्या महत्त्वाच्���ा निर्णयांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतरची ही पहिली बैठक होती. तत्पूर्वी, मोदींनी मंत्री परिषदेतील सर्व सहकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केंद्रीय मंत्र्यांसोबतच राज्यमंत्रीही सहभागी झाले होते. कायदामंत्री रविशंकर प्रसाद, नवे रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती दिली.\nकेंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि सुमारे 61 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी दिवाळीपूर्वी महागाईभत्ता वाढीची भेट मंत्रिमंडळाने आज दिली. यानुसार एक टक्का अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णय सरकारने केला. एक जुलै 2017 पासून महागाई भत्ता लागू होईल. मूळ वेतन आणि निवृत्तिवेतनावर आतापर्यंत चार टक्के महागाई भत्ता मिळत होता. या निर्णयामुळे पाच टक्के महागाई भत्ता मिळेल.\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाखांवरून 20 लाख रुपयांवर नेण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या \"पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी' दुरुस्ती विधायकाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.\nआतापर्यंत ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविणे किंवा मातृत्व रजेचा कालावधी वाढविणे यासारखे मुद्दे निकाली काढण्यासाठी सरकारला संसदेत कायदा मंजूर कराला लागत होता. नव्या दुरुस्ती विधेयकामुळे आता हा अधिकार सरकारला मिळणार आहे. याशिवाय सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रामध्येही ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविण्याला या विधेयकामुळे चालना मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nविरोधी आमदारांचा तालुका असल्याचे निमित्त \nश्रीगोंदे : निवडणुकांमध्ये दिलेली आश्‍वासने हवेत विरली असून, तालुक्‍यात सरकारी प्रकल्प येण्याचे सोडाच; आहे तेच कमी होत असल्याचे वास्तव आहे. विरोधी...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमोदी सरकारच्या कृषी कायद्यांवर काँग्रेसशासित राज्ये मारणार 'मास्टर स्ट्रोक'\nनवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरा��...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n‘जळाला रे जळाला, नागपूर करार जळाला’\nनागपूर : सन १९५३ मध्ये आजच्याच दिवशी नागपूर करार झाला होता आणि त्यानंतर १९६० संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nराज्यमंत्री भरणेंच्या गावातील कोरोना येईना आटोक्‍यात : प्रशासनावर व्यक्त केली नाराजी\nवालचंदनगर (जि. पुणे) : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अंथुर्णे गावासह इंदापूर तालुक्‍यात कोरोनाची साखळी तुटत नसल्याने भरणे यांनीही...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमोठी बातमी : कृषी कायद्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात; घटनात्मक वैधतेला आव्हान\nनवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरात...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसरकार महागाई नरेंद्र मोदी विकास मंत्रिमंडळ पीयूष गोयल पत्रकार वेतन विधेयक हिवाळी अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/police-custody-police-inspector-38501", "date_download": "2020-09-28T20:29:11Z", "digest": "sha1:PMDLKFLW5BANCO2KQ4ZFDH3423VQ6SXA", "length": 16876, "nlines": 197, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "police custody for police inspector | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलाच प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडणाऱ्या पोलिस निरीक्षकाला कोठडी\nलाच प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडणाऱ्या पोलिस निरीक्षकाला कोठडी\nलाच प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडणाऱ्या पोलिस निरीक्षकाला कोठडी\nगुरुवार, 13 जून 2019\nअकोला : गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केलेल्या पिंजर पोलिस स्टेशनच ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी (ता. १२) घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी ठाणेदार नागलकर यास गुरुवारी (ता. १३) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० जूनप���्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nअकोला : गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केलेल्या पिंजर पोलिस स्टेशनच ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी (ता. १२) घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी ठाणेदार नागलकर यास गुरुवारी (ता. १३) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nबार्शी टाकळी येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. चार जून रोजी पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाळूची वाहतूक करू देण्यासाठी अनुमती मिळावी म्हणून ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि त्याचे आणखी तीन साथीदार यांनी आठ हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देण्याचे नसल्याने त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून ठाणेदार नंदकिशोर नागलकर आणि नाईक पोलिस कॉन्स्टेबल महादेव राखोंडे, अरूण नागदिवे यांच्यासह खासगी व्यक्ती आरीफ अब्दुल सत्तार यांच्यावर बुधवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यासाठी पिंजर पोलिस ठाणे गाठले होते.\nमात्र, यावेळी ठाणेदार नंदकिशोर नागलकर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी सचिन धात्रक यांच्यावर जवळ असलेल्या सर्व्हीस रीव्हॉल्वरमधून गोळी झाडली होती. यातील जखमीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणेदार नागलकरसह नाईक पोलिस कॉन्स्टेबल महादेव राखोंडे, अरूण नवघरे आणि खासगी व्यक्ती आरीफ अब्दुल सत्तार यांच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केली आहे. तर नागलकर याच्यावर गोळी झाडल्याप्रकरणी पिंजर पोलिस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.\nया गुन्ह्यावरून आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीस मोनिका आयरलॅंड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ठाणेदार नागलकर यास २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nपिस्तूल मागताच झाडली गोळी....\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठाणेदार नागलकर यांना ‘तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे असलेली पिस्तूल आमच्या ताब्यात द्या’ असे म्हणताच ठाणेदार नागलकर यांनी त्यांच्या जवळ असलेली सर्व्हिस गन बाहेर काढून एसीबीचे कर्मचारी सचिन बबनराव धात्रक (रा. पिंजर) यांच्या उजव्या पायावर गोळी झाडली. यामध्ये धात्रक हे गंभीर जखमी झाले. नंदकिशोर नागलकर यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर चार दिवसापूर्वी नागलकर यांची अकोली पीटीएसमध्ये पदोन्नतीवर बदलीसुद्धा झाली होती.\nवाळू प्रकरणात सेटिंगचा आरोप\nमहान येथे काही दिवसांपूर्वी वाळूने भरलेले एक वाहन पकडण्यात आले होते. या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी सेटिंग झाल्याची चर्चा होती. याप्रकरणाची फोन रेकॉर्डींगच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणेदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा पोलिस स्टेशन परिसरात रंगत होती.\nसचिन धात्रक जाणार होते पीएसआयच्या ट्रेनिंगला\nमूळ पिंजर येथील रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल सचिन धात्रक हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहेत. ते एमपीएससी परीक्षा २२ एप्रिल रोजी उत्तीर्ण झाले असून, गुरुवारी ते पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी जाणार होते, अशी माहिती धात्रक यांच्या कुटुंबियांनी दिली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nips शिवदीप लांडे का म्हणतात... मी शांत आहे, व्यतिथ आहे... पण\nपुणे : देशभरात प्रसिद्ध असेलले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथकात मुंबईत नेमणूक दिली आहे. या आधी अमलीपदार्थ विरोधी...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\n`दबंग` ips अधिकारी शिवदीप लांडे `पब्लिक पोस्ट`ऐवजी दहशतवाद विरोधी पथकात\nपुणे : देशभरात प्रसिद्ध असेलले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथकात मुंबईत नेमणूक दिली आहे. या आधी अमलीपदार्थ...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nउर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोना\nमुंबई : राज्याचे उर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. लक्षणे नसल्याने तुर्तास त्यांना...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nतो `अनुभव` यायला आमदार अमोल मिटकरींना सहा महिने लागले....\nपुणे : कोरोनाने राज���यभरातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती कशी उध्वस्त झाली आहे, हे सर्वसामान्य माणूस रोज अनुभवतो आहे. कोरोनाची भीती एकीकडे आणि आपल्याला...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nआमदार अमोल मिटकरींनी अनुभवली एक निगरगट्ट रात्र\nनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मित्राचे वडील कोरोना पाॅझिटिव्ह आले. या कुटुंबाला मदत करताना मिटकरी यांना जे काही अनुभव आले...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nअकोला akola विभाग sections गोळीबार firing पोलिस अब्दुल सत्तार abdul sattar ठाणे पिस्तूल एसी फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7775", "date_download": "2020-09-28T22:12:36Z", "digest": "sha1:HX2DCBQTLS5XH7O6V2ZRUA5VQU266VQF", "length": 23122, "nlines": 183, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)\nटॅक्सी ताब्यात घेऊन आज सरळ पार्ल्याला लायब्ररीत गेलो.\nटिळकमंदिरची ही खूप जुनी आणि मस्त लायब्ररी.\nपण आजकाल महिनो न महिने पुस्तक बदलायचं राहून जातं...\nमाझ्याकडून दंड घेऊन घेऊन शेवटी इकडच्या मुलींनाच माझी दया येते आणि त्याच परस्पर पुस्तकं एक्स्टेन्ड करतात.\n(इकडे पाहिल्यापासून सगळं स्त्री राज्य आहे. ह्या लायब्ररीला \"ऍमेझॉन\" म्हटलं तर ते बऱ्याच अर्थानी चपखल बसेल\nपार्ला कॉलेजला असताना मी आणि मित्रवर्य सचिन भट दोघं रोज आपापली दोन पुस्तकं वाचून मग स्वॅप करून आणखी दोन वाचून दुसऱ्या दिवशी परत लायब्ररीत हजर व्हायचो...\nआणि काउंटरवरच्या मुलीनी आ वासला की आसुरी आनंदाने टाळ्या द्यायचो ते आठवलं.\nगेले ते दिन गेले...\nपण आज किरण गुरवांचं \"राखीव सावल्यांचा खेळ\" घेतलं.\n(क्लास कथा आहेत एकेक... \"बलबीराचे पाश\" मला सगळ्यात आवडली.)\nपार्ल्यावरून एक डायरेक्ट आर्थर रोडचं भाडं मिळालं.\n(लांबच भाडं मिळाल्याने मी खुश\nपॅसेंजर बहुतेक भायखळ्याच्या फुले मंडईतला फळांचा किंवा भाज्यांचा ट्रेडर असावा.\nछान दिलखुलास माणूस होता.\nगावी नुकतंच छोटंसं घर बांधलं होतं त्यामुळे खूप खुश होता.\nमित्राला फोनवर सांगत होता, अरे बाल्या मस्त गावच्या घरी गच्चीव खाट टाकून लोळायचं आणि दोन पोरी द्राक्ष भरवायला...\nआम्हा पुरुषांच्या फॅंटसीज तशाही शतकानुशतकं त्याच आहेत\nमग जे. जे. फ्लायओव्हरजवळ एक स्मोकर उचलला.\nशिस्���ीत सिगरेट विझवून तो तंद्रीत टॅक्सीत बसला.\nम्हणजे असं मला ग्लोरिफाय नाय करायचंय पण काही काही हेव्ही स्मोकर माणसं जाम सेक्सी वाटतात मला...\nहाही असाच खूप ऑर्डीनरी असूनही हँडसम होता.\nमला उगीचच नवाजुद्दीनची आठवण झाली...\nतो तर सरळ सरळच हँडसम आहे पण त्याच्या अंगाला कायम सिगरेटचा वास येत असणार असं मला का कोण जाणे वाटत राहतं...\nत्यातून बाबा आठवले, त्यांच्या अंगाला विल्स सिगरेट + मुंबई लोकल्सचा घाम + ओल्ड स्पाईसचं मस्क फ्लेवरचं आफ्टरशेव्ह असा तिपेडी वास यायचा.\nमी त्यांच्या तुंदील पोटात तो वास घेत घेत खोल घुसत जायचो.\nआजचा दिवस पुरुषांच्या नावे आहे बहुतेक...\nतिकडून एक कोवळं मुस्लिम कपल उचललं त्यांना 'गुलशन ए इराण' ला जायचं होतं.\nइट सीम्स हे हॉटेल भेंडीबाजार / पायधुणी / महम्मद अली रोडच्या लोकल क्राउड मध्ये बरंच पॉप्युलर आहे.\nट्राय करायला हवं एकदा... नेहमीचं 'शालीमार' थोडं मेन-स्ट्रीम झालंय आताशी.\nबाकी मग काळा घोडा फेस्टिव्हल चालू असल्याने तिकडून बरीच भाडी मारली.\nतिकडून एका तरूण पारशी कपल आणि त्यांच्या बाबूला कुलाबा कॉजवेला सोडलं.\nआज अचानक लक्षात आलं असावं तिच्या...\nनवऱ्याला म्हणाली, \"दस्तूर आ बध्धा टॅक्सीजना रूफ्स बहु अमेझिंग हॅव यु एव्हर नोटीस्ड डिअर हॅव यु एव्हर नोटीस्ड डिअर\nआयला हो खरंच टॅक्सीजच्या रूफ कव्हर्सची हटकून इंटरेस्टींग पॅटर्न्स असतात.\nउदाहरणार्थ हे माझ्या टॅक्सीचं रूफ:\nकुलाब्याला आलो की इलेक्ट्रिक हाऊस वरून लेफ्ट मारून कूपरेज जवळच्या रस्त्यावर जायचं हे मला आता नीटच कळालेलं .\nतिकडे गाडी लावून थोडा मायक्रो ब्रेक घ्यायचा पाणी बिणी प्यायचं... वहीत अशा नोंदी करायच्या...\nपुढेच सुलभ असल्याने हलकंही होता येतं.\nतेवढ्यात एक शिडशिडीत छान मुलगी बसली तिला चर्चगेटला सोडायचं होतं...\nह्यावेळेस मागच्या रविवारी खाल्लेल्या चटपटीत मुलीच्या शिव्या स्मरून मी न चुकता तो जुगाडू U टर्न परफेक्ट मारला.\nतिकडून एका मुलीला ताजच्या पाठच्या गेटवर सोडायचं होतं.\nआता ताजच्या पाठच्या गल्लीत पण हे SSS खोदून ठेवलेलं त्याच्या राईट किंवा लेफ्ट दोन्ही कडून एकच गाडी जाईल एव्हढी फकॉल जागा मला वाटलं खड्ड्यांच्या पुढे दोन्ही रस्ते एकमेकांना भेटतील म्हणून मी मनात टॉस करून गाडी राईटला घातली आणि च्यायची पुढे रस्ता बंद.\nझक मारत पुन्हा गाडी बाहेर आणून - पुन्हा कुलाबा कॉजवेवर आणून पुन्हा - रिगलचा U मारून गाडी कशीबशी ताजच्या ढुंगणाला लावली.\nअस्सल मुंबईकर मॅडमचा डोळ्यांतला संताप अर्थातच माझी पाठ भाजून काढत होता.\nशिवाय तिची हॉटलेची शिफ्ट असणार आणि आधीच उशीर झाला असावा बहुतेक तिला.\nपरत सॉरी सॉरी बोलून ४६ चे ३० च घेतले.\nआज जहांगीरजवळच्या रस्त्यावर काळा घोडा फेस्टिव्हलची उत्फुल्ल गडबड होती.\nआयुष्यभर मुंबईत राहून फेस्टिव्हलला जायचा योग आला नव्हता... आज जाऊयाच बोल्लो माँ की आग\nहुतात्मा चौकातल्या रिंगणातल्या पार्कींग लॉट मध्ये टॅक्सी बरोब्बर एका तासासाठी पार्क केली.\nहे सेंटर पीसचं इन्स्टॉलेशन आवडलं\nआणि हा आमच्या मुंबईच्या एरियल फोटोग्राफी प्रदर्शनातला हा आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीचा फोटो:\n(मार्क केलेला आमचा चौक)\nगर्द झाडांमधल्या ह्या सुबक कॉलनीत वाढतानाच्या असंख्य कडू-गोड आठवणी आहेत...\nस्वतःच्या आणि खास दोस्तांच्या जीवावरच्या मारामाऱ्या / प्रेमप्रकरणं / ब्रेकअप्स / एकसंध जोडलेल्या गच्चीतले घामेजलेले मेकाऊट्स / गणपती / दिवाळ्या / होळ्या / हंड्या / मॅचेस / पार्ट्या आणि काय काय आठवून पोटात तूटलं...\nआमचा चौकही तूटलाय आता...\nएक तास संपायला आला होता...\nकाळा घोड्याच्या चेतना हॉटेलचं पण बरंच नाव बरीच वर्षं ऐकून होतो.\nफटाफट थाळी खाल्ली... ठीक वाटली... नॉट ग्रेट आणि चिकार महाग, जिलबी मात्र छान.\nटॅक्सी लॉटमधून काढायला गेलो तर पार्किंगमधला इसम १०० रुपये मागायला लागला.\nह्या टेबलनुसार टॅक्सीचा रेट ३५ रुपये आहे.\nहुज्जत घातल्यावर तो बोर्ड वेगळ्या पार्कींगचा आहे वगैरे काहीही वेडा बनवायला लागला.\nअरे साक्षात पार्किंगच्या रिंगणात असलेला बोर्ड दुसऱ्या पार्किंगचा कसा असेल\nशेवटी ७० रुपये घेतले.\nमाझ्या गाडीचं प्रायव्हेट पार्किंग समजलं तर सत्तर रुपये ठीक आहेत\nपण टॅक्सीचे खरे ३५ च हवेत.\nइन जनरल ते माणूस बघून बिल फाडतायत.\nआजूबाजूच्या दोन तीन लोकांना विचारलं असता सर्रास त्यांच्याकडून तासाभरासाठी १०० / दोन तासांसाठी २०० रुपये घेत असल्याचं कळलं.\nह्या लूटमारीचा कडाडून निषेध\nबाकी मग फेस्टिव्हलला उत्साही लोकांची गर्दी असल्याने कुलाबा-काळाघोडा-चर्चगेट अशी भाडी मारत राह्यलो.\nचार विरारवाल्यांना चर्चगेटला सोडलं आणि जडावून झोप आली एकदम.\nजिलब्या बहुतेक अंगावर आल्या\nचर्चगेट स्टेशनच्या (विरारकडे तोंड केल्यास) उजव���कडे काही शांत गल्ल्या आहेत एस एन दि डी टी कॉलेजच्या आसपास.\nही पण एक आम्हा टॅक्सीवाल्यांच्या विश्रांतीची आवडती जागा.\nइकडे टॅक्सी लावून वीस मिनटं डोळे मिटले...\nतेवढ्यात थाड्कन टॅक्सीवर आपटलं काहीतरी...\nतीनचार पोरं फुटबॉल घेऊन चालली होती...\nमी थोडी खुन्नस दिली...\n\"अंकल मै नही इसने मारा\", त्यांनी एकमेकांवर बिल फाडलं.\nआम्ही पण कॉलनीत असेच अत्रंगी होतो त्याची आठवण येऊन हसू यायला लागलं.\nझोप तशीही उडाली होती एक कडक चहा मारला आणि परत भाडी मारायला लागलो.\nआजची कमाई: ६५० रुपये\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)\nकाळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक ���िसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2020-09-28T22:57:05Z", "digest": "sha1:2EUQUV27ITWV62AW7HXBDO3BBUMX6SVD", "length": 6233, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जगजीवन राम - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबाबू जगजीवन राम (एप्रिल ५, इ.स. १९०८ - जुलै ६, इ.स. १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री,कृषीमंत्री,रेल्वेमंत्री,संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. ते बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले.\n१ ली लोकसभा सदस्य\n२ री लोकसभा सदस्य\n३ री लोकसभा सदस्य\n४ थी लोकसभा सदस्य\n५ वी लोकसभा सदस्य\n६ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\n८ वी लोकसभा सदस्य\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १९०८ मधील जन्म\nइ.स. १९८६ मधील मृत्यू\nभारतीय संविधान सभेचे सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२० रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/number-deaths-due-corona-solapur-city-district-threshold-thousands", "date_download": "2020-09-28T22:59:52Z", "digest": "sha1:7MEBMQOPLR3FLSV53SMYB2QLE2BHRBN6", "length": 14483, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर | eSakal", "raw_content": "\nकोरोनामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर\nकोरोनाविषयी सोलापूरची फॅक्‍ट फाइल...\nसध्या होम क्कारंटाइनमध्ये दाखल : 8686\nइंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल : 1871\nरुग्णालयात उपचार घेत असलेले : 6728\nआत्तापर्यंत निगेटिव्ह आलेले रिपोर्ट : 183829\nअद्याप रिपोर्ट येणे बाकी : 137\nस्वगृही परतले : 17174\nसोलापूर ः शहर-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. दररोज नवनवे उच्चांक करत बाधितांची संख्या वाढतच चाचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आजअखेर शहर-जिल्ह्यात 997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nकोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढत असताना बाधितांची संख्याही वाढू लागली आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात लोक बरे होऊन घरेही जाऊ लागले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येवरुन स्पष्ट होते. काही तालुक्‍यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी जनता कर्फ्यू चा मार्ग अवलंबिला आहे. मंगळवेढा, सांगोला या तालुक्‍यांमध्ये तसा प्रयोग केला जात आहे. याशिवाय माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगर याठिकाणीही जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सुरु केली आहे. अशाप्रकारचे प्रयोग लोकांमधऊन होत असल्याने त्यांना कोरोनाच्या भयानकतेची जाणिव होऊ लागल्याचे दिसून येते. कोरोनामुळे अद्यापही सहा हजार 728 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमधून शहर-जिल्ह्यातील एक लाख 83 हजार 829 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nकोरोनाविषयी सोलापूरची फॅक्‍ट फाइल...\nसध्या होम क्कारंटाइनमध्ये दाखल : 8686\nइंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल : 1871\nरुग्णालयात उपचार घेत असलेले : 6728\nआत्तापर्यंत निगेटिव्ह आलेले रिपोर्ट : 183829\nअद्याप रिपोर्ट येणे बाकी : 137\nस्वगृही परतले : 17174\nसंपादन : वैभव गाढवे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nतालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन दूध उत्पादकांशी संवाद, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांचा उपक्रम\nसोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. दूध संघाला...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nसोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी\nसोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे...\n बुजगावणं सांगतय, रस्त्यांचं गुपित\nदौंड (पुणे) : एरवी शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी बुजगावणे उभे केले जातात. परंतु, दौंड शहरात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या...\nशाळांच्या वाढीव टप्यासाठी पाच निकष; थोरात समितीचा अहवाल गुलदस्त्यातच\nसोलापूर ः राज्यातील 20 टक्के अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुद��न मंजूर करुन घेण्यासाठी त्यांची पाच मुद्यांच्या आधारे तपासणी केली जाणार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cruel-destiny-twin-siblings-drown-nala-dam-unfortunate-incident-atpadi-taluka", "date_download": "2020-09-28T21:33:57Z", "digest": "sha1:OVXOUFHKUIYYLKNZOU2PF2WNCNNXKBFA", "length": 12907, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्रूर नियतीचा घाला...जुळ्या भावंडांचा नाला बांधमध्ये बुडून मृत्यू...आटपाडी तालुक्‍यातील दुर्दैवी घटना | eSakal", "raw_content": "\nक्रूर नियतीचा घाला...जुळ्या भावंडांचा नाला बांधमध्ये बुडून मृत्यू...आटपाडी तालुक्‍यातील दुर्दैवी घटना\nआटपाडी (सांगली)- \"ते' दोघे जुळे सख्खे भाऊ. एकाच वर्गात चौथीमध्ये शिकत होते. दोघेही कबड्डी खेळात तरबेज. दोघांचा दिवस एकाच वेळी उजाडायचा. रोजचं दोघांचं एकत्र खेळणं, बागडणं आणि काम करणं चाललेलं असायचं. गुरुवारी (ता.10) दुपारी बाळेवाडी येथे मेंढ्या घेऊन दोघेही चारण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने माळावरील पाणी साठलेल्या नाला बांध मध्ये दोघांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. दोघांनीही जन्मल्यानंतर एकाचवेळी पहिला श्‍वास घेतला होता. तसेच शेवटचा श्वास देखील एकाच वेळी घेतला. \"लव' आणि \"अंकुश' या दोघा भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nआटपाडी (सांगली)- \"ते' दोघे जुळे सख्खे भाऊ. एकाच वर्गात चौथीमध्ये शिकत होते. दोघेही कबड्डी खेळात तरबेज. दोघांचा दिवस एकाच वेळी उजाडायचा. रोजचं दोघांचं एकत्र खेळणं, बागडणं आणि काम करणं चाललेलं असायचं. गुरुवारी (ता.10) दुपारी बाळेवाडी येथे मेंढ्या घेऊन दोघेही चारण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने माळावरील पाणी साठलेल्या नाला बांध मध्ये दोघांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. दोघांनीही जन्मल्यानंतर एकाचवेळी पहिला श्‍वास घेतला होता. तसेच शेवटचा श्वास देखील एकाच वेळी घेतला. \"लव' आणि \"अंकुश' या दोघा भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nबाळेवाडी (ता. आटपाडी) येथील हैबतराव कोळेकर यांना जुळी मुले होती. एकाच वेळी दोघांचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी रामायणातील जोडी प्रमाणे \"लव' आणि \"अंकुश' अशी त्यांची नावे ठेवली होती. दोघेही सध्या चौथीला गेले होते. कबड्डीमध्ये दोघे आघाडीचे खेळाडू होते. दोघांचा दिवस एकत्रच सुरू व्हायचा. दिवसभरात एकत्र खेळणं, बागडणं आणि काम करणं नित्याचे चाललेलं असायचं. दोघांचा दिवसही एकत्र मावळत होता. दोघांची चांगलीच नावाप्रमाणे जोडी जमली होती.\nगुरुवारी दुपारी बाळेवाडीत माळावर मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते. या माळावर माती नाला बांध जागोजागी आहेत. गेल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. मेंढ्या चरत आणि खेळत-खेळत तलावाच्या पाण्यात एक जण बुडाला. पाण्याचा अंदाज लागला नाही. पाय गाळात रुतत चालला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा गेला आणि बघता बघता दोघेही एकाच वेळी पाण्यात बुडाले. पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. जन्माला एकत्र आलेल्या दोघांना काळाने एकाचवेळी ओढून नेले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. साऱ्या गावाचे लक्ष वेधून घेणारी लव-अंकुश जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे साऱ्या गावावर मोठी शोककळा पसरली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/oxygen-supply-factories-city-shut-down-nashik-marathi-news-345691", "date_download": "2020-09-28T23:00:16Z", "digest": "sha1:V3ZZURUBKZYAOPAKPZ6TJCNFHU5E6P7U", "length": 17672, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "अखेर कारखान्यांचा ऑक्सिजन बंद! वैद्यकीय कारणासाठीच होणार पुरवठा | eSakal", "raw_content": "\nअखेर कारखान्यांचा ऑक्सिजन बंद वैद्यकीय कारणासाठीच होणार पुरवठा\nजिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना औद्योगिक कारणासाठी केला जाणारा पुरवठा बंद करून फक्त वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दिल्याने पुढील आठ दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन कंपन्यांनी दिले आहे.\nनाशिक : जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना औद्योगिक कारणासाठी केला जाणारा पुरवठा बंद करून फक्त वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दिल्याने पुढील आठ दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन कंपन्यांनी दिले आहे.\nशहर व ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याची नवी समस्या निर्माण झाली आहे. शहरात सध्या दररोज चार ते पाच किलोलिटर ऑक्सिजनचा पुरवठा होतो. येत्या काळात अठरा ते वीस किलोलिटर ऑक्सिजनची आवश्‍यकता भासणार आहे. परंतु सिलिंडरपासून ते रिफलिंग व ऑक्सिजन लिक्विड वाहतूक करणाऱ्या टँकरचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनीदेखील मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली होती. तांत्रिक कारणे, टँकर उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचण येत होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीला लागणारा रोजचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून त्याऐवजी रुग्णालयांसाठीच पुरवठा करण्याची मागणी पुढे येत होती. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठादार व अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्यात औद्योगिक वसाहतीत म्हणजे कारखान्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्पादकांनी फक्त रुग्णालयांसाठीच ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन पुरवठा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी दिले.\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nमुंबई, रायगड येथून पुरवठा\nमहापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तिप्पट ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी केली असून, रायगड, मुंबई येथून अतिरिक्त ऑक्सिजन मागविण्यात आला आहे. नाशिक ��ोड येथील नवीन बिटको रुग्णालयात वीस, तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दहा किलोलिटर क्षमतेची ऑक्सिजनची टाकी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या चार किलोलिटर दररोज ऑक्सिजन पुरवठा केला जात असून, रुग्णसंख्या दुप्पट होण्याची शक्यता लक्षात घेऊन बारा किलोलिटर अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केला. मविप्र रुग्णालयात प्रत्येकी तीन किलोलिटरच्या दोन क्षमतेच्या टाक्या बसविल्या जाणार असून, या टाक्या दाखल झाल्या आहेत. तर यापुढे महापालिकेचे अधिकारी खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात माहिती संकलित करणार आहेत.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\nसंपादन - रोहित कणसे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nमाझं कुटुंब,माझी जबाबदारी अभियानातून लोकप्रतिनिधींचा काढता पाय; आशा स्वयंसेवकांकडे ढकलली जबाबदारी\nमुंबई : ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियानातून अनेक लोकप्रतिनिधींना जबाबदारी झ़टकली आहे. त्यामुळे कोणतीही साधन सामग्री न देता आशा...\nबाजारात व्हेंटिलेटरचा तुटवडा; दर्जा योग्य नसल्याने नवी मुंबई महापालिकेची खरेदी रखडली\nनवी मुंबई : कोरोनामुळे प्राणवायू खालावलेल्या रुग्णाला वाचवण्यासाठी संजीवनी ठरलेल्या व्हेंटिलेटरला आरोग्य क्षेत्रात मोठी मागणी वाढली आहे. मागणीच्या...\nकॅबिनेटमध्ये आता माझी मान ताठ राहणार \nजळगाव ः जिल्ह्यात पूर्वी कोरोनाचे स्वॅबच्या चाचणीसाठी लॅब नव्हती. यामुळे कोरोनोचा विषय कॅबिनेटच्या मिटींगमध्ये निघाला अन जळगावचे नाव आले की...\nआरोग्यमंत्री महोदय, नाही बेड; नाही खासगीत उपचाराची क्षमता, आता तुम्हीच बघा...\nवाडी (जि.नागपूर) : खासगीचा उपचार खर्च सर्वसामान्यांच्या क्षमतेच्या बाहेर आहे. वाडी परिसरात आतापर्यंत बाधितांची संख्या ७०० च्या जवळपास पोहोचल्याने व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2736/", "date_download": "2020-09-28T20:54:19Z", "digest": "sha1:MKNACPYYKMXYPKSKRKYP2CPT5HUC5PPQ", "length": 11117, "nlines": 88, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 10166 कोरोनाबाधित,सकाळी 84 रुग्ण पॉझिटिव्ह - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nऔरंगाबाद जिल्ह्यात 10166 कोरोनाबाधित,सकाळी 84 रुग्ण पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात 3918 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दि. 18 : जिल्ह्यात आज सकाळी 84 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 10166 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5861 बरे झाले, 387 जणांचा मृत्यू झाला. तर 3918 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.\nरुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :\nऔरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (12)\nसादात नगर (1), पुंडलिक नगर (1), चिकलठाणा (1), संजय नगर (1), हिमायत बाग (1), पद्मपुरा (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), अमृतसाई प्लाजा (1), छावणी परिसर (1), छत्रपती नगर, सातारा परिसर (1), अन्य (1)\nग्रामीण भागातील रुग्ण (67)\nकन्नड (1), इंदिरा नगर, गोंदेगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), राधेय सो., बजाज नगर (7), महालक्ष्मी सो., बजाज नगर (1), छावा सो., बजाज नगर (3), सिडको महानगर (4), वाळूज, बजाज नगर (5), स्वस्तिक नगर (1), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (4), न्यू संजिवनी सो., बजाज नगर (1), गजानन सो., बजाज नगर (1), जिजामाता सो., बजाज नगर (1), ओमशक्ती सो., बजाज नगर (1), बकवाल नगर, नायगाव (1), अविनाश कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (1), अजिंक्यतारा सो., शिवाजी नगर, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), सरस्वती सो., (1), जागृत हनुमान मंदिर परिसर (1), शिवकृपा सो., बजाज नगर (1), ओमसाई नगर,रांजणगाव (1), स्नेहांकित सो., बजाज नगर (3), मोहटा मंदिराजवळ, बजाज नगर (1), शिवनेरी सो., बजाज नगर (1), मयूर पार्क (1), बजाज विहार (2), अक्षर सो., बजाज नगर (1), रांजणगाव, गंगापूर (3), भानुदास नगर, गंगापूर (2), वैजापूर (8)\nसिटी एंट्री पाँइटवरील रुग्ण (5)\nबजाज नगर (1), जाधववाडी (2), कांचनवाडी (1), वडगाव (1)*दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू*शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील 62 वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील 60 वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n← सुरक्षा परिषद में भारत की जीत के बाद प्रधानमंत्री PM मोदीजी का पहला भाषण\nनांदेड जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित संकुल सर्व सुविधायुक्त करण्यावर भर – पालकमंत्री अशोक चव्हाण →\nप्लाझ्मा थेरपीसाठी पाठपुरावा सुरु- जिल्हाधिकारी उदय चौधरी\nराज्यात आरोग्य सुविधा मोठ्याप्रमाणात उपलब्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nन्यायमूर्तींचे मत याचिकेबाहेरचे ,अन्य न्यायमूर्तींची असहमती\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर���टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7777", "date_download": "2020-09-28T22:09:08Z", "digest": "sha1:64QFM64EYDB7A55D3HICDGQA5KFUT7XM", "length": 12002, "nlines": 148, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सेन्साॅरिंग | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\n\"त्या यांच्या पुस्तकावर टीका झाली होती. तसं परत व्हायला नको म्हणून आपण एक्स्पर्टला ड्राफ्ट वाचायला सांगितलाय.\"\n\"ते अमुक देशाच्या सैन्यात पत्रांचं सेन्साॅरिंग करायचे. काही आक्षेपार्ह मजकूर असेल तर लगेच सांगतात.\"\n\"तुमचा ड्राफ्ट वाचला. गोष्ट चांगली आहे पण बऱ्याच सुधारणा कराव्या लागतील.\"\n\"तुमचा पहिलाच परिच्छेद बघा -\nसतीशने दाढी करताना आरशात पाहिले. अस्वलाने केलेल्या हल्ल्याच्या खुणा त्याच्या उजव्या खांद्यावर अजूनही दिसत होत्या. ती आठवण झटकून टाकत त्याने तोंड धुतले. त्याने झोमॅटोवरून डोसा मागवला आणि डोशाची वाट बघताना पटकन दोन कप चहा टाकला.\"\n\"बरं. यात काय प्राॅब्लेम आहे\n\"ब्रॅन्डचा उल्लेख हा सर्वात मोठा प्राॅब्लेम. चक्क झोमॅटोचं नाव लिहिलंय तुम्ही\n\"पण काही वावगं लिहिलं नाहीये त्यांच्याबद्दल.\"\n\"आता तुमची कादंबरी वाचून कोणी झोमॅटोवर ऑर्डर केलं आणि त्यांना वाईट अनुभव आला, तर तुमच्यावर खटला भरतील - झोमॅटोचा ग्राहक व्हायला उद्युक्त केल्याबद्दल.\"\n\"आणि चांगला अनुभव आला तर\n\"तर स्विगी तुमच्याविरूद्ध कॅम्पेन चालवेल - त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची सरोगेट मार्केटिंग केली म्हणून.\"\n\"चहाचा उल्लेख केलायत तुम्ही.\"\n\"अहो चहाचा तर ब्रॅन्डसुद्धा नमूद केला नाहीये\n\"पण काॅफी बोर्डाची एनओसी घेतलीयेत का आणि चहाचे दुष्परिणाम नसतात असं आयएमएचं सर्टिफिकेट आणि चहाचे दुष्परिणाम नसतात असं आयएमएचं सर्टिफिकेट\n\"आणि ते अस्वलाचं काय तुमच्या लेखनामुळे कोणा वाचकाच्या मनात वन्यजीवांविषयी घृणा निर्माण झाली आणि त्याने एखादी खार वगैरे मारली तर त्या गुन्ह्याच्या अबेटमेंटसा��ी तुम्हीही कारावासात जाल मिस्टर तुमच्या लेखनामुळे कोणा वाचकाच्या मनात वन्यजीवांविषयी घृणा निर्माण झाली आणि त्याने एखादी खार वगैरे मारली तर त्या गुन्ह्याच्या अबेटमेंटसाठी तुम्हीही कारावासात जाल मिस्टर\n\"दाढी करताना इजा होऊ शकते ही धोक्याची सूचना नाही. आरसा फुटून इजा होऊ शकता याचे सूतोवाचही नाही. आणि सतीश नावाच्या व्यक्तींच्या संस्थेने त्या नावाची व्यक्ती अस्वलाकडून हल्ला करून घेण्याएवढी हलगर्जी असल्याचं तुम्ही सूचित करताय असा खटला भरला तर\n\"सतीश नावाच्या व्यक्तींची संस्था आहे\n\"उद्या कोणी स्थापन केली तर\n\"दाढी करताना इजा होऊ शकते ही धोक्याची सूचना नाही. आरसा फुटून इजा होऊ शकता याचे सूतोवाचही नाही. आणि सतीश नावाच्या व्यक्तींच्या संस्थेने त्या नावाची व्यक्ती अस्वलाकडून हल्ला करून घेण्याएवढी हलगर्जी असल्याचं तुम्ही सूचित करताय असा खटला भरला तर\nमुळात अस्वलांची एखादी संस्था अस्वलांची बदनामी केल्याबद्दल आक्षेप घेणार नाही, हे गृहीत धरल्याबद्दल वैषम्य वाटते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषा��क\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T22:54:37Z", "digest": "sha1:LKCZ2BGPWW2KVIWBPMJIWUOFYCXZZWOS", "length": 4783, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\n(ऑस्ट्रेलियाची राज्ये या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑस्ट्रेलिया देशामध्ये ६ राज्ये आहेत व भोवतालचे अनेक द्वीपसमूह हे प्रशासकीय प्रदेश आहेत.\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nऍशमोर आणि कार्टियर द्वीपे External (West Islet) 0 199\nऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी AU-ACT ACT प्रदेश कॅनबेरा 344,200 2,358\nहर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह HM External (Atlas Cove) 0 372\nन्यू साउथ वेल्स AU-NSW NSW राज्य सिडनी 6,967,200 800,642\nनॉर्दर्न टेरिटोरी AU-NT NT प्रदेश डार्विन 219,900 1,349,129\nसाउथ ऑस्ट्रेलिया AU-SA SA राज्य ॲडलेड 1,601,800 983,482\nटास्मानिया AU-TAS TAS राज्य होबार्ट 500,001 68,401\nव्हिक्टोरिया AU-VIC VIC राज्य मेलबर्न 5,297,600 227,416\nवेस्टर्न ऑस्ट्रेलिया AU-WA WA राज्य पर्थ 2,163,200 2,529,875\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/beaten-on-the-running-train-the-death-of-a-young-man/", "date_download": "2020-09-28T20:34:02Z", "digest": "sha1:AFOC3VUCTNSZVAOCXD4AAWF2GZGK576C", "length": 8280, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धावत्या रेल्वेत मारहाण; तरुणाचा मृत्यू", "raw_content": "\nधावत्या रेल्वेत मारहाण; तरुणाचा मृत्यू\nमुख्य बातम्याTop Newsठळक बातमी\nदौंड लोहमार्ग पोलिसांनी तातडीने 13 जणांना केली अटक\nदौंड – मुंबई-लातूर-बिदर एक्‍सप्रेसमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांच्या टोळक्‍याने कल्याणमधील एका कुटुंबाला मारहाण केल्याने या मारहाणीत 26 वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या डब्यातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 12) रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे.\nसागर जनार्धन मारकड (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ताईबाई मारुती पवार, रूपाली सोमनाथ चव्हाण, आदेश शिवाजी चव्हाण, गणेश शिवाजी चव्हाण (चौघे रा. मांडगाव ता. बार्शी जि. सोलापूर), जमुना दत्ता काळे, निकिता अशोक काळे, अशोक आप्पा काळे (तिघे रा. भूम, जि. उस्मानाबाद), ताई हनुमंत पवार, कलावती धोंडिबा चव्हाण (तिघे रा. कळमवाडी, ता. बार्शी), गंगुबाई नामदेव काळे (रा. शेलगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सोमनाथ शिवाजी चव्हाण (रा. देगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सोनू आप्पा काळे (रा. सिंगोली जि. उस्मानाबाद), गणपत पवार (रा. कळमवाडी ता. बार्शी जि. सोलापूर) यांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सागर यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेली माहती अशी की, पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म नंबर सहावरून मुंबई-लातूर-बिदर एक्‍सप्रेस गाडीच्या इंजिनचे मागील दुसऱ्या क्रमांकाच्या जनरल डब्यातून पुणे ते कुर्डुवाडी असे प्रवासाला सागर, त्यांची लहान मुलगी, आई व बायको सोबत निघाला होता. जनरल डब्यात बसण्यास जागा नसल्याने सागर मारकड आणि त्याच्या सर्व कुटूंब उभे होते गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटताच सागर यांनी दरवाजा लगत असलेल्या सीटवरील एका महिलेस म्हणाले की, माझ्या पत्नी जवळ लहान मुलगी आहे बसण्यासाठी थोडी जागा द्या, तेव्हा त्या महिलेने सागर यांना शिवीगाळ केली.\nतेव्हा सागर यांनी त्या महिलेस शिवीगाळ करू नका असे म्हणत असल्यावर तिथे असलेल्या एका गटातील महिलांनी सागर यांना आणखीन शिवीगाळ करून धक्‍काबुक्‍की करू लागले व त्या महिलेसोबत असलेले सहा पुरुष, आणि सहा महिला यांनी देखील सागरसह कुटुंबीयांना मारहाण केली. त्या दरम्यान सागर हा मारहाणीमुळे डब्यातच खाली पडला. त्याला सागरला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण मारहाणीमुळे जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. पुढील तपास दौंड लोहमार्ग पोलीस करीत आहेत.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gurumauli.in/2020/07/?m=1", "date_download": "2020-09-28T22:41:16Z", "digest": "sha1:PQLGOXFYMKWRAD6LPGQVMWJZSS36UOU7", "length": 13316, "nlines": 224, "source_domain": "www.gurumauli.in", "title": "Gurumauli", "raw_content": "\n_पहिली मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_दुसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_तिसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_चौथी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_पाचवी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\nआकारिक चाचणी 1 (2020)\n_पहिली मराठी Mp3 कविता\nशाळापूर्व तयारी PDF अभ्यास\nचौथी प.अभ्यास १ ऑनलाईन टेस्ट\n२. सजीवांचे परस्परांशी नाते (चौथी प.अभ्यास-भाग १)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nचौथी प.अभ्यास १ ऑनलाईन टेस्ट\n१. प्राण्यांचा जीवनक्रम (चौथी प.अभ्यास-भाग १)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nचौथी प.अभ्यास २ ऑनलाईन टेस्ट\n५. शिवरायांचे शिक्षण (चौथी प.अभ्यास-भाग २)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nचौथी प.अभ्यास २ ऑनलाईन टेस्ट\n४. शिवरायांचे बालपण (चौथी प.अभ्यास-भाग २)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nचौथी प.अभ्यास २ ऑनलाईन टेस्ट\n३. मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे (चौथी प.अभ्यास-भाग २)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nचौथी प.अभ्यास २ ऑनलाईन टेस्ट\n२. संतांची कामगिरी (चौथी प.अभ्यास-भाग २)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nचौथी प.अभ्यास २ ऑनलाईन टेस्ट\n१.शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र (चौथी प.अभ्यास : भाग -२)\nचौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव …\nसमूहगीत -हिमालयाशी सांगती नाते\nहिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे (2) जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ज…\nसमूहगीत - रिमझिम रिमझिम\nरिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा, खेळगडी ह��� ब…\nसमूहगीत - आली पारू शाळेला\nआली आली आली पारू शाळेला (2) शिक्षणाचा ss, शिक्षणाचा शुभारंभ झाला, अज्…\nसमूहगीत - धोय धोय पाऊस\nधितांग तांग, धितांग तांग, धितांग तांग तांग (2) धोय धोय धोय धोय पा…\nसमूहगीत - आनंदाचे गाणे\nचला चला , गाऊ चला चला चला , गाऊ चला , आनंदाचे गाणे (2) आनंदाचे गाणे…\nप्रार्थना - जय जय जय प्रथमेशा\nजय जय जय प्रथमेशा, गणेशा, जय जय जय प्रथमेशा, गणेशा, मंगलमय कर स…\nआकारिक चाचणी क्र.1 (2020/21)+-\nइयत्ता पहिली आकारिक चाचणी इयत्ता दुसरी आकारिक चाचणी इयत्ता तिसरी आकारिक चाचणी इयत्ता चौथी आकारिक चाचणी इयत्ता पाचवी आकारिक चाचणी\nइयत्ता पहिली ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता दुसरी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता तिसरी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टपरिसर ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता चौथी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टपरिसर 1 ऑनलाईन टेस्टपरिसर 2 ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता पाचवी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टपरिसर 1 ऑनलाईन टेस्टपरिसर 2 ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता सहावी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टविज्ञान ऑनलाईन टेस्टइतिहास ऑनलाईन टेस्टभूगोल ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता सातवी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टविज्ञान ऑनलाईन टेस्टइतिहास ऑनलाईन टेस्टभूगोल ऑनलाईन टेस्ट\nदुसरी गणित ऑनलाईन टेस्ट\nदुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया\nआजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी उपक्रम\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nइयत्ता पाचवी_आजचा अभ्यास_शाळापूर्व तयारी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ७. धूळपेरणी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - २. बोलणारी नदी\nप्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा\nपाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट -७.अरण्यलिपी\nचौथी गणित ऑनलाइन टेस्ट क्र.६. बेरीज (भाग 1)\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ५. मला शिकायचंय\nपहिली ते सातवी शाळापूर्व तयारी PDF व पहिली ते पाचवी ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत. ...तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... ९४२३३०९२१४/९४०४९७४३५६\nया आमच्या गुरुमाऊल�� ब्लॉगवर फक्त आमचे (प्रविण & जयदिप डाकरे ) स्वनिर्मित शैक्षणिक साहित्यच मिळेल.सदर ब्लॉग लिंक परवानगी घेऊनच आपल्या ब्लॉगवर अॅड करु शकता.आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..\nआजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी उपक्रम\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nइयत्ता पाचवी_आजचा अभ्यास_शाळापूर्व तयारी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ७. धूळपेरणी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - २. बोलणारी नदी\nप्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा\nपाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट -७.अरण्यलिपी\nचौथी गणित ऑनलाइन टेस्ट क्र.६. बेरीज (भाग 1)\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ५. मला शिकायचंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7779", "date_download": "2020-09-28T22:05:32Z", "digest": "sha1:HA7IVPI7KXFRWHJESMDOLAJCNW7CY5I2", "length": 53388, "nlines": 79, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पंधरा आणि सोळा ऑगस्टच्या (२०२०) काही नोंदी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nपंधरा आणि सोळा ऑगस्टच्या (२०२०) काही नोंदी\nनेमेचि येतो मग पंधरा ऑगस्ट. अर्थात लहानपणाच्या आठवणीत या दिवसाला त्याचा स्वतःचा उत्सवी असा रंग आहे , झेंडूच्या फुलांचा वास आहे, त्याच्याशी निगडित पेढे , बर्फी, बासुंदी कधी जिलेबीच्या चवीच्या आठवणी आहेत. परंतु जीवन प्रवाही आहे, आणि गेली काही वर्षे १५ ऑगस्ट फार वेगळा उगवतो. एक तर आपल्या नेहमीच्याच, ओळखीच्या वातावरणात हे उत्सव साजरे करणे आणि एक स्थलांतरित म्हणून हे उत्सव साजरे करणे यात खूप फरक आहे. अर्थात तुलना केली तर फरक आहे आणि तुलना केली नाहीच तर प्रत्येक अनुभव हा एकमेवाद्वितीयच आहे. कुटुंबातले सर्व आप्तजन, मित्र-मैत्रिणी आजूबाजूला असताना हे सण साजरे करण्याचा संदर्भ वेगळा असतो, किंवा अगदीच परिचयाचा असतो. माझ्या आठवणीत अशा ओळखीच्या वातावरणाबाहेर साजरा केलेला पंधरा ऑगस्ट म्हणजे हैदराबादचा. या शहरात मी फार नाही पण एक वर्षं काढलं. तरीही घराबाहेर इतक्या लांब जाऊन नोकरी करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने एकदम इंटेन्स असा काळ होता. म्हणलं तर भारतातच होतो, पण भाषा , संस्कृती या सर्व बाबतीत प्रचंड वेगळेपण होतं. अपवाद सुरेख अशा दगडी शिवालयांचा. एक स्पेशल जन्म घेऊन आंध्र प्रदेशातील शिवालयात वेळ घालवता आला तर मजा येईल. म्हणजे शिवालयात तासभर ध्यान करून संन्यासी व्हायचं, बाहेर आल्यावर देवळापासून शंभर दोनशे मीटर ���ंतरावर असलेल्या एखाद्या टपरीवरून येणाऱ्या ताज्या वड्याच्या वासाकडे आकर्षित होऊन आठदहा रुपयात आलूबोन्डा आणि मिरची खायची. तर अशा या शहरात देवदत्त बर्वे ऊर्फ देबू भेटेपर्यन्त मी पुष्कळ एकटा होतो. नंतर देबूने स्वतः तिथल्या हॉस्टेल वरून माझी सुटका केली आणि मला रूममेट करून घेतला. देबू स्वतः चांगला चित्रकार , वाचक आणि इतिहासाचा जाणकार. त्यामुळे तो भारत देशाबद्दल पुष्कळ काही सांगत असे. संध्याकाळी मी शक्यतो हार्मोनियम वाजवत बसे आणि देबू इतिहासाबद्दल काहीतरी सांगे किंवा त्याच्या कामाच्या काही मजेशीर गमतीजमती सांगत असे. दुसरी एक गम्मत अशी की देबू हैद्राबाद मध्ये तीनेक वर्षे तरी काम करीत होता तरीही तो ‘तिथला किंवा इथला’ झाला नव्हता. तो स्थलांतरित होता. त्याची काहीएक खंत त्याच्या मनात कायम होती. तर तिथल्या पंधरा ऑगस्टला आम्हाला ध्वजवंदनाला वगैरे कुठे जायचं नव्हतं. आम्ही कुर्ते बिर्ते घालून , गांधी टोप्या घालून त्या दिवशी तयार होतो. रूमवरच वेगवेगळ्या आकाराचे भारताचे झेंडे आणले होते. मिठाई म्हणून आमचा एकदम फेवरीट असा पुल्लरेड्डीचा मिल्क मैसूरपाक आणून ठेवलेला होता. नाश्ता वगैरे झाल्यावर गच्चीवर जाऊन आम्ही मग हातात वेगवेगळ्या आकाराचे झेंडे घेऊन एसएलआर कॅमेऱ्याने काही फोटो काढून त्याकाळातील फोटो सेशन केलं होतं. सर्वात जास्त फोटो देबूचे काढले होते कारण त्याचा फोटोजेनीकपणा आणि उत्साह देबूच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तो दिवस फार मस्त मजेत आणि उजळ गेला.\nभारत सोडून मला आता एक तप तरी पूर्ण झालं. पंधरा ऑगस्ट हा पोलिश संस्कृतीमध्ये किंवा कॅथॉलिक संस्कृतीमध्ये हा महत्वाचा सण आहे. आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताची आई, मेरी ही सदेह वैकुंठाला गेली अशी धारणा आहे. त्यामुळे इथल्या हवेतदेखील एक प्रकारचा फेस्टिव्हपणा असतो, परंतु तो वेगळा. पोलिश समाजमनात असलेले श्विएन्ता ( Święta) अर्थात सण आणि त्यांच्या अवतीभवतीची खास सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ भूमी, त्यांच्याशी निगडित तथाकथित धार्मिक कल्पना, सण साजरा करण्याच्या पद्धती हा एक खास अभ्यासाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे इथल्या उन्हाळ्याचा आणि पर्यायाने सुट्टीचा क्लायमॅक्स. गेल्या बारा वर्षात मी ऑगस्टमध्ये कधी भारतात होतो, तर कधी सुटीसाठी मुलांसोबत समुद्रावर. सुट��टीसाठी मनुष्य जंगलात , समुद्रावर असेल तर एक निसर्ग सोडला तर दुसऱ्या कुठल्या खास उत्सवाची गरज भासत नाही, त्यांची आठवण देखील होत नाही. एकदा भारतात सहकुटुंब असताना आमचे पिताश्री त्यांच्या पोलिश सुनेला ऑफिसच्या पंधरा ऑगस्टच्या ध्वजवंदनाला आणि पेढे वाटप कार्यक्रमाला घेऊन गेले होते हे नक्की आठवतंय. परंतु एकूण या दहा बारा वर्षांत पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात एक प्रकारची अनियमितता होती, आणि या पार्श्वभूमीवर कोविड-वर्षात साजरा केलेला हा पंधरा ऑगस्ट फारच मजेशीर होता.एकूण हा वीकेंडच मस्त होता.\nया पंधरा ऑगस्टला दोन फेस्टिवलना एकाच दिवशी आपल्याला हजर रहावं लागणार हे काही दिवस आधी माहित झालं. त्यातला पहिला फेस्टिव्हल म्हणजे शहरातल्या विलडा या भागात दरवर्षी होणारा झुपांस्की फेस्टिव्हल आणि त्यानंतर लगेच येणारा आमचा इंडियन कल्चरल इवनिंग हा छोटा फेस्टिव्हल. झुपांस्की फेस्टिव्हल साधारण दुपारी दोननंतर सुरु होणार होता, तर आमचा इंडियन फेस्टिवल चार वाजता. झुपांस्की फेस्टिव्हल मध्ये माझा काही परफॉर्मन्स वगैरे नव्हता, परंतु आमच्या अर्बन स्केचर ग्रुपच्या स्केचेसचं प्रदर्शन होतं.त्याची तयारी करायची होती. म्हणजे दोन वाजता जमा होऊन शामियान्यात चित्रे लटकवणे वगैरे. आमच्या या अर्बन स्केचर ग्रुपमध्ये मी अजून नवा आहे. इथे येऊन मला एकच वर्ष झालं आहे. हा ग्रुप काय करतो तर , वेळ मिळेल तेव्हा शहरात ( कधीकधी दुसऱ्या शहरात , जवळच्या भागात ) जमून स्केचिंग करतो. आठ ते दहाजणांचा हा एक बऱ्यापैकी नियमित ग्रुप आहे. यात अनुभवी, अननुभवी आणि विविध माध्यमांत काम करणारे विविध वयोगटाचे लोक आहेत, त्यामुळे जास्त मजा येते. आमच्या या ग्रुपविषयी आणि एकूणच अर्बन स्केचिंगविषयी कधीतरी लिहायचं आहे. या फेस्टिव्हलसाठी डोरा ही आमची मैत्रीण खास वरोत्सुआफ़वरून सायकलवर आली होती. तर माझा प्लॅन अगदी साधा होता , तो म्हणजे सकाळपासून थिएटरवरून ( तेआत्र पोल्स्की ) माईक/केबल्स घ्यायच्या , नंतर रुसाऊका तळ्यावर जाऊन प्योत्रकडून माईकचा स्टॅन्ड घ्यायचा , आणि नंतर दोनच्या आसपास मित्र शिमॉनकडून माईकहोल्डर घ्यायचा. भारताचा स्वातंत्र्यदिन असल्याने भारतीय स्टाइलचा जुगाड असलाच पाहिजे. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या असत्या तर हे सर्व संध्यकाळच्या कन्सर्टसाठी जरुरी होतं , कारण इंडियन कल्चरल इव्हीनिंग मध्ये आमचा एक माजी विद्यार्थी सतार वाजवणार होता तर मी त्याला तबल्यावर जुजबी साथ करणार होतो . असो हे सर्व संध्यकाळच्या कन्सर्टसाठी जरुरी होतं , कारण इंडियन कल्चरल इव्हीनिंग मध्ये आमचा एक माजी विद्यार्थी सतार वाजवणार होता तर मी त्याला तबल्यावर जुजबी साथ करणार होतो . असो तर सकाळी दहा साडेदहाच्या आसपास माईक घेतले, नंतर रुसाऊका वर गेलो. हे तळं आमच्या घरापासून दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे. या जागेला फार खास असा इतिहास आहे. उन्हाळ्याच्या कहरात या तळ्याच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात निवांत आणि थंड असा वेळ घालवता येऊ शकतो. तर मी प्योत्रला भेटण्यासाठी गेलो आणि तिथे तो माल्टा फेस्टिवल अंतर्गत वर्कशॉप घेत होता. म्हणजे आयोजित करत होता. तोंडावर भरघोस मास्क असलेली एक लहानखुऱ्या चणीची एक मुलगी आजूबाजूच्या लोकांना चिकणमाती कशी मळावी याचं ट्रेनिंग देत होती. तिच्या आवाजावरून आणि इंग्लिश बोलण्याच्या लहेज्यावरून ती इराणी असावी असा मी अंदाज बांधला आणि प्योत्रची वाट पाहत उभा राहिलो. दोनेक मिनिटात प्योत्र आला, त्याने आमची ओळख करून दिली. ही छोट्या चणीची सुरेख आवाजात बोलणारी मुलगी सारा; आणि ती खरोखरीच इराणी होती. तिचा नवरा इटालियन होता आणि दोघेही माल्टा फेस्टिवलमध्ये हे विकेंड वर्कशॉप घेत होते. या अत्यंत रोचक उपक्रमाबद्दल पुढे सांगेनच. त्यांनी मला एक टेबल दाखवलं आणि चल तू जॉईन हो असं म्हणाले. मी म्हणालो सॉरी , आज नाही जमणार , उद्या असेल तर जरून येईन. मग उद्या बारा वाजता येण्याचं मी ठरवलं आणि प्योत्रकडून स्टॅन्ड घेऊन घरी आलो; अंशूभाईंची वाट पाहत बसलो. अंशूभाई म्हणजे आमचे भारतीय मित्र. मूळ बिहारचे, आता गेली आठेक वर्षे पोलंडमध्ये तर सकाळी दहा साडेदहाच्या आसपास माईक घेतले, नंतर रुसाऊका वर गेलो. हे तळं आमच्या घरापासून दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे. या जागेला फार खास असा इतिहास आहे. उन्हाळ्याच्या कहरात या तळ्याच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात निवांत आणि थंड असा वेळ घालवता येऊ शकतो. तर मी प्योत्रला भेटण्यासाठी गेलो आणि तिथे तो माल्टा फेस्टिवल अंतर्गत वर्कशॉप घेत होता. म्हणजे आयोजित करत होता. तोंडावर भरघोस मास्क असलेली एक लहानखुऱ्या चणीची एक मुलगी आजूबाजूच्या लोकांना चिकणमाती कशी मळावी याचं ट्रेनिंग देत होती. तिच्या ��वाजावरून आणि इंग्लिश बोलण्याच्या लहेज्यावरून ती इराणी असावी असा मी अंदाज बांधला आणि प्योत्रची वाट पाहत उभा राहिलो. दोनेक मिनिटात प्योत्र आला, त्याने आमची ओळख करून दिली. ही छोट्या चणीची सुरेख आवाजात बोलणारी मुलगी सारा; आणि ती खरोखरीच इराणी होती. तिचा नवरा इटालियन होता आणि दोघेही माल्टा फेस्टिवलमध्ये हे विकेंड वर्कशॉप घेत होते. या अत्यंत रोचक उपक्रमाबद्दल पुढे सांगेनच. त्यांनी मला एक टेबल दाखवलं आणि चल तू जॉईन हो असं म्हणाले. मी म्हणालो सॉरी , आज नाही जमणार , उद्या असेल तर जरून येईन. मग उद्या बारा वाजता येण्याचं मी ठरवलं आणि प्योत्रकडून स्टॅन्ड घेऊन घरी आलो; अंशूभाईंची वाट पाहत बसलो. अंशूभाई म्हणजे आमचे भारतीय मित्र. मूळ बिहारचे, आता गेली आठेक वर्षे पोलंडमध्ये इथे ओल्ड सिटीमध्ये त्यांचं एक इंडियन रेस्तराँ आहे. सध्या त्याची एक उन्हाळी शाखा वार्ता नदीच्या काठी आहे. तिथल्याच आवारात इंडियन कल्चरल इव्हीनिंग होणार होती. माझ्याकडे दोन तबले, माईक, केबल्स, स्टॅन्ड असं सामान होतं आणि वाटेत अजून आम्हाला माझ्या ऑफिसमधून डेकोरेशनच्या साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. हे सर्व मला सायकलवर नेणं शक्य नव्हतं. अंशूभाई घरी आले, मी चहा बनवलाच होता आणि सकाळच्या नाश्त्याचे बनवलेले थोडे पोहे शिल्लक होते. आम्ही कार्यक्रमाच्या तयारीबद्दल चर्चा करीत चहा प्यायलो, पोहे खाल्ले आणि पायात चपला सरकावणार इतक्यात अंशूभाईंना घरून फोन आला. व्हाट्सअप वर त्यांच्या आईनं सांगितलं, ‘ आत्ताच पाचमिनिटांपूर्वी तुझी मावशी गेली इथे ओल्ड सिटीमध्ये त्यांचं एक इंडियन रेस्तराँ आहे. सध्या त्याची एक उन्हाळी शाखा वार्ता नदीच्या काठी आहे. तिथल्याच आवारात इंडियन कल्चरल इव्हीनिंग होणार होती. माझ्याकडे दोन तबले, माईक, केबल्स, स्टॅन्ड असं सामान होतं आणि वाटेत अजून आम्हाला माझ्या ऑफिसमधून डेकोरेशनच्या साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. हे सर्व मला सायकलवर नेणं शक्य नव्हतं. अंशूभाई घरी आले, मी चहा बनवलाच होता आणि सकाळच्या नाश्त्याचे बनवलेले थोडे पोहे शिल्लक होते. आम्ही कार्यक्रमाच्या तयारीबद्दल चर्चा करीत चहा प्यायलो, पोहे खाल्ले आणि पायात चपला सरकावणार इतक्यात अंशूभाईंना घरून फोन आला. व्हाट्सअप वर त्यांच्या आईनं सांगितलं, ‘ आत्ताच पाचमिनिटांपूर्वी तुझी मावशी गेली हॉस्पि��लमध्ये होती, तिच्याशी फोनवर बोलत असतानाच गेली.’ ही सगळी बातचीत मला ऐकू येत होतीच. अंशूभाईंना मी शांत केलं. सामान घेऊन आम्ही गाडीत बसलो. त्यांनी फोन ठेवला. काही सेकंद एकदम शांततेत गेले. एकूण कोरोनामुळे एक प्रकारची चमत्कारिक आणि न भूतो न भविष्यती अशी ऍब्सर्डिटी आपल्या सर्वांच्याच जीवनात आली आहे. आपल्या प्रियजनांना आपल्यापैकी अनेकजण अखेरचा निरोप देऊ शकत नाहीत. स्थलांतरित मनुष्याच्या जीवनात ही ऍब्सर्डिटी खूप आधीपासून आहे. अर्थात काही लोक अशा काळात इमर्जन्सी तिकीट काढून हातची सगळी कामंधामं टाकून मायदेशाकडे धाव घेतात, पण सध्याच्या काळात तेदेखील शक्य नाही. मग ऑफिस येईपर्यंत अंशूभाई त्यांच्या बिहारी परिवाराच्या कहाण्या सांगत होते. तिथल्या परिवाराची रचना, त्याचे ताणेबाणे खूप वेगळे आहेत. बिहारमध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धती जिवंत आहे. अशा क्षणांमध्ये जो एक हताशपणा जाणवतो, तो अंशूभाईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणं स्वाभाविक होतं. एकाच पृथ्वीवर राहत असूनही एका स्थलांतरितासाठी भौगोलिक अंतर हा एक मोठा अडसर असतो. तर आता आम्ही ऑफिसवर गेलो. तिथून काही साड्या आणि डेकोरेशनचं किरकोळ इंडियन सामान घेतलं, गाडीत टाकलं. अंशूभाईंना म्हणालो , मी आता माईक होल्डर घ्यायला शिमॉनकडे जातो, नंतर झुपांस्की फेस्टिवलमध्ये थोडा वेळ जाऊन मदत करतो आणि चार साडेचारच्या आसपास येतो, आपण साऊंड चेक करूयात. मग मी शिमॉनकडे जाऊन माईक होल्डर घेतला आणि लगोलग ट्रामने रिनेक विलडा अर्थात विलडा मार्केट कडे गेलो. इथल्या एक छोट्या पार्कमध्ये हा फेस्टिव्हल होतो. मी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो. मला वाटलं होतं , की आमचे लोक जमून चित्रं लावत असतील; पण कसलं काय हॉस्पिटलमध्ये होती, तिच्याशी फोनवर बोलत असतानाच गेली.’ ही सगळी बातचीत मला ऐकू येत होतीच. अंशूभाईंना मी शांत केलं. सामान घेऊन आम्ही गाडीत बसलो. त्यांनी फोन ठेवला. काही सेकंद एकदम शांततेत गेले. एकूण कोरोनामुळे एक प्रकारची चमत्कारिक आणि न भूतो न भविष्यती अशी ऍब्सर्डिटी आपल्या सर्वांच्याच जीवनात आली आहे. आपल्या प्रियजनांना आपल्यापैकी अनेकजण अखेरचा निरोप देऊ शकत नाहीत. स्थलांतरित मनुष्याच्या जीवनात ही ऍब्सर्डिटी खूप आधीपासून आहे. अर्थात काही लोक अशा काळात इमर्जन्सी तिकीट काढून हातची सगळी कामंधामं टाकून मायदे���ाकडे धाव घेतात, पण सध्याच्या काळात तेदेखील शक्य नाही. मग ऑफिस येईपर्यंत अंशूभाई त्यांच्या बिहारी परिवाराच्या कहाण्या सांगत होते. तिथल्या परिवाराची रचना, त्याचे ताणेबाणे खूप वेगळे आहेत. बिहारमध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धती जिवंत आहे. अशा क्षणांमध्ये जो एक हताशपणा जाणवतो, तो अंशूभाईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणं स्वाभाविक होतं. एकाच पृथ्वीवर राहत असूनही एका स्थलांतरितासाठी भौगोलिक अंतर हा एक मोठा अडसर असतो. तर आता आम्ही ऑफिसवर गेलो. तिथून काही साड्या आणि डेकोरेशनचं किरकोळ इंडियन सामान घेतलं, गाडीत टाकलं. अंशूभाईंना म्हणालो , मी आता माईक होल्डर घ्यायला शिमॉनकडे जातो, नंतर झुपांस्की फेस्टिवलमध्ये थोडा वेळ जाऊन मदत करतो आणि चार साडेचारच्या आसपास येतो, आपण साऊंड चेक करूयात. मग मी शिमॉनकडे जाऊन माईक होल्डर घेतला आणि लगोलग ट्रामने रिनेक विलडा अर्थात विलडा मार्केट कडे गेलो. इथल्या एक छोट्या पार्कमध्ये हा फेस्टिव्हल होतो. मी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो. मला वाटलं होतं , की आमचे लोक जमून चित्रं लावत असतील; पण कसलं काय तिथे एक शामियाना सोडला तर बाकी काही नव्हतं. शहरातील सुप्रसिद्ध असे क्लाऊस माईकवाले साऊंड टेस्टिंग करत होते आणि अजून सर्व गोष्टी लागत होत्या. हळू हळू आमचे अर्बन स्केचरवाले लोक आले. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. आयोजक बाईंनी आमचं स्वागत केलं आणि आमच्या स्केचेसची आणि एकूणच आमच्या या ग्रुपची स्तुती केली. आमच्या ग्रुपमधला ग्रेगोरी ( हा पोस्टमन आहे ) माझ्याकडं इंगित करून आयोजक बाईंना म्हणाला , की आमचा ग्रुप एकदम इंटरनॅशनल आहे. त्यावर बाई छानसं हसून म्हणाल्या, ‘नाही हो तिथे एक शामियाना सोडला तर बाकी काही नव्हतं. शहरातील सुप्रसिद्ध असे क्लाऊस माईकवाले साऊंड टेस्टिंग करत होते आणि अजून सर्व गोष्टी लागत होत्या. हळू हळू आमचे अर्बन स्केचरवाले लोक आले. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. आयोजक बाईंनी आमचं स्वागत केलं आणि आमच्या स्केचेसची आणि एकूणच आमच्या या ग्रुपची स्तुती केली. आमच्या ग्रुपमधला ग्रेगोरी ( हा पोस्टमन आहे ) माझ्याकडं इंगित करून आयोजक बाईंना म्हणाला , की आमचा ग्रुप एकदम इंटरनॅशनल आहे. त्यावर बाई छानसं हसून म्हणाल्या, ‘नाही हो तो ( म्हणजे मी ) इथलाच आहे.’ बाजूलाच एका इंटरेस्टिंग परफॉर्मन्सची तयारी होत होती. परफॉर्मन्स करणाऱ्या बाईनी कोविड काळाला अनुसरून परफॉर्मन्स बनवला होता. फोनपे कविता तो ( म्हणजे मी ) इथलाच आहे.’ बाजूलाच एका इंटरेस्टिंग परफॉर्मन्सची तयारी होत होती. परफॉर्मन्स करणाऱ्या बाईनी कोविड काळाला अनुसरून परफॉर्मन्स बनवला होता. फोनपे कविता अर्थात दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि त्या बाई त्यांच्या आवडत्या कविता तुम्हाला वाचून दाखवतील. आमचा शामियाना लागेपर्यंत तीन वाजून गेले. माझं मन संध्याकाळच्या कन्सर्टमध्ये जास्त होतं आणि तिथला साऊंड चेक फार महत्वाचा होता. थोडीशी मदत करून, गप्पा मारून मी सटकलो. पुन्हा ट्रामने वार्ता नदीच्या काठी अर्थात दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि त्या बाई त्यांच्या आवडत्या कविता तुम्हाला वाचून दाखवतील. आमचा शामियाना लागेपर्यंत तीन वाजून गेले. माझं मन संध्याकाळच्या कन्सर्टमध्ये जास्त होतं आणि तिथला साऊंड चेक फार महत्वाचा होता. थोडीशी मदत करून, गप्पा मारून मी सटकलो. पुन्हा ट्रामने वार्ता नदीच्या काठी आता भूक लागली होती. पण अंशूभाईंना डेकोरेशनमध्ये मदत केली. थोड्या वेळात एरीक आला आणि वाद्ये काढून, माईक, मिक्सर, स्पीकर यांच्या केबलचा जुगाड करून आम्ही साऊंड चेकला सुरुवात केली.एव्हाना चार वाजले होते, हळूहळू लोक येऊ लागले होते. ध्वनीसंयोजन हे इतकं महत्वाचं आहे, पण अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष होतं हा माझा अनुभव. साधारण अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर साऊंड चेक पूर्ण झाला. आम्ही दोघेही खुश झालो. कडक ऊन असल्याने तबला खणखणीत वाजू लागला. इथल्या कडाक्याच्या थंडीत तबल्याची काळजी घेणं हा एक फार वैतागवाणा प्रकार आहे. या कल्चरल इवनिंगमध्ये बॉलिवूड नृत्याचे काही ग्रुप होते, भरतनाट्यम वाल्या एक दोघी होत्या आणि आमचा एक छोटा कार्यक्रम होता. एरीक सध्या सुप्रतीक सेनगुप्ताकडून सतारीचे धडे घेतो. त्याने सहाना ( कानडा) रागातली एकछोटी गत निवडली होती, आधी आम्ही देस वाजवणार होतो. सुरुवातीला थोडी आलापी, नंतर शॉर्ट झाला आणि बऱ्यापैकी द्रुत तीनतालातली छोटी गत आता भूक लागली होती. पण अंशूभाईंना डेकोरेशनमध्ये मदत केली. थोड्या वेळात एरीक आला आणि वाद्ये काढून, माईक, मिक्सर, स्पीकर यांच्या केबलचा जुगाड करून आम्ही साऊंड चेकला सुरुवात केली.एव्हाना चार वाजले होते, हळूहळू लोक येऊ लागले होते. ध्���नीसंयोजन हे इतकं महत्वाचं आहे, पण अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष होतं हा माझा अनुभव. साधारण अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर साऊंड चेक पूर्ण झाला. आम्ही दोघेही खुश झालो. कडक ऊन असल्याने तबला खणखणीत वाजू लागला. इथल्या कडाक्याच्या थंडीत तबल्याची काळजी घेणं हा एक फार वैतागवाणा प्रकार आहे. या कल्चरल इवनिंगमध्ये बॉलिवूड नृत्याचे काही ग्रुप होते, भरतनाट्यम वाल्या एक दोघी होत्या आणि आमचा एक छोटा कार्यक्रम होता. एरीक सध्या सुप्रतीक सेनगुप्ताकडून सतारीचे धडे घेतो. त्याने सहाना ( कानडा) रागातली एकछोटी गत निवडली होती, आधी आम्ही देस वाजवणार होतो. सुरुवातीला थोडी आलापी, नंतर शॉर्ट झाला आणि बऱ्यापैकी द्रुत तीनतालातली छोटी गत असा वीस पंचवीस मिनिटांचा छोटा कार्यक्रम असा वीस पंचवीस मिनिटांचा छोटा कार्यक्रम मी कोणत्याही अंगाने भारी तबलावादक नाही. परंतु एरिकला साथ करावी म्हणून मी अधूनमधून वाजवतो इतकंच मी कोणत्याही अंगाने भारी तबलावादक नाही. परंतु एरिकला साथ करावी म्हणून मी अधूनमधून वाजवतो इतकंच अर्थात मी तबला भरपूर आणि खूप प्रेमाने ऐकतो. बॉलिवूड ग्रुप मध्ये जास्तकरून पोलिश मुली होत्याच, काही भारतीय देखील होत्या. पोलिश मुलींचं बॉलिवूड प्रेम, किंवा त्याचं फॅसिनेशन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमांत सुरेख आणि देखणं भरतनाट्यम् करणारी एक आग्न्येष्का सोडली तर बाकी सर्व हौशी प्रकार होता. माझ्यासाठी भरतनाट्यम् हे फक्त सुचेता चापेकर आणि दक्षिणेतल्या काही नर्तकांनी करण्याचं नृत्य आहे. पोलिश मुलींमध्ये अभावाने सापडणारी तालाची समज या मुलीमध्ये होती आणि तिने फार सुरेख अलारिपू दाखवला.\nया कार्यक्रमात माझे काही पोलिश मित्र आले होते त्यात होता नवीनच ओळख झालेला कुबा काप्राल. काहीच दिवसांपूर्वी त्याने लिहिलेली श्रुतिका - UCHO ( उखो ) अर्थानं कान - मी वाचली होती. फेसबुकवर आम्ही थोडं बोललो होतो आणि या फेस्टिव्हलमध्ये जमलं तर चर्चा करूया असं ठरलं होतं. आमच्या कन्सर्टनंतर काहीतरी खाऊन मी आणि कुबा रेस्तराँच्या मागे असलेल्या बागेत जाऊन निवांत बसलो. स्टेजवर आय लव्ह माय इंडिया, ये मेरा इंडिया सारखी गाणी सुरु होती, पण इथे बऱ्यापैकी शांतता होती. कुबाच्या या श्रुतिकेमध्ये वडिलांचा मृत्यू आणि मग त्या अनुषं���ाने उलगडणारे वडील-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहीण नात्याचे पदर ही थीम आहे. यात किंचित जुना पोलिश काळ देखील आहे आणि संगीताची फार फार महत्वाची भूमिका आहे. यामध्ये सररियालिस्ट पद्धतीच्या नेपथ्याला पुरेपूर वाव आहे. त्याने हे नाटक, श्रुतिका म्हणूनच लिहिलं आहे की त्याला याचं नाटक करायचं आहे यावर आम्ही पुष्कळ चर्चा केली. पुन्हा ही श्रुतिका मला मराठीत भाषांतरित करायची आहे असंही मी म्हणालो. होता होता चर्चा भारतीय नाटकांवर आली. भारतीय रंगभूमीबद्दल इथल्या माणसाला फार माहिती नसतेच, परंतु भारतीय साहित्य पोलिशमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तरीही भारतीय भाषांमधील पुष्कळ साहित्य अजूनही अनुवादित झालेलं नाही. मराठीपुरतं बोलायचं तर सदानंद रेगे, आरती प्रभू, शंकर पाटील, माडगूळकर , नेमाडे आणि यासारखे अनेक लोक त्यांच्या अनेक साहित्यकृती, साहित्यिक निबंध हे अनुवादित व्हायला हवेत. ते झालेले नाहीत आणि आपल्याला यात अजून काही वाटा उचलता येत नाही याची खंत वाटण्यासाठी पंधरा ऑगस्टपेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असू शकतो भारतीय इंग्लिश साहित्य मात्र पोलिश भाषेमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहे. गंमत म्हणजे मी कुबाला विचारलं की तू हे नाटक घेऊन एखाद्या थिएटरकडे का जात नाहीस भारतीय इंग्लिश साहित्य मात्र पोलिश भाषेमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहे. गंमत म्हणजे मी कुबाला विचारलं की तू हे नाटक घेऊन एखाद्या थिएटरकडे का जात नाहीस त्यावर तो मस्त हसला आणि म्हणाला, मी नाट्यलेखनाला चाळीशीत सुरुवात केली, म्हणजे ती आपोआप झाली. मी या क्षेत्रात पुष्कळच नवा आहे आणि थिएटरच्या लोकांबरोबर बसून वोडका पिण्याचं काही मला जमत नाही, कारण मी पीत नाही. यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम’ हा श्लोक बरोबर आहेच पण ‘समानशीले अव्यसनेषु सख्यम’ असाही त्याचा पैलू असावा. अर्थात कुठलंही व्यसन नसणाऱ्या लोकांमध्ये पण एक प्रकारचं सख्य असतं. पुढं मी त्याला महानिर्वाण नाटकाची ष्टोरी थोडक्यात सांगितली आणि आळेकरांच्याच ‘एक दिवस मठाकडे’ चं पोलिश भाषांतर पाठवेन म्हणालो. त्या एकांकिकेवरदेखील थोडा वेळ बोललो. त्यातदेखील संगीत, खासकरून फिल्मी संगीत महत्वाची भूमिका बजावत. एकूणच मृत्यू हेच एक महत्वाचं पात्र असणारी फार कमी नाटकं आहेत त्यात महानिर्वाण येतं आणि काही अंशी ‘एक दिवस मठाक���े’ देखील. सध्याच्या कोरोना काळातील थिएटर हादेखील चर्चेचा विषय होताच. अजूनही काही नवीन कल्पनांवर आम्ही बोललो आणि लवकरच भेटूया या नोटवर कुबाने माझी राजा घेतली.\nदुसरी एक खूप चांगली मैत्रीण आली होती , आगाता तेआत्र आनिमात्सि या बाहुली थिएटरमध्ये काम करणारी, नाटकाच्या संदर्भात पीएचडी करणारी, अत्यंत हसमुख अशी ही मैत्रीण. भारतनाट्यमचा परफॉर्मन्स सुरु असताना मुद्रांबद्दल तिनं बरंच काही विचारलं, मला जे थोडंफार समजत होतं, मी सांगितलं. आम्ही पाहिलेल्या, न पाहिलेल्या अनेक नाटकांबद्दल आम्ही पुष्कळ वेळ बोलत होतो. पुन्हा भारतीय नाटकांबद्दल बोललोच. दुसऱ्या भाषेतली नाटकं वाचणं आणि पाहणं किती महत्वाचं आहे याचा एक मजेदार अनुभव तिने सांगितला. विद्यार्थी म्हणून तिला ‘एशियन थिएटर’ असा विषय होता. ‘एशियन थिएटर’ हा खूप मोठी व्याप्ती असलेला आणि जटिल विषय आहे. त्यात कोरियन थिएटर शिकताना, खुद्द कोरियाहून आलेल्या एक अध्यापिका त्यांच्यासोबत कोरियन नाटक वाचत होत्या. त्या नाटकातली मुख्य नायिका सध्याचं जीवन ज्या प्रकारे जगते आहे त्यामागे तिच्या मागच्या दोन जन्माचे संदर्भ होते आणि एका अर्थाने पुनर्जन्म न मानणाऱ्या समाजातल्या विद्यार्थ्याला अशा प्रकारची कृती समजून घेताना प्रयत्नांची , कल्पनेची पराकाष्ठा करावी लागते. आपण वरवर खूप ग्लोबलाईज झालो आहोत; पण आपल्याला एकमेकांची रंगभूमी समजून घ्यायला फार मोठा प्रवास करावा लागणार आहे हे अशा गप्पांमधून सारखं जाणवत राहतं.\nएकूण कार्यक्रम ठीकच झाला विविध राज्यांतले भारतीय आले होते आणि एकमेकांना हैप्पी पन्द्रह अगस्त , हॅप्पी इंडिपेन्डेन्स डे म्हणत होतो. पोझनानमध्ये दहाएक वर्षांपूर्वी भारतीय चेहरा शोधावा लागायचा ; आता मात्र त्यांची संख्या पुष्कळ वाढली आहे , वाढते आहे.\nकार्यक्रम संपला. सगळ्यांकडून कोविडफॉर्म भरून घेतला होता, ते फॉर्म गोळा करून झाले. आता साडेनऊ झाले होते.अंशूभाईंना म्हणालो, चला आता मी निघतो. जाऊन झोपतो. अंधार झाला होताच, पण नदीकाठी अजून काही बार आहेत, तिथे संगीत सुरु होतं, रोषणाई होती. लोकांची वर्दळ होती. अंशूभाईंशी पुन्हा गप्पा सुरु झाल्या. अंशूभाई आता एकदम इमोशनल झाले होते.ते म्हणाले, की मी इथे कितीही वर्षे राहिलो, अगदी पोलिश भाषा बोलू वगैरे लागलो तरी मी इथला काही होणार नाही, मी राहण���र इंडियनच आपल्या आयुष्यातली पहिली वीसेक वर्षे जिथे गेली ती वर्षे आपल्याला कायम बोलावत राहतात अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही बोलत बोलत बाहेर रस्त्यावर आलो. हा रस्ता\nनदीकाठी आहे. आमच्या गप्पा सुरु होत्या. इतक्यात एक मोठी जीप आमच्याजवळ येऊन थांबली आणि ड्रायव्हरने जोरात आवाज दिला. मला वाटलं, की आम्ही रस्त्यात उभे आहोत, म्हणून आम्ही थोडे आत सरकलो. पण आता तो ड्रायव्हर माझ्या दिशेने हात करून काहीतरी बोलू लागला. आता माझ्या लक्षात आलं, की तो माझ्याशीच बोलतो आहे. त्याने गाडी उतारावर थांबवलीच आणि त्याच्या ड्रायव्हरसीटवरून हात बाहेर काढून माझ्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मी उत्तरादाखल हस्तांदोलन केलं, पण त्या अंधारात हा मनुष्य नक्की कोण हे मात्र समजेना आणि हा आपल्याला ओळखत असल्यासारखा का करतो आहे ते पण समजेना. तो मनुष्य म्हणाला , “ तुमचा फोटो आणि विडिओ मस्त आलाय टाकलाय मी फेसबुक पेजवर टाकलाय मी फेसबुक पेजवर ”. क्षणभर वाटलं, की संध्याकाळच्या कन्सर्टबद्दल हा बोलत असेल पण दुसऱ्याच क्षणी डोक्यात प्रकाश पडला. साधारण आठवडाभरापूर्वी मी नदीकाठी स्केचिंग करत बसलो होतो. तिथे एक मनुष्य ( हाच तो ) आला आणि अर्थात पाहू लागला . यात नवीन काहीच नाही. पण पुढे त्याने अनेक प्रश्न विचारले , आमची बातचीत झाली आणि लक्षात आलं , की “रातुय रिबं” अर्थात “मासे वाचवा/नदी वाचवा” संस्थेचा हा एक सभासद आहे. वार्ता नदीची स्वच्छता , तिच्याभोवती आढळणारी झाडं , तिच्यातले मासे, या संदर्भात जनजागृती करण्याचं काम ही संस्था करते. तेव्हा त्याने माझा आणि माझ्या अर्ध्यामुर्ध्या स्केचचा फोटो काढला होता आणि एक छोट्याशा व्हिडिओत मी ‘नदी वाचवूया , नदीकाठ सुंदर ठेवूया’ अशा प्रकारचं काहीतरी बोललो होतो. ‘जीवितनदी’ या पुण्यातल्या संस्थेत काही मित्र काम करतात. या मनुष्याला भेटून माझ्या त्या मित्रांची आठवण झाली होती. तर त्याला मी थँक्यू वगैरे म्हणालो आणि फेबुवर पाहतो असं म्हणालो. कोडं मला\nअजून हेच पडलं आहे की इतक्या अंधारात त्याने मला ओळखलं कसं त्याच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आमच्या अंगावर पडला नव्हता हे नक्की त्याच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आमच्या अंगावर पडला नव्हता हे नक्की असो तर ट्राम पकडून घरी आलो आणि झोपी गेलो झोपेत मी कोणीच नव्हतो, ना भारतीय, ना पो���िश, ना स्वदेशी, ना परदेशी, ना स्थलांतरित\nरविवारचा दिवस हा खरोखरच सूर्याचा दिवस म्हणून उगवला सकाळपासून अठ्ठावीस डिग्री तापमान होतं. ठरल्या वेळी बाराच्या आधी रुसाऊकावर पोहोचलो. तिथे सारा, तिचा नवरा, बाकीचे काही लोक होतेच. तळ्याकाठी असलेल्या झाडांखाली छोटी टेबलं मांडून वर्कशॉप होणार होतं. साराने आधी काही सूचना दिल्या आणि आम्ही त्याप्रमाणे काम करायला, चिकणमाती मळायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही एक मग बनवला. माझ्या बाजूला एक उला नावाची तरुण मुलगी होती. आमच्याच विद्यापीठात पोलिश विभागात शिकणारी. ती अगदी दक्षिणेवरून आली होती. पोझनान तिचं आवडतं शहर आहे म्हणाली आणि प्रकाशन व्यवसायाबद्दल , वाचनाबद्दल आमच्या काही छान गप्पा झाल्या. नंतर मग आम्ही छोट्या नावा बनवायला सुरुवात केली. या वर्षीच्या माल्टा फेस्टिव्हलची थीम आहे”पाणी”. सारा आणि तिच्या टीमने एक इन्स्टॉलेशन आणि स्टोरीटेलिंग प्रोजेक्ट दिला होता, तो मंजूर झाला. या इंस्टॉलेशनची थोडक्यात कल्पना अशी, की वर्कशॉपमध्ये येणारे लोक मातीच्या छोट्या मोठ्या नावा बनवतील. या नावा तीनचार दिवस वाळत ठेवल्या जातील. पंचवीस तारखेला इंस्टॉलेशनमध्ये या नावा ठेवल्या जातील आणि त्या नावांवर पाणी पडत राहील. नावा अर्थातच हळूहळू विरघळून जातील, नष्ट होतील. काहीच महिन्यांपूर्वी युरोपकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांच्या नावा समुद्रात बुडाल्या त्याची आठवण या नावा करून देतील. रुसाऊका हे तळं जर्मन लोकांनी बांधून घेतलं . त्यासाठी अर्थातच ज्यू कैद्यांची मदत घेतली. काहीच दिवसांपूर्वी या तळ्यातून काही फार पुराण्या थडग्यांचे शिलालेख मिळाले होते. या सर्व घटनांची देखील नोंद साराचं इन्स्टॉलेशन आणि स्टोरीटेलिंग घेणार आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट���रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrigonda-corona-positive-update-2", "date_download": "2020-09-28T22:08:56Z", "digest": "sha1:T74ND5YHJMUWD2GINXOJDNTVJAJZ56R3", "length": 4377, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीगोंदा तालुक्याचा करोना बाधितांचा आकडा तीनशे पार", "raw_content": "\nश्रीगोंदा तालुक्याचा करोना बाधितांचा आकडा तीनशे पार\nतालुक्यातील विविध गावांत करोना बाधित रुग्णांचा आकडा तीनशेच्या पार गेला असून उपचार घेऊन बरे होणारी संख्या ही दोनशेच्या आसपास आहे.तीन जणांचे मृत्यू झाले आहे. शहर दोन दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले असले तरी तालुक्यात एकाच दिवशी 27 पॉझिटिव्हची भर पडली.\nबुधवारी (दि. 5) 27 नवे बाधित रुग्ण अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 7 जण शहरातील आहेत. कोळगाव 4, मढेवडगाव 2, काष्टी 2, रुईखेल 2, पारगाव सुद्रीक 6, खरातवाडी, देवदैठण, येळपणे, बेलवंडी येथील प्रत्येकी एक असे बाधित 27 रुग्ण आहेत. काल 135 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात 27 बाधित सापडले.\nतालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढतच असून नवे 27 करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोना पॉझिटिव्ह आकडा 308 झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, तालुक्यातील एकूण करोना रुग्ण संख्या आता 308 झाली आहे. त्यातील 103 रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. 27 नव्या रुग्णांमध्ये त्यातील 7 जण शहरातील आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीम काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/upsc", "date_download": "2020-09-28T20:37:44Z", "digest": "sha1:5ZRMOYZC73FLLNJQBBDQK5XXLKJGARAQ", "length": 3839, "nlines": 121, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "UPSC", "raw_content": "\nयूपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य\nयूपीएससी : प्रवेश पत्र जारी\nवायुसेनेच्या पायलट परीक्षेत 'यशोदीप'चे यश\nअभ्यासिकांना निकषात परवानगी द्या - महापौर मुरलीधर मोहोळ\nयुपीएससी परीक्षार्थींना करोना चाचणी बंधनकारक\nएमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षणही ‘ऑनलाइन’\nन्यूजमेकर्स : लोणीच्या संकेतने अशी मारली यूपीएससीत बाजी\nन्यूजमेकर्स : अभिषेकच्या यूपीएससी यशाचे गमक\nयुपीएससी परीक्षेत नाशिकच्या नकुलचे दुहेरी यश\nयुपीएससी : प्रदीप सिंह देशात तर अभिषेक राज्यात पहिला\nसंकेत धावणे यांचे यूपीएससी परीक्षेत यश\nयूपीएससी : मुलाखतीसाठी जाणार्‍या उमेदवारांना विमानभाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"}